Skip to main content

Full text of "Inamdarancha Balu"

See other formats


श्री 


इनामदारांचा बाळू 


हळ 


| अथवा 
मुळांचे शील कसें वनवावे यासंबंधी 
एक उत्कृष्ठ घटा, 


छळेखक 


बाळकृष्ण भाऊ जोश, पृर्णे, 


आवृत्ति ३ री | १ से १९३८. . 


वओनृशबेशशशासास्माससयाबयावमसागख्सगलससग्य ब 


ी १॥१//०/०८,/ 
6७9०८० ॥५& छै 


(श्या -स्क्क््ञ 
| 


सुद्रक ब प्रकाशक 
बाळकृष्ण भाऊ जो्ली, ज्ञानविलास प्रेस, 


हि क-न बुधवार, पुणे, 


शष ह य टा टा ० हक ठेव्वनो दि | 
र प 
विद्यार्थिवग |. 
र /_ सुझ्लीळ व तेजस्वी झाला पाहिजे, ि 
| म्हणून | टॅ 
र ३ ९ ० वि 
४ ज्यांचे कळकळीचे प्रयत्न चाळू आहेत, टॅ 


ह 
| अशा शुद्ध सद्वावयुक्त 1 
र | शेक्षकांना ् 
र । लट 
् हा ग्रंथ समपेण असो, ् 
भ -जेखक. (९ 
ता लड 1 
ज्र -:०-०00%%..-0.,00.:..0..,भक्‍कळये १2-& ग क 


काय करावें ! मुलें ऐकत नाहांत ! कितीही सांगा, बाक बाला. काँ 
मारा; त्यांचे ते खरं ! दिकण्याचे ब सुवारण्याचे नांब नाही |! काही. उपाय 
नाहीं बोबा ! ?? अशी स्बाची एक तक्रार ! अक्या मालकांना प्रश आहे 
काँ, आपण कांही मुलांच्या शालिसंबघनाचा प्रयत्न केला आहे कराय £ 
नसल्यास करून पहा, आणि सग काय तक्रार करणें ती करा : मुलांना 
अभ्परासाला कसं. प्रवृत्त कराबे, उद्योगी कसे बनबाबें, त्यांन! घेयाचे कामी 
करस पुढें सरावें, ओदा्यांचें बळण त्यांस कसे लाबाबे, जाबिमाताबद्दल 
_ त्यांना प्रेम कसें बाहूं लागाबें, चैनीची सक्ति व्यर्थ आहे हे त्यांना कसे. 
कळाबें, आणि त्यांस धर्माची निष्ठाही कशी प्रात व्हाबी, अद्या आपल्या 
किती तरी तक्रारी असतील, या प्रत्येक तक्रारीचा मोड करण्यासाठी 
आमण काय प्रयत्न केळे आहेत ! मुलांच्या पुढे जे जे उदाहरण ठेवाबं, 
तशी ती. बनतात, हे. आपणांस ठाऊकच आहे. मग या प्रकारचें एकेक 
तरी उदाहरण आषण त्यांच्यापुढे ठंबण्याचा प्रयत्न का करीत नाह! : अशा 
गोष्टी पुढें मांडून सुलांची जितकी सुधारणा होते, (तितका नुसत्या आशा 
सांणून किंबा नुसता यथेच्छ घाक दाखवून होत नाही हे आपणांस. माहील 
नाहीं काय १ तर सग तसें करून पहा; म्हणजे आपल्या तक्राराचे' सवे मूळ 
कदाचित्‌ नाहींसे होईल ! ह 
मुलांना शिकबिण्याचा उत्कृष्ट भागे -हीच.. महे. या मागान उलाची 
सुधारणा फार ल्लैकर होते, कायमची होते, ब उत्कृष्ट हते. गाटी सागून 


(६) 


सत््वांचा:बोध मनावर ठसविणे हें एक शिक्षणांतलें मर्म झाहे, प्रस्तुत्त युस्त- 
कांत अशा प्रकारें अनेक बोधपर ब मनारेजक गोष्टी सांगून मुलाचे 
शीलयंबधन करण्याचा प्रयत्न केल्याचें एक चित्र दाखविळे आहे. पाल- 
कांनी तें पहाबे, आपल्या मुलांुढें तें ठेवाबे; ब त्यावरून त्यांची सुधारणा 
केशी होते त्याचा अनुभव घ्याचा ! म्हणजे * सवीच एकच तक्रार ? ञी 
' मुलें ऐकत नाहींत ? तिचें सूळ नाहीसे होईल, प्रस्तुत पुस्तकावरून दुस- 
र्‍याही कित्येक गोष्टी कल्पनेने सुलांपुढे कशा मांडाव्या याचीही पालकांना 
कांही कल्पना होईल अज्ञी भाझा आहे. याप्रमाणें मुलांना शीटवान्‌ बन- 
बिष्याच्या कामी पालकांना व शिक्षकांना या पुस्तकांताल गोष्टांचा उपयोग 
होऊन जरूर तशा नव्या गोष्टीही रचाबयास त्यांना प्रवृत्ति व्हाबी अजी 
अपेक्षा घरून हें पुस्तक लिहिले आहे, | | 
प्रस्तुत रचनेस इंग्रर्जातील ' सँडफर्ड अन्ड मटन ? या पुस्तकाचा आधार 
. घेतला आहे हें तज्ज्ञ वाचकांच्या लक्षांत येईलच, चालीरीतीच्या मेदामुळे 
तिकडीळ कथानके इकडे आणतांना त्यांत पुष्कळ बदल कराबा लागतो, 
ब अर्थातच कित्येक प्रसंग सबधचे सबंध नेवे बनबाबे छागतात, तोच 
प्रकार प्रस्तुत रचनेचे बेळीही झाला. त्यामुळे यांतील जवळजबळ एक- 
तुतायांश मजकूर अगद स्वतंत्र तयार द राया लागला, अर्थात्‌ इतका 
फेरफार केल्यानंतर, ग्रंथाच्या सर्ब गुणदोषांबद्दळचा भार घेण्यास प्रस्तुत 
ग्रंथस्चनाकारास स्वत:च पुढें होणे भाग आहे, हें उघड्च आहे. तेव्हां, 
विद्यार्थ्यांच्या शीलसंबर्घनाच्या कामा हें पुस्तक उपयुक्त व्हाचें म्हणून, ञर 
कोणी ग॒हस्थ याच्या रचनंतील दोष सुधारण्याकरिता कळकळीने कांही 
रुचना करतील तर पुनरावृत्तीचा प्रसंग पडल्यास त्यांत तशी सुघारणा करू 
अशी उभेद आहे. 
_ प्रो. बिष्णु नारायण कुभारे, एम्‌. ए. सुपरिटडेट, न्यू इंग्लिश स्कूल, 
सातारा, यांना, शिक्षणाधेषयांतील एक कळकळीचे ग्हृस्थ या. नात्यानें 


(७) 


छेहभाबानें या घुस्तकाची प्रस्तावना लिहण्यास बिनाति केली असळ् र. 
त्यांनी ती. आनंदानें लागलीच मान्य केली; ब बेळ खचून प्रस्ताबळ 3 
लोकर लिहून पाठविली, याबद्दल त्यांचे आभार झाले असल्याचें येथ 
नमूद करणें जरूर आहे. गोष्टींच्या पुस्तकास प्रस्ताबनेची आवर्यकला; 
प्रायः नसते; आणि गोष्टींच्या नादाने बाचकांच्या डोळ्यांचीही घांब प्रस्ता- 
बनेच्या पानांमेक्षां पुढच्या मजकुराकडेच अधिक असते, असें असतां यध 
घुस्तकास प्रस्ताबना जोडण्यास आह्मां कां प्रदत्त व्हावें १ तर यांचे कार 
हें पुस्तक जसें गोष्टीचें आहे, तसेच तें मननपूबक वबाःचून शिकाबयाचह) 
धुस्तक आहे; शिक्षकांनी ब पालकांनी तें मुलांना ]शिकबाबयाचें पुस्तक आहे. 
तेव्हां यांत बिषय काय आहेत, त्यांचें मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्ळ 
काय ब ते बिषय मुलांना कोणत्या तर्‍हेनें शिकबाबयास पाहिजेत, हा निषझ 
रंभा सांगून, ग्रंथांत प्रबेश करण्यापूवी बाचकांना २ मिनिर्टे थांबबिषे 
योग्य बाटत आहे. आणि आमच्या या मनोगतास अनुसरून बाःचकहा 
आपली पुढें जाण्याची उत्कंठा आबरून येथें थांबतील, हे त्यांचे आम्हाबर- 
आमार आहेत. 

'_“। सर्बाची एक तक्रार * कांहीशी मिटविण्याचा असां हा एक सल्कछ 
प्रयत्न केला आहे. तो कितपत सफळ हातो ते पहाबयाचे, 
क | लेखक. 


(८) 
दुसरी आवात्ते. 


>> 88 <-€* 
__ पाहिली आर्बातत छापावयास मेताना हृ नर्बीन रूपांतर लोकांना कितपत 
मान्य होतें; ब पूर्वीच्या : हरी आणि 'नेवक * या प्रसिद्ध पुस्तकाची कितपत 


पेरावर करते, अशी शंका वाटत हाती "स्ढु पुस्तक छापून होतांच चार सहा 
माहून्यातच त्याची ७1८ शें प्रत-खलास सळ, आणि पुढे सरकारी टेक्स्ट 
पुक कामेटोने तें सं्बे सरकारी रावस्कूल्सना ४ ये इयत्तेस टेक्स्ट करून त्याचा 
-सेगद अकालितपणें पुरस्कार केल्यामळे साहूल्ल्या प्रतोहि एक बर्षांतच 
संपून गेल्या! या प्रकारें “बाळूने काच्या बगत आपली पररक्षा चांगली 
दिली ! शिबाय शाळाखात्यांतीळ किल्यक विद्रान ब आस्थेबाईक शिक्षक- 
 सडळानाही यासंबंधांत आपले अ प्राय झाम्हांस ल्हिन कळवून आमच्या 
बाळूचे  चांगलेंच अभिनंदन केले "तळ कांही अमिप्राय फारच सुंदर 
 संदून काव्यमय आहेत. परंतु त्यांचा पथ बस्तार करणें अप्रस्तुत होइल 
सारांश, याप्रमाणें अल्पाब्धांतच याची पहिली भाशात्त संपून ही दुसरी 
भाशासे काढण्याचा आज योग साला ह बाचकांस कळाधेतांना आह्यांस 
'समाघान बाटतें. 

पा आदत्तीत कचित्‌ शब्दभेद नाक्‍यमंद यापलीकडे बिशेष फरक कोठेही 
केला नाहो. तेव्हां याही उद्योगाचे पाज पूवाप्रमाणेच शिक्षणसंबंधांतीळ 
 आस्थेबाईक सर्व सद्ग्रहस्थ केस्ताल अशी उमेद आहे 


१ आक्टोबर १९२७ छेखक. 


शशश, -अ विशय 


“(9 प्र 
(२८ "२७ 


अड्यात्साधेषयाबर अनेक उत्तम लेख, काबेता ब ग्रंथ लि६ण!रे मराठी 
भाषतळ ठछेखक्र रा, रा. बाळकृष्ण भाऊ जोक यांचा परिचय सराठी 
'नाचकास पुर्वीच झालेला आहे. अध्यात्मासारखा क]8ण बिषय सुगस 
करून सांगण्याची त्यांची हातोटी माहून, इतर बिषयांबरही त्यांनी कांहीं 
लिहिल्यास त्यांच्या भाषेच्या माधुयांचा लाभ सामान्य बाचकांसही मिळूं 
अकळ अस बाटून रा, जोशी यांस त्यांच्या कित्येक लेह्यांना सुचना केल्या 
भरून त्यांना प्रस्तुत ग्रंथ मुलांच्या उपयोगाकरिता सुद्दाम लिंहिला आहे 
शॅप्र्जीतालि581त01त ळ॑ 1९४०0 या ग्रंथाबरून याची रचना केलेली 
असून, आंघानुसार कित्येक गोष्टी त्यांनीं नव्या रःचून, त्यायोगें मुलांच्या 
मनावर शालाचे बॉजारोपण करण्याचा प्रयत्न यांत केला आहे, याप्रमाणें 
रा. जाशी यांच्या टेखणींचा झघ झध्यात्मांतून दिक्षणविषयावड वळून 
हे सुलभ ब सुबोध गोष्टींचे एस्तक त्यायोगे आज आमच्या मुलांना लाभले 
आहे. पुस्तकांतील गोष्टी नातशानादेषयक असून उच्च शील, औदार्य 
तेजञास्बता, स्वामिमान, श्ञानला इत्याद गुणांचा परिपोष करणाऱ्या 
आहेत. लहान लहान वाक्यें, साधे ब सुलभ गब्द, संगतबार रचना, ब 
अहज आकलन हाण्याजोगी टेखनशेळी यांसुळें, मुलांच्या मनावृरत्तीला 
काठहा ताण न पडतां, गाष्टी एकामागून एक उत्कंठेने बाचण्याची हास 
त्याना बाटाबी असें हं पुस्तक बनलें आहे 

या युस्तकात एका बाजूला श्रांमंती बिलासांत बाढल्यामळें उत्पन्न 
झालेला उद्दामपणा ब दुसऱ्या बाजूला गरीब ब कष्टाळू कुटुंबांत जन्मल्या- 


(१०) 


मुळें बनलेली बिनय्शीलता दाखविणारी दोन मुलांची दोन बेगबेगळी 
चिल्लें रेखाटली आहेत. एक मुलगा केबळ 'चेनी ब स्वाथी, तर दुसरा 
अगद] साधा ब परापकारशीट, एक हाबरा व उताबळा, तर दुसरा तृप्त 
ब शांत; एक दुसऱ्याबर आपले हुकूम चालवू इच्छिणारा, तर दुसरा 
लोकांच्या अडीअडचणील| धावून जाऊन त्यांसाठी राबणारा, अक्या तऱ्हेने 
भिन्नभिन्न स्वमाबाचेलें गोष्टींच्या रूपाने येथें दाखविली असल्यामुळें 
मुलांच्या मनांबर सद्गुणांचें बीजारोएण होण्यास या पुस्तकाचा उत्कृष्ट उप- 
योग होणार आहे, हाच प्रयत्न पूर्बी * हरी आणे त्रिंबक ? नामक पुस्त- 
कांत एकदां झाला आहे. पण तें पुस्तक हली उपल्ब्ध नसून त्याची त्या 
बेळची झाषाही आतां बाचकांस खुनी ब झोबडधोबड बाटण्याचा संभब 
आहे. पण हा “ इनामदारांचा बाळू ? विषयांची विविधता ब भाषेचा सरळ- 
पणा या इृष्टांने श्रेष्ठ असल्यामुळें बालबाचकांस अधिक प्रिय होण्याजोगा 
आहे. या पुस्तकांत गोबिंद्शासत्री यांचे १ एक उदारचारेत शिक्षक म्णून जें 
चित्र दाखाबेळें आहे, तें फार उत्कृष्ट आहे, त्यांच्या उदाहरणावरून 
कहाषिकालच्या कुलपतींची आठवण होते. नि:स्पृह, बुद्धिमान, विरक्त ब 
केबळ बिद्याप्रेमी असाच खरा शिक्षक असाबया'चा, प्रत्येक शिक्षकाने 
आपल्या कायात नांबारूपास देण्यास जे नमुनेदार चत डोळ्यांपुढं सतत 
ठेविलें पाहिज, तेंच हें आहे असें वाटते. 

गोष्टी सब सोप्या, सुबोध ब आरोंपशीर आहेत, पण त्या एकामागे 
एक पुष्कळ, पांचपन्नास दिलेल्या पाहून बरबर पाहणारे बाचक कदाचित 
बिचकतील. परंतु पुस्तक क्रमानें वाचीत गेल्यास युढें अधिकाधिक रस- 
परिपोष झाळेळा झाढळतो. * संकटी घाब घाटी? ह] प्रसंग बाःचून तर 
मुलांच्या डोळ्यांतून अश्रूच येतील ! असे हृदयाला हालवून सोडणारे 
कित्येक प्रसंग यांत साधले आहेत. मधून म घून प्रभ्नोत्तरूप संबाद देऊन 
कथासंदर्भाला . माधुर्य आणले आहे. कांही संवाद तर सुंदरच साधले 


(११) 


आहेत. ( उदाहरणाथ पृष्ठ ७३२ ब १३६ पहा. ) त्यांबरून स्वनाकाराचे 
'वातुर्य कळून येतं ब त्याचें कौतुक बाटते. 

पुस्तकांत, अतिदायोक्ते केली आहे, असें म्हणाबयास सदृदर्रनी काहा. 
लाक्तांना एक निमित्त सांषडेळ, कारण हर्रांच्या अंगचे घेर्य, प्रेमळपणा, 
परोपकारवृत्ति ब उद्योगशीटता हीं आपणांस जरा अलोकेक बाटतात; ब 
असले “हरी? आमच्या घरांतून दार्मळच आहत ! त्याचप्रमाणें बाळाने अबि- 
वार!नं हरीसारख्या उपकारकत्यांला एकदम चापट माराबी, हा कुतभ- 
पणाही एकपक्षी आम्हांख असंभबनीय बाटतो, परंतु जी वित्रे डोळ्यांपुढे 
बिशेषतः याबी असें जरूर असतें, त्यांना रंग जरूरीपेक्षांही थोडा भडक 
देणें आाबरयक असतें. त्याप्रमाणे पुस्तक लिहिण्याचा हेतुच तसा असल्या- 
मुळे, सुलांचे स्वमाब नेहमीं आढळतात त्याहून ते अधिक उत्कटत्बानें 
दाखाबणे ग्रंथकारांस जरूर झाले, आणि सररहा नाहीं तरी, तसे मुलांचे 
स्वभाब अपबादात्मक कचितू आढळण्याचा संभबही आहे. तथापि हरी- 
सारखा सालस, उद्योगी, सुशील, परोपकारी ब आज्ञाधारक सुल्गा कित्ता 
म्हणून आपले मुलांचे सुढें ठेवण्याला फार उत्तम आहे हें कबूल केलें 
पाहजे, हर्रीच्या बालवृत्तींत प्रोढ ब उदात्त बिचारांचे मिश्रण मध्येमध्ये 
झालेलें दिसतें. तथापि त्यामुळे स्बभाबाचित्र रेखाटण्यांत फारशी हानि झाली 
आहे असे म्हणतां येत नाहीं. | 

नेतिक शिक्षण इं शाळांच्या बेळापत्रकांत घालून नियामितपणें त्याचे 
पाठ देत जावे, असा एक बिचार इलला कांही लोक पढ भाणीत आहेत. 
पण अशा कामी 7071081 १4०78) 10018 पासून जो फायदा होईल, 
त्यापेक्षां ' इनामदारांचा बाळू ? सारख्या पुस्तकांचे शिक्षकांनी मुलांकडून 
वाचन करून घ्याबयाचें ठरबिल्यास पुष्कळच फायदा होइल यांत शंका 
नाहीं. यांत गाष्टोंच्याबरोबर सहज नीतिपाठ मिळतील. उदाहरणार्थ-साधे- 
पणाचे बागणुकांची आबड उत्पन्न कराबयास इरोनें केलें श्रीमंतीचे बर्णेन 


(८१९..) 


मुलांच्या नजरेसमोर आणल्यास पुरें होइल. बाळाच्या घरीं गे ल्यानंतर 
यांच्या ते्थाल श्रमिती थाटानें हरा अगदी बुजून गेला. तो परत आपले 
वरी आल्याबर बार्डलांस म्हणतो! -- “' बाबा काय हो. ती परततता ।! 
तयाच यथ पाय घुबाबयास पागी आपले हातानें व्याबयाचें नाहीं तें 
दपण्याळा एक माणूस उभा ! त्यानें ते ऊन पाणी द्यावयाचें ! रग पाय 
उसाबयाला टुबाळ काँ काय द्याबयाचा |! बाबा, मी काय अजारी होतां 
ब ऊन पाणा घऊन पाय घुबाबयाला ! ब त्यानें दिलेलें पाणी व्यायला 
माझ हात मला दबान कशाला दिलेत हो ! ?” इत्यादि प्रकारें हरांचें भाषण 
( पान ७ पहा. ) बाल्वत्तीस अनसरून असूनह सुलास फारच बाधप्रद 
हाश्‍ल; ब चतुर [शिक्षकास अशा प्रसंगीं मुलांची मनोवृत्ति दृढ करण्यास 
युष्कळच सांधे सांपडेल यांत दोका नाही. 

उस्तकाचा बराचसा भाग बराचून झालेल मत बर दिलें आहे. यांत 
आर्तशयार्कत खास नाहीं. गोबिंदशास्री ब हरी यांच्या भाषणांत घे वहां 
केव्हां आध्यात्मिक विचारांची छटा दिसते एकंद्रींत पुस्तक अत्यंत रम- 
शाय, बाधप्रद ब गोड आहे, असे बाचकांस बिश्वासपूर्वक सांगून ब त्याबद्दळ 
स. जाशा याचे अआमनदन करून हा प्रस्ताबनालेख पुरा करतां 


ब. नं. ६६८, शनबार पेठ, प ह - 
ष्णा नारायण कुभार., 
सातारा, ता. २४|१[२६ वष्णु नारायण कुभारं 


ह र यण * > 
६ ड्‌ 111) ् 
2. प्र 


१000000ताचा र 
७ कध्या” 


(१३) 
अनुक्रमणिका. 


प 
प्रसंग प्पट 
लाडका बाळ ... त 
गरीब पोर ह्री ... व 
दोघांची ओळख... ... द्ध 
मेजबानींचाप्रसग... . ... १३ 
गाोवेंदशास्त्री ... क श्ट 
देबालयांतील बाग... | २२ 
मुंग्या आर्ण माया (गोष्ट ) ... ० 
ओढ्याच्या कांठॉ.-.. २९५६ 
गुरुजींची पंगत ... का श्ट 
एक श्रीमंत मनुष्य (गोष्ट) ... र 
बाळूची अक्ष झाळख ... ४८ 
एक शेतकरी ब त्याचे कुत्रे ... :: 
बाचतां वेण्याचे फळ ५९ 
चेंडू उडाला! ... ५२ 
सशाची शिकार... ५१७ 
मोठं काम ... वा ६४ 
अमेरिक्रेचाप्रवास (गोष्ट) ... ६५ 
पोषटाची सलगी ... ... ७२ 
सिंहाच्या गुहेत न ७ 
गाईला ग्रोग्रास . .. लार ७९ 
हत्तार्चे चातुथ ... 222 ८३ 
एक सुस्बभाबी मुलगा (गोष्ट) ट्ट 
एक द्वाड पोर (गोष्ट) ... र्र्‌ 
इनुमंता शिलेदार 2 १८: 


प 


३५९ 


प्रसंग. 

रोतकऱ्याच्या मळ्यांत... 

गुळावर जप्ती वा का 
संकटी घांब घाली!  ... 

आस्बलाची भेट! नक आवा 
माकडांच्या गाष्टी ल्न ०. 
मनीचा अपराध र क्व 
मोगर्रांचा बेळ क हड 
लाडकी जीभ (गोष्ट-पूर्वार्ध ) र 
नर्बीन ओषधी शोध ( गोष्ट-उत्तरांध तक 
हिमालयाबर ! ( गोष्ट । कही माल 


यंत्रशास्त्राचा श्रीगणेशा... 


भदमी नव्हे, सैतान ! ( गोष्ट -ऐतिह्यास्षेक ) 


अम़ये स्वाहा ! ( गोष्ट- ऐतिहासिक 154: 


गोकुळअष्टमी ... मकी म 
कथेकरी बोवा ! का २ 
गायन आणि पारणे मक दड 
रस्यांत कलागत ! स्टे 3१ 
बेलाची पेज ! शिल क्र 
चोकशी चालली ! डा 2; 
गुरुर्जाच्या घरी डळ रडे 
तुळशदास (गोष्ट) ... हा 
पश्चात्ताप झाला ! माजा ३ 
बाबारजीपतांची भेट वा . 
कागदाची पुडी न दीड 
मिताचे उपकार प गा 


उपसंहार न, पना 


ग 
११० 
११५ 
११९ 
१२पडं 
१२१७ 
१२३१ 
१४१ 
३.4 
१५२३ 
१६२ 
शट 
१७६ 
१८५ 
१९३ 
१९९ 
२०३ 
२०७ 
२१२ 
२१७ 
र्र्रे 
२२७ 
4३.4 
र्र 
र्ट 
९५७ 


२६० 


इनामदारांचा बाळू 


--_५०>८><कँ:0:१->०७--- 
१ लाडका बाळ, 


त्यासाहेब देशपांडे हे भूळचे सातारचे राहणारे 
की : आणि मोठे श्रीमान्‌ ब जमीनदार ग्रहस्थ होते, 
; . की : सातारच्या आसपासची दहाबीस गांबे त्यांस इनाम 
असून, त्यांचें घराणं मोठं खानदार्नीचें असल्याबद्दल 


€*> 


सर्वत्र प्रासाद्वि होती. आपल्या शेतीची चांगली व्यवस्था लावाबी, ब शक्‍य 
तर ती सर्व प्रत्यक्ष आपले नजरेखाली करावी अज्शा हेतूनें तात्यासाहेब आपल्या 
इनाम गांबांकडेच लहानपणापासून राहावयास गेले होते. त्यामुळे आतांपर्य- 
तचे त्यांचें बहुतेक आयुष्य खेड्यांत गेलें होते. सध्यां त्यांना एक मुलगा 
झाला होत! त्याचे नांब बाळ. मुलगा पुष्कळ दिवसांनीं झालेला ब एकुलता 


एक, यामुळें त्याजबर तात्यासाहबांचं ब त्यांच्या पत्नी राधाबाई यांचे अतो- 
नात प्रेम, सध्यां तो मोठा होऊन शाळेत शिकाबयाजोगा झाला होता. पण 
तिकडे खेड्यांमध्ये व शेतीच्या ठप्रबसार्‍यांत त्याच्या शिक्षणाची कांहीं सोय 
होण्याजोगी नव्हती. त्यामुळें तात्यासाहेब्र सध्यां आपलें सर्ब कुटुंब घेऊन 
आपल्या मूळ ठिकाणींच म्हणजे साताऱ्यास राहाबयास आले होते 
तात्यासाहेब साताऱ्यास राहाबयास आले त्या बेळी त्यांचा लाडका मुलगा. 
बाळ हा आठदहा वर्षांचा होता. पोर मूळचें बऱ्यापैकी, पण आईबापांच्या 
फाजीळ लाडामुळें त्याचा स्वमाव हल्ली फारच चमत्कारिक झाला होता, 


इनामदारांचा बाळू. २ 


तात्यासाहेब तिकडे आपल्या इनामाबर असतांना बाळाच्या संबेला कित्येक 
गडीमाणसें राबाबयाची; आणि बाळाच्या मजीबिरुद्ध कोणीं एक शब्दही 
बोलतां कामा नये, अशी सर्वांना सक्त ताकोद असे. बाळास फिराबयास 
न्याबयाचे म्हणजे दोन गडी असाबयाचे; एकानें त्यास कडेबर ध्याबयाचें व 
दुसऱ्याने त्यास ऊन लाणूं नये हणून त्याबर छत्री घराबयाची, बाळास 
एकादे बेळीं कोठें जरा दूर जावयाचे असले तर त्यासाठी एक सुंदर नक्षीची 
गाडी तात्यासाहेबांनी मुद्दाम मुंबईहून आणली होती, ती सदा तयार असे. 
तात्यासाहेबांचें कुटुंब्र रांवाबाई यांचाहि लाडिकपणा पुष्कळ, बाळानें मला 
अमुक हबे म्हणण्याचा अबकांदा, काँ त्यांन त त्याजपुढें हजर केलंच, तात्या- 
साहेबांनी एकदां बाळांच्या शिक्षणाची गोष्ट काढली. त्याबरोबर बाळाने 
तक्रार केली की-'* आई ग, मी नाहीं ते श्री ग काढीत बसायचा. मी ते 
परबां एकदां जरासा काढीत बसलो, तर त्यानें माझी मान दुखायला 
लागली; ती दोन दिबस सारखी दुखत होती, ग!” त्याबरोबर राधाबाईनी 
लागलीच यजमानांस सांगितळे-“' एकुलतें एक पोर, त्याला नको ग ब्राई 
आतांपासूनच हे॑ असलें झोझं ! पोराच्या जिवाला त्रास देऊन, त्याला हे 
लिहाबयास नि बाचाबयास शिकवबाबयाला, त्याळा काय कोठें नोकरी करा- 
वयाची माहे £ देवाच्या दर्रेनें त्याला काय कमी पडलें आहे १ खाईल. 
पिइल तितकें थोडेच. ?? या उत्तराबर कांही बोलावेंसें तात्यासाईंबांच्या 
मनांत आलें, पण“ सध्यांच नको, जाऊं द्या; ! असा बिचार करून, त्यांनी 
पत्नीच्या या भाषणाबर या बेळीं कांहींच बोलणें केले नाही, 

अर्थातच अश्या या बागबणुकीचा व लाडांचा परिणाम व्हाबा तोच झाला. 
आतां .खरें म्हटलें तर बाळाला जे मागाबे तें सर्ब मिळत होतें. मग 
त्यायोगें तो सुखी ब आनंदी झअसाबा, पण तसें अगदीं नसून तो सदाोदेत 
कुरकुरत :ब धुसफुसत बसे ! त्याचा स्वमाब पराकाष्ठेचा इट्टी बनला 
होत', तो त्या इट्टाच्या पायी कधीं काय इबें तें ब इथें तितकें खाबयास 


-: ठाडका बाळ. 


क क्र क्क 


सागून घेई ब ते खाऊन बारंबार आजारी पडे, शिवाय औषध घ्यावें, पथ्य 


च (र २ 


कराबें, याच्या नांवानें पूज्य; त्यामुळें कित्येक दिवस तो तसाच खितपत 


४ व 


पडून राही, कधीं कधी तो अश्या एकादे जिनसाचा नाद घेऊन बसे, की 
तो त्यास देतां येणें अगदीं अशक्य होई. मग त्यानें मोठा गळा काढाबा;- 
ब मग त्याव उगा कराबयासाठीं त्याचे नाना तऱ्हेचे आर्जब करितां 
करितां लोकांस पुरे पुरे होई ब त्यांत तासन्‌ तास जात | एकादे वेळी: 
घरां कोणी पाहुणे आले ब त्यांसाठी कांहीं बिशेष जिन्नस भोजनास केला. 
म्हणजे बाळाने इट्ट घरलळाच---कॉ सर्व पंक्तीच्या अगोदर माझें पान 
वाढा; ब तो जिन्नस सगळा माझ्या पानांत बाढा, दुसऱ्याच्या नको ! आणी 
असला विलक्षण हद्द नाहीं पुरबिळा, म्हणजे बाळ एवढा मोठा आरडा- 
ओरडा करी काँ, पाहुणेमंडळींस त्याचा पूर्ण उच्छाद येई! तात्यासाहेब 
रोज सकाळीं जेव्हां आपल्या शेतीबर पाहणीसाठी जात, तेव्हां ते घरून 
. कांहीं खाऊन निघत. त्या बेळीं बाळाचा रोज कांहीं तरी नाद ब हट्ट 
असावयाचा, चुकून जर लाडूची बाटी, किंबा एकादे बेळी दुधाचा पेला, 
आधीं तात्यासाहेबांचे पुढे गेला, तर दुसरी बाटी किंबा पेला आपल्यापुढे 
येईपर्यंत बाळूळा दम कोठला! त्यानें तो पेला कीं बाटी ओोढून सांडून 

फेकून पार कराबी ! अद्रा प्रकारच्या रोजच्या त्रासदायक बर्तनामुळें धरांतः. 

काय आणि बाहेर काय, तो कोणालाच आवबडेनासा झाला, शिबाय दररोज : 

घरांत कांहीं ना कांहीं अनर्थ याच्या या खोड्यांमुळे घडटूं लागले, आज काय 
तर बाळाने चाकूने आपलें बोट कापून घेतलें ब बसला ओरडत; उद्या. 
पानसुपारीचें तबक दिलें माडीबरून खालीं फेकून, ब त्याचा कांठ अगदी 
वांकवून टाकला! असे कांहीं तरी रोज घडाबयाचें. एकदां चुलीबर आघ-- 
णाचें पाणी सळसळत होतें. ते स्बारीनें रागाच्या भरांत खाला लोटून , 
दिले |! हातपाय माजून जायबंदी व्हाबयाची बेळ; पण देवाची दया, . 
म्हणून स्वारी थोडक्यांत निभावली. बिचाऱ्याची प्रकाते तरी घडघाकट. 


डनासदारांचा बाळू 1 


असाबयाची होती ! पण तीही इतकी नाजूक, कॉ जरासा वारा लागला 
किंबा पावसाचा थत्र झागाबर आला, की आलें पडसे, भरलें हिंब ! जरा 
ऊन लागलें कॉ तापाने गांठलेंच, इतर मुलांप्रमाणे मुलगा कोठ खेळा 
बयास जाइल, उड्या माराढ, थांबेल; पण तें कांहां नाही. त्याला दुसरेही 
"टक कारण हात. राधाबाईचे नहमा सांगणें असे कीं, बाहेरच्या मुडांत जाऊन 
आपले कपडे ब अग टु मळाव्शीळ बरे ! आणि त्यामुळें सदा घरी इसून 
सहाबयांची मुलाला संवय, अथात सर्वे मंडळी जेव्हां साताऱ्यास राहण्यास 
साली, तेव्हां बाळाला मूळाक्षरा ची मोळख नव्हती; कांही श्रम करण्याची 
साकद नव्हता; एकह साष कासम करता येत नव्हते; आणि घबमडखारपणा, 
माजुरीपणा, चिडखोरपणा ब अडाणीपणा यांची भरपूर गद झालेली होती, 
श्रीमंतांचा लाडका मुलगा; मग तों असा नसावा तर कसा असावा? 


२ गरीब पोर हरी 

तात्यासाहेब इनामदारांच्या बाड्याजबळच थोड्या अंतरावर बाबाजी- 
येत कुळकणी यांचें लहानसे ब्र होतें. बाबाजीपंतांनाहि हरी म्हणून एक 
ए्एकुल्ता मुलगा हाता. त्याचें ब तात्यास/हेबांच्या मुलाचे बय सारखेच 
होते. बाबाजीपंतांची घरची गरीबीचे होती. ते जातीने ब्राह्मण होते, परतु 
बिद्येचें भंग फारसें नसल्यामुळे बडिलोपाार्जेत थोड्याशा शेतीवरच त्यांना 
निर्वाह कराबा लागत असे. घरची शेती असूनाहे ती ढोकांकडे खंडाने 
एकंबा वाट्याने देऊन पुनः भआापण नोकरीच्या मार्गे लागावयाचें, अशी 
चात्ते इला सर्ब ब्राहाण लोकांत शिरळेळी आढळते; परंतु बाबाजीपंत यसन 
छुक अपबाद होते म्हटल्यास चालेल. त्यांच्या घरीं चार बैल, दोन गायी, 
एक म्हस इतकी जनाबरें नेहमी गोठ्यांत असत, शेतीच्या इंगामाचे बेळी 
खरजेप्रमाणें गडीमाणस॑ ते मोलाने लावीत, ए्रबी सर्ब काम स्वतःच 


ष्‌  रारीब पोर हरी. 


जातीने करीत. त्यामुळें त्यांचा मुलगा हरी यासही अशा . कित्येक : कासांची . 
संचय होती. त्याला रानांतून फिराबें लागे; कामावर लाबलेल्या इतर, 
माणसांबरोबर त्यासह? शेतांत काम करावे लागे. घरचे बेल, गायी ब. 
बासर यांना सकाळीं चारावयास न्यावयाचे ब सायंकाळी परत घरीं 
आणून बांधावयाचे, त्यांस दाणा-बैरण टाकावयाची, ही सर्वे कामगिरी 
इरीसच प्रायः कराबी लागत असे. त्यामुळें. साहाजकच त्याचे अर्गी चप- 
ळगणा आणि काटकपणा आलेला असून त्याचे च्येबरही चांगळी, टब- 
टयबी दिसे. तात्यासाहेबांच्या मुलाप्रमाणे हृर्रींची मुखचयी मोठी सुंदर, 
रेखीब ब ठाकडेकीची नव्हती, तरी त्याच्य़ा चर्येबरून त्याचा सुस्बमाब 
ब प्रामाणिकपणा पाहणाराच्या ध्यानांत सहज येई; ब॒ म्हणून सर्बजण | 
त्याच्य़ाबर साहजिकच प्रेम करीत. तो आपला सोम्यपणा कधींच सोडीत 
नसे. एंकाद्याच्या उपयांगरी पडाबय़ाचा प्रसंग हा त्यास मोठा आनंद- 
दायक बाटे. इरी रानांत दरामी घेऊन चालला असतां त्यास जर एकादा 
गरीब मुकेलेटा माणूस भेटला, तर हरी त्याला एक दशमी तरी काहून 
देईल, किंबहुना संबंध शिदोरीही त्यास देण्यास अनमान करणार नाहीं, ई 
स्वास ! त्याच्या स्वमाबांत आणखी एक उत्कृष्ट गोष्ट आली होती. त्याच्या 
आसपास शेतकरी लोकांची बस्ती फार होती. त्यांच्याशी त्याचा पुष्कळदां. 
प्रसंग पडे. त्यामुळे त्यांच्यांत जीबाश्सा चाळू असलेली पाहून त्यास फार. 
बाईट बाटे. कॉँबड्या, कोंबड्यांची पिळ, बकरी आणि मासे यांचे संहार. 
स्य़ाच्या मनाला फार लागत. त्यामुळें लोकांतील हा जावहत्येचा प्रकार केव्ह. 
बंद होईळ असे त्याच्या कोबळ्या मनास बाटे, अथातच तो स्वतः होऊन 
एकादा खेळ खेळाबयाचा झाला तर, ज्यांत दुसऱ्या जानांना पाडा होइल 
असा खेळ कधींच खेळत नसे. कारण, सापल्याप्रमाणेंच त्यांनाही मन आहे, 
स्यामुळे त्याना खा सर्म बेदना अपाल्पापमाणेंच जाणबदात, त्या त्यांना 
उघड कराबयाला बाचाशाक्त देव!ने दिली नाहीं, एवढेंच काय तें; € त्याला 


इनामदारांचा बाळू द 
न 


एवढ्या बर्यांतच कळूं लागळे होते. गाडीला किंबा नांगराला बेल जुंपून 
त्यांस ते झोढाबयासा लावण्यांचा प्रसंग त्यास रोजचा असे, त्या वेळी तो 
त्यांना वारबार गोंजारी ब प्रेमाची गाणी गाई, कोंबड्यांना किंबा चिमण्यां- 
ना टाकण्यासाठी घेतळेळें घान्य नेहमी त्याच्या" खिद्ांत भाढळाबयाचेंच , 
रानांतून चालला असतां हिरवे कोवळे गवत कोठें उगवलेले दिसळे कॉ 
लें यानें गोळा करा]बयारचे, ब घरी नेऊन गाईंच्या लहान लहान बास- 
रांना घालाबयाचें. त्याच्या या प्रेमामुळे त्या बासरांचेही त्याजबर तसेच 
प्रेम जडे ब ता पुष्कळ बेळां मोकळींच त्याजबरोबर जात येत असत. 
कुत्र्यासारखे प्रामांगेक जनावर दुसरे कोणतेही नाही असें पाहून त्याला 
त्याचें बिशेष प्रेम बाटे. त्यासळें आपले शिदोरीपकीं बहुतेक शिदोरी 
बाटेतल्या कुव््यांना बाळून कित्येक वेळ हा तसाच उपाशी परत येई ब 
मग सायंकाळी त्यास जेवण मिळे, कारण त्याला बाटे, या जॉबांनी अन्ना- 
 बांचून तळमळाबें यापेक्षां आपणच एक दिवसं उपास केलेला काय वाईट ! 
रस्त्यांत कुत्रे आाढळडं की त्यास घोंडा माराबा, पतंग पकडून त्याचे पायांस 
दोरी बांधून त्यास फरफटत ओढाबें, असले निर्दयपणाचे किती तरी खेळ 
लहान मुलांच्या अगदी अंगवळणी पडून गेळळे असतात, परतु असल्या 
मारण्यांना हरीनें कधी म्हणून कधी सुद्धां उपद्रव देऊं नये ! तो म्हणे, या 
पृथ्वांवर देवाने त्यांस निर्माण केळे आहे; तर मनुष्यांप्रमाणेच त्यांनीही 
सुखाने राहावें असें देवाच्या मनांत असलें पाहिजे, तर अशा प्राण्यांना मनु- 
ष्याने केबळ आपल्या करमणुकीसाठ छळाचे हा कूरपणा होय. तो देवाला 
केघाही भाबडणार नाही. त्याबद्दल तो केव्हां तरी शिक्षा करीलच कराल, 
__ हरीचे अशा प्रकारचे सुंदर चिमुकले बिचार ब त्याचा असा हा मभताळू 
स्थमाव त्याच्या आळातीळ लोकांच्या जसजसा नजरस येत चालला, 
तसतसा तो त्या सर्बांचा आवडता होऊन बसला, त्याच गल्लींत गोविंदपंत 
नांबाचा एक सात्विक गरांब ऱ्हस्थ रहात असे, गोविंदपंत यांचें अध्ययन' 


७ __ गरीब पोर हरी 


. चांगलें झालें होतें, संस्कृतांत ते पारंगतच होते. भारत,. भागबत, - रामायण 
हे प्राचीन अंथ, थोडासा कालिदास ब मबभूति हे त्यांनीं बाचले. असून 
महाभारत हा ग्रंथ त्यांच्या विशेष भक्तीचा होता, शिबाय सर्ब हदुस्थानभर 
फिरून त्यांनीं चारी. धामांची याला केलेली हाती. त्यामुळे त्यांस 
निरानेराळ्या प्रकारच्या. लोकांच्या चालीरीती, स्वमाव बगैरे माहीत झाले 
असून, पुष्कळ निरनिराळ्या लोकांचा परिचय करण्याचा प्रसंग त्यांस 
आला होता; त्यामुळें व्यबह्वारज्ञान त्यांस फार उत्कृष्ट झालें होतें. मुलांना 
शिकबिण्याची त्यांना स्वभावतःच आबड असे; आणणि प्रसंगानुरूप एखादा 
बिषय गोष्टींच्या रूपानें मुलांच्या. पढें सांडणें हें त्यांना अगदी आंगबळणी 
पडून गळ हात. अशा कित्येक सुंदर चिमुकल्या बोधपर गोष्टी स्चून 
त्यांनी त्या आपल्याजबळ, एका पुस्तकाच्या ख्पाने लिहून ठेबल्या होत्या; 
ब आपल्या मुलांना बोध करण्याच्या. बेळीं एकाद्या क्रमिक पुस्तकाप्रमाणें 
ते त्याचा उपयेग करीत . असत. व्यक्तीच्या किंबा समाजाच्या भरभराटीला 
__ मूळ कारण व्यक्तीचे किंबा समाजाचें शीळ हेंच होव. यासाठी, शिक्षणाचे 
मूळ मम शाल हच असून, . पालकांनी अथबा पंतोजींनीं सर्ब परकारच्या' 
शिक्षणात शालळाबरच मुख्य भर दिला पाहिजे, असें त्यांना मनापासून बाटे 
म्हणून ते झाषपल्याकडे शिकावयास येणाऱ्या मुलांचे शील हढ करण्याचा 
फार काळजीपूब्रक प्रभत्न करीत, 

याप्रमाणे. गोबिदपंत हें बहुश्रुत, बुद्धिमान, आचारशील ब शिक्षणाच्या 
कळकळांचे ग्रहस्थ असल्यामुळे -लोकांना .. त्यांच्याबद्दल आदर बाटत. असे 
त्यामुळ गांबांतल कांही "चांगले लोक: आपली मुळें त्यांजकडे शिक्षणासाठी 
माठबात. गोबिंद्शात्रीसुद्धा त्या मुलांस मोड्या प्रेमाने ब होसेनें शिकर्बात 
नाबाजीपताचा सुला हरी हा त्यांच्या घराजबळच असल्यामुळें. त्याचा 
स्थभाब त्यांस ; फार, पसंत प्रडून,' तो पुढें फारच: चांगला. निघून -पुष्कळ . 
-नांबलोकिक मिळबीळु ,असें. त्यांनी . ओळखलें.न स्वत: होऊन . त्यास आप- 


 इनासदारांचा बाळू र्ट 
क ओशशआआबखआझआ.वझथवक.ा गळ 


लेकडे शिकण्यास पाठबिण्याबद्दल बाबाजीपंतांवडे त्यांनी एकदां गोष्ट काढ 
बाबाओपंतांस 'स्वतः बिद्येचा गंध 'फारसां नव्हता. तरी सझापणी 
प्या नसाबी इ चांगळें नाहीं असें त्यांचें मन त्यांस वारवार खात हीर 
परतु करणार काय ! ब्रिचारा लहानपणापासून शेतकात गुंतल्यापुळें त्या 
तसा बाबच मिळाला नाही, आपला मुलगा हरी स्वभावतः हुषार साई 
दवह त्यास तरी थोडी विद्या शिकबाची, असें त्यांना बाटे. परंतु त्याच्याई 
साग शेताचे ब गुरें संमाळण्याचें काम लागळें असल्यामळे त्यास क्ट 
साकळा करावा हे त्यांना समजेना. त्यामुळें हराही दहा' बधीचा होईपर्य 
त्यास त्यांना कांही श्रिक्षण देतां आलें नाहॉ. परंतु आतां गोबिंदपंतांन 
ही गोष्ट स्वतः होऊन काढल्याबर त्यांन 1 लागलीच रुकार दिला; ब बेर्ळा' 
बळ काहून हरास दररोज त्यांजकडे पाठबिण्याचे त्यांनी ठर 
हसा मो(बंद्शास्त्रथांकडे येऊं लागल्यापासून थोड्याच दिवसांत तो त्यांचा 
अगदी आवंडता दिष्य बनून राहिला. त्यांनी त्याला लोकरच मळा 
शिकबिलीं, आणि सर्बसाघारण लिहितां ब बांचतां येईल अशी त्यार्स 
तयारी लौकरच करून दिली. इरीबर गोंबिंदशास्त्रांचे इतके प्रेम बसणे 
अगदीं साह1ञैकं होते. कारण, एवढ्या तेवढ्या प्रसंगापांसून एकाद महत्त्वाच 
काम असेलं तरी, दुसऱ्याच्या उपयोगी पडाबे हा हर्राचा स्वबमाब फार, 
त्यामुळ त्याच्याबर कोणाचीही प्रीते फार लौकर जडे, शिबाय इर 
नेहमीं आनंदांत असाबयाचा; 'कंधी कांही कुरकूर कर्रात बसला आहे, काँ 
कशामुळ खिन्न झाला आहे, असें ' कधींच आढळत नसे. शिवाय त्याचा 
' स्वमांबे इतका प्रामाणिक होता काँ; ' जर कोणी सातारच्या पेढ्यांचा पुडा 
'स्याच्या हाताबर ठेवून, किंबा 'एंक रुपाया बक्षिस देऊन, त्यास खोर्टे 
!:'बोलाबयास निनोते केली; आणि उलट “ खरें सांगशील तर तुला चाबकाने 
फोडून काढीन ' असा घाक घातला, तरी खरी गोष्ट सांगून टाकायला तो 
क्षणभरही अंनमान कराबयाचा नाही हे अगद ठरलेले असे ! ृ 


रै 


३ दोघांची ओळख 
|  -“क-- 

हरीची ब तात्यासाइईबांचे चिरेंजीब बाळ याची एकदां एका आक- 
स्मिक तऱ्हेने गांठ पडून त्यांची परस्पर ओळख झाली, पाबसाळ्यांचें 
दिवस होते. पाऊस खूप पडत होता, ब दाहरांतीळ सर्ब ओढे नाळे खळ- 
खळ बाहात चालले होते. दर घराच्या भोंबतीं हिरबेंगार गबत लागून 
गेळें होतें ब ठिकाठिकाणाही रान खूप माजले होतें. अशा दिवसांत एकर्दा 
पाऊस जरा थांबला, ब आकाश स्वच्छ झालें. त्यामुळें सूयाचे कोमळ 
किरण रस्त्यांबर, घरांबर, गबताबर ब झाडांबर पडून चमकू लागले, अश 
बेळीं बाळास फिरावयास जाबेसे बाटून तो घरचा एक माणूस बरोंबर 
घेऊन निघाला. पण गाबांबाहेर पडून रानाच्या बाजूला ते जां बळतात, तों 
. रस्त्याच्या बाजूळा माजलेल्या गबतांतून एक मोठा थोरला साप सळकनू 
बाहेर आला; आणि चालतां चालतां बाळाच्या पायांत घोटाळूं लागला !' 
बरोबर आलेला माणूस म्हणजे पटक पोर होतें. त्याला या बेळीं काय 
कराने तें न सुचून त्यानें घाबरून एक मोठी किंकाळी फोडली ब तो 
घराकडेच थांबत सुटला ! पण कमधर्मसंयोगाने बाबाजीपंतांचा मुलगा हरी 
त्या बाटेनें आपल्या दोताकडून घरी येत होता, त्यानें ती किंकाळी ऐकली. 
_ त्याबरोबर तो घाबतच तेथें येऊन पोंचला, पाहतो तों बाळाच्या पायाला 
सापाचा 1वेळखा असून तो बेखुड्ध होऊन रस्त्याबरच पडून राहेला आहे 
मग त्या घाडसी पोरानें मोठा हिय्या करून ब फार चपळाईने एक 
फडके 'चटकन्‌ हातास गुंडाळिलें, आणि त्या सापाच्या मानेला एकदम 
पकडले. आणि बाळाच्या पायापासून सोडवून घऊन एक जोराचा 'हिसड! 
देऊन आपटन ए्ण॒का क्षणांत त्याला अर्धमेला करून टाकला ! आणि लगेच 
त्याचें मस्तक दगडाने ठेंचून त्यास दूर भिरकावून देले !. 


'इनामदारांचा. *नामदारांचा बाळू 1. 


इतके होत आहे तोंच बाळाचे घरां तें वतभान. पोंचून त्याची आई राघा' 
"बाई ब घरांतीळ इतर माणसें घांबत घापा टाकोत तेथें येऊन पोंचली, 
पाहातात तों बाळ नुकताच कोठें मूच्छेतेन साबघ होऊन समोरच उभा 
असलल्या त्या. नव्या सोबत्याकडे-हराकडे जरा किंचित्‌ डोळे उघडून पाहूं 
 छागला आहे. राधाबाईना तें पाहातांच धाबत पुढे जाऊन प्रथम आपल्या 
ताळाढा उचळून पोटाशी घेतले, आणि प्रेमाच्या भरांत त्याचें खुंबन 
' बेऊन त्या म्हणाल्या; --- | 

“* बाळ माझें! बाळ, काय रे झाले तुला ! माझें बाळ तें! 7. 

बाळ--.' माई, मला कांहीं नाहीं झालं ग, पण केवढ्या मोठ्या सापाने 
माझ्या पायाळा बिळखा घातला होता! या पोराने घावून थेऊन जर 
' त्याचा बिळखा लागळींच काढला नसता, तर. तो मळा खरोखर चाबलाच 
' असता ब त्यानें माझा प्राण का घेतला असता ! ?? 

तेव्हां राधाबाई हूर्राकडे पाडून ह्णाल्याः--कोणाचा रे बाळ तूं! 
' तू आमच्याबर भाज हे केवढे तरी उपकार केलेस! न 

छल्गा म्हणाळा:---काकू, माझें नांव हरी, मी इकडून जात होतों. 
* तों एक किंकाळी ऐकून जबळ आलों. या रानांत साप घुष्कळ फिरतात, 
पण आह्ांला त्यांचं कांहीं बाटत नाही. भाम्ही. त्यांना लागलीच धरून 
- डोकतों. यांत कसला उपकार ? | | 

राघाभाई:-। शाबास बाळा ! मग तू फारच घीट आहेस. तर तू आतां 
' सामच्या घरां येतोस £ भामच्याबरोबर जेबण कर भआ[णि समग्र आपले. घरी जा. 
' आतां जेबाबयाची बेळ झालीच आहे. !7 | | 

“ नाहीं काकू; माझे बाबा घरी माझी बाट पहात असतील. 77 

: “ कोण तुझे बाबा? ” . . ह | ' 
।_ “-बाबाजा[पत. कुळकर्णी हे माझे बडील, आमचे प्रर येथून जबळच 

स्या ओढ्याच्या पलीकडील -बखवळींत .अ] गत ह. 0. आय अहा. 2 रः 


॥ 
र १ 


११ दाघांची ओळख- 


* बरें बाळ, पण आतांपासून तूं आमचाच मुलगा असें मी समजतें. 
आतां मी तुझी आई बरें १२? 
* पण माझे बाबा व माझी झाई माझ्या घरांत आहे ती! ती माझी 
ईं नाहीं का £ मग शिवाय तुम्ही माझ्या आई होणार होय 
हा, बरे बाळ, 'आहेत ते आईबाप तुझेच. रीबाय मी. तुझी आई 
समजले ना आतां ! आतां आमच्या घरी जेबाबवयास चल. | 
हो. पण माझ्या आईबापांना विचारल्याशिवाय मला तुमच्या एथे 
जेबाबयांस कसे येतां येईल? 
त्याचा परवानर्गी बिचाराबयाला मी आतां एक माणूस पाठविते, बरें 
बाळ ! मग तर झालें १ !? | 
र्से म्हणून राधाबाइमी लागलीच एक माणूस हर्रीच्या घरीं 
निरोप कळविण्याकरितां रवाना केला. आणि हरीचा हात धरून त्यास 
मोठ्या प्रेमाने त्या आपल्या घर्री घेऊन आल्या. तात्यासाहेब नुकतेच बाहे- 
रून येऊन घरांत आपली पत्नी ब चिरंजीब कां दिसत नाहंत म्हणून जों 
बिचारांत पडतात, तोंच राघाबाई, बाळ बगैरे मंडळी दरबाजांतून आंत 
मली ! आंत येतांच राघाबाईना तो गुदरलेळा चमत्कारिक प्रसंग ब त्या 
प्रसर्गी हरीने दाखविलेले घेय तात्यासाहवांस सवे सविस्तर बर्णन करून 
सांगितले, तात्यासाहेबांस तें ऐकून फार नबल बाटलें ! 


इनासदारांचा बाळू १९ 


४ मेजवानीचा प्रसंग. 
न्व््ब्व््य्य 
तात्यासाहंबांचें घर म्हणजे हरीला सर्व नबा प्रकार होता. तात्यासाहेब 
. अ्रसित इनामदार, त्यांचा सर्वे थाट अद्याप पेशवाई तऱ्हेचा होता. हरी 
प्रथम मुख्य दिबाणखान्यांत आाला ब इकडून तिकडे जसा जाऊं पाहूं 
लागला, तों सोनेरी चौकर्टांचे मोठेमोठे आरसे भिंतीवर टांगटेळे त्यास 
दिसले, तक्के, लोड ब गालिचे फारच मूल्यवान असे, टेकाबयास ब बसाव- 
यास पसरून ठेवून दिले होते. खुट्यांबर भरजर!चे पुष्कळांचे पोषाख चम- 
केत होते. बाळ्याचे ब चिकाचे पडदे शसिडक्यांबर ब दारांबर लोंबत. 
होते. आणि सुदर चौफुल्यांचे पाट, रुप्याची मोठी नकर्शादार फुलपात्र, 
तांब्ये, सॅपाकधरांत एका फळीबर ठेवून दिलेले चकचक चकचक करतान! 
दिवाणखान्यांतून दिसत होते. इतकें सर्ब हरी पाहत आहे, इतक्यांत 
भोजनाची तयारी असल्याचें जाम्हणानें येऊन कळविलें. लगेच सर्व 
मंडळी सोंबळें नेसून पानावर जाऊन बसली. तात्यासाहेबांनीं इशेस 
_ आपल्या एका अंगास ब बाळास आपल्या दुसर्‍या अंगास बसवून घेतलें 
_ शोते. जेबणाचा बेत मोठा उत्कृष्ट केळा झोता, हरीच्या पानांत सर्व 
जिन्नस तात्यासाहेबांनीं लक्षपूवक बाढाबयास लावून, मोठ्या प्रेमार्ने त्यास 
ते खाण्यास त्यांनी आग्रह केला, परंतु नित्याच्या नियाभित. आहारापली- 
कडे आग्रहाचा एकहि घास त्याने खाल्ला नाहीं; आणि ही एबढी 
श्रीमंती पाहून तो फारसा खूष झाला किंबा त्याचें त्यास मोठें नवळ ब 
प्रातिष्ठा बाटली, असेंही झालें नाहीं. असा प्रकार पाहून सबोना चमत्कार 
बाटला, राघाबाईंना तर हा इरींचा स्बमाब फारच चमत्कारिक बाटला, ह 
त्यांच्या चर्यबरूनच दिसले. त्यांना स्वतःला भरीमं्तांचा ब छानछोकीचा. 
फार शोक; त्यामुळें त्यांची अशी कल्पना काँ, दुसऱ्या कोणालाही ह 


:&६:! मेजवानीचा प्रसंग... 


मापली श्रीमंती पाहून नबळ बाटल्याशिवाय राहू नये परतु हरांच्या 
संघांत त्या मगदी फसल्या. शेबटीं एका रुप्यांच्या पेल्यांकड इरी लक्ष- 
पूयेक पाहत आहे असें बाहून त्यांनी त्याला म्हटलेंः--“ हरी, असला; 
छानदार पेला आपल्याला घरी पाणी प्यायला असला तर फार सुरख 
होईल, असें तुला बाटतें आहे का! आमच्या बाळाचा तो पेला आहे.. 
पण माझी खात्री आहे की, तो आपल्या सोबत्याला तो आनंदानें देईल. 
कधीं नाहीं म्हणणार नाहीं. नाहीं का रे बाळ!?' 

तोंच बाळान उत्तर दिळे-““ हो! आई मी खरोखरच देईन. कारण 
मला तों परबां घेतलेला. सोन्याचा नबा पेळा आहे की ! तो याच्यापेक्षा 


तर फारच सुरेख आहे. आणखी शदिबाय रुप्यांचे दोन तीन निराळे पेले 


माझे आहेतच, नाहीं भाई !? 

हरी म्हणाला:--_-।। पण मला कश्याला पाहिजे तो पेला १ माझ्या घरांत. 
तर याच्याहिपषेछां फार सुरेख असं पंचपाल आहे!” 

राघाबाड्र म्हणाल्या --_।। काय! तर मग तुम्ही काय, दररोज स्प्यांच्या 
थंचपालांतून पार्णी पितां !” 

हरी: --_“ झुप्पाचें कीं कद्याचें, तें मळा माहीत नाही, परंतु ते 


. घासून ठोबिळें म्हणजे तर किती सुरेखं ब चकचकीत दिसते ! अगदी 


याच्यासारसे ! 
राघाबाई:---।' मुलगा तर अगदींच भोळा आहे! अरे, पण मग तें 
या आमच्या रुप्याच्या पेल्यापेक्षा उत्तम कशावरून 1” | 
हरी:--'“ उत्तम कशाबरून म्हणजे! फास्च उत्तम, कारण त्याच्या 
थासून आम्हांला कधीं कोणचा लास होत नाहीं की गेरसोय होत नाही. ” 
राधाबाई: ---“' अरे बाळ, त्रास नि गैरसोय होत नाहीं म्हणजे काय ! 
यांत त्रास नि गैरसोय ती काय व्हावयाची असते १? 
इरी:---अहो काकू, गेरसोय नाहीं तर काय! मधांश्शी जेव्हा त्या 


इनामदारांचा रनामदारांचा बाळू. १४ 
>वळ352.> 3. ह मीक २: 


शमाच्या हातून तो वुमचा पेला खाली पडला, तेव्हां तुम्हांला त्याबद्दल 
किती बाईट बाटले ! तुम्ही सायाबलां, ब त्याला पुष्कळ बोल्लांत ! ते मॉ 
आता'च पाहिलें. पण आमच्या येथें तसें नाही. आमच्या घरांतली सर्द 
आणसें आमच्या भांड्यांना इतका कांहीं भीत नाहोत; त्यांचें आम्हांला 
काहींच बाटत नाहीं! 7 

यानंतर राधाबाई तात्यासाहेबांकडे बळून म्हणाल्या :----* काय तरी 
बाई हा मुल्गा? याची कल्पना अगदींच विलक्षण! अश्या मुलाला आतां 
म्हणाबें तरी काय !?? 

जेवणाच्या वेळा खरोखरच एका नोकराने एक रुप्याचें मांडे खाली 
पाडळे, त्यामुळें त्यास पोचा आला. तें बरेंच नकशीदार होतें. त्या बेळीं 
शघाबाई अगदी काबऱ्या ाजर्‍्या झाल्या ब लागलीच त्यांनी त्याची 
'क्षरडपट्टोही काढली, तें सर्व हरीने नुकतेच पाहिलें होते... 

तिसरे प्रहरी नेहमीप्रमाणे उपहाराची बेळ होतांच राघाबाईनी एक पेला 
चहा स्वतः हृरीस आणून दिला, आणि घे म्हण ल्या. ह्री. म्हणाळा->< 

४ हें कशाला मला ? मला कांहीं तहान लागली नाही! ?? | 

राधाबाई---'* अरे, चहाला तहान का लागाबी लागते? घे तूं आपला, 
चहा कसा सुरेव झाला आहे पहा! दुश्यासारख्या चांगल्या मुलानें तो 
ब्रेण्यास हस्कत नाहीं. !? 2. 

हरी:--“' पण काकू, आमच्या. गुरुजींनी आह्यांस सांगून ठेबिळें आहे 
क, आपणांस भूक लागली असली तरच आपण कांह: खावे, ब॒ तहान 
छागली असली तरच कांह प्यावे; आगि भूक किंबा तहान लागल्यावरही 
असेच साघे जिन्नस ख्वावे.प्यावे काँ, ते. आपणास फारशा : आयासाबांचून 
कोणत्याही स्थितॉंत मिळूं शकतील. कारण, नाहीं तर बेळेला तसे जिन्नस 
आपणांस मिळाले नाहींत, तर भारण कुरकुर करीत बसूं ब त्यायोगें आप- 
शांस त्रास शाल्य़ाबांचून राहणार नाही, ठे 


शष मेजवानीचा प्रसंग 


हं त्या मुलाचे सुरेख बोलणें ऐकून तात्यासाहेबांस मोठे कोतुक बाटलं 
पे म्हणाले--। हा मुलगा मोठ] हुषार दिसतो. बिचार . करण्याची संवय 
माळा आतांपासूनच चांगली लागळी आहे. मळा वाटते, आपल्या बाळा- 
लाही याच्या गुरुजींच्याकडे शिकाबयाला पाठवून द्यांबा, तो आतां मोठां 
हात चाढळला आहे. आणि या बेळीं लिहा बाचाबयास शिकणे त्यास 
मझाबरयक आहे, त्याच्या गुरुजांना याला आपल्या हाती घेतला तर अगदी 
त्यांचे आपल्याबर उपकार होतील, एक सरकारी शाळा येथे निघाळी 
अहे म्हणे, पण तेथें कस शिकाबितात [ने काय दिकबितात ते मला 
माहीत नाहीं. आणणि आपल्याला त्या परीक्षांची. तरी काय गरज आहे १ 
म्हणून मला हें घरगुती शिक्षणच बरें बाटते. काय रे बाळ १ तुला 
काय बाटते १ या हरीप्रमाणे मोठा बिचारशीळ ब विद्वान तत्बबेत्ता व्हान 
असें तुळा वाटतें कॉ नाहीं १ ?? 

बाळासाहेबांनी उत्तर दिलें--“' काय, तत्त्ववेत्ता ! तत्त्ववेत्ता कसला 
असतो तें मळा नाहीं ठाऊक, पण मी कोण होणार सांधूं का ! मी होणार 
आहे राजा ! कारण राजाच सर्बोत श्रीमंत असतो; ब राजाच सबील 
छान [दसता. शिबाय राजाच्या मार्गे कांहीं कामे करण्याची ब्याद नसते; 
आणणि सये जण त्याच्या कसे अगदी घाकांत बागतात ! ”? 

राघाबाई म्हणाल्पा---“' तरी तूं माझा बाळ ! कसें छान बोललास. 
पण ! ?? आणि लागठीच उठून, त्याला पोटाशी धरून, त्याची इनुचटी 
तुकाधीत त्या पुढें म्हणाल्याः-<<““ आणि खरोखरच माझा बाळ राजा 
होण्याळाच योग्य आहे. ब म्हणूनच तर तो असें बोलला ! कंस. सुरेख 
उत्तर माझ्या बाळाने देले! त्याला आतां मी एक पेढा भाणन देतें ! आणि 
काय २ हरा, तुला नाहीं का रे राजा व्हाबस बाटत १ ” 

हरी म्हणालाः--- छे ! मुळींच नाहीं मला तसेंबाटत ! मी आत्या 
मोठ झालों का, मी स्वतः घरची सर्ब शेतकी करावयास लागणार आहे. 


इनामदारांचा बाळ १६ 


आम्हांला शेतकीच फार आबडते, चाकर नको नि माणसे नक्रोत. च्यपपल 


आषण सर्ब कांहीं कराबें तेंच चांगलें, ?? 

राधाबाई तात्यासाहेबांना हळुच ह्मणाल्या:---““ शेतकऱ्याच्या ब: नेलास- 
दारांच्या मुलांमध्ये किती फरक आहे. पाहिलांत ना! 7? आणि थोड्या 
घेक्कार्युक्त दृष्टीनें राधाबाई हरीकडे पाहूं लागल्या 

तात्यासाहेब हणाले; --““ मला नाहीं तुझ्यासारखे बाटत. अद्या 
बाळाने असें कांही बोलणें मोठें चांगळें आहे. असें. माझे मत नाही. 
नेतर ते ह्रास ह्मणाले:---'“ पण हरी, राजा होगें राहुंदे तूर्त; पण स्मापण 
श्रीमंत असें असे तुळा नाही का बाटत? ? 

हेरी म्हणालाः-- ' उंहू ! ? 

_ राधाबाई: उ हूं काय़ रे ? अगदींच अडाण्यासारखा बोलतोस सें ! 


नयांत 


का र वुला नाही बाटत श्रीमंत व्हाबे असें? /” 

हस--कारण का, श्रीमंती फार बाइट ! ध्रीमंत लोक चांगळे नसतास- से 
गराशाना छळवात. त्यांच्याकडून आपली कामे फुकट करून घेतात. बाटेल 
तेव्हां त्यांना अडवून आपल्या कामाला लावतात. आशे त्यांच्या र्‍या 
अशा वागणुकोस कोणी हरकत करीळ, तर त्याचा आकस घरून काडा 
'आाटनाट कुमाड स्वुन त्याबर खटळे करतात ! एकदां त्यांच्या रागांत 
भाूच सापडला काँ, रानांत त्याचें पीक राहाबयाचें नाही; गंजींना सागी 
आगावयाच्या; घर पेटाबयाचें आणि गुर मराबयाची ! इतका त्रास ते गरी 
आना दतात, एक शिबाघारगे ह्मणून तिकडे माचीला मोठा श्रोमंत पाटील 
आहे. तो अब्रे पुष्कळ उपद्रव गरीबांना देतो. तो असें कां करतो, म्हप्णून 
]। बाबांना बिचारले, तेव्हा ते म्हणाले, “ अरे, तो श्रोमत आहे; तो असें 
करणारच 1” त्याच्याबरून मी हें म्हणतो. तर चांगला सज्जन माणखें 
श्रीमंत कशीं असतील १ ?? 

सढ बाळणे ऐकल्यावर राधाबाईना हरीच्या मोळसर करपनांभददाळ 


१9 सेजवबानीचा प्रसंग 


थोडासा रागच आला. तथापि त्या पुनः हर्रास म्हणास--- “* पण हरी, 
आपल्याला इकडे तिकडे फिरायळा एक सुरेख घोडा असाबा, ब 
आपली सर्ब बरदास्त ठेबायळा चाकरमाणसें आपल्याला असाबी, असें 
सुद्धां नाहीं का तुळा बाटत !”” 

हरी; --- “ षण मला घोड्याची जरूरच काय १ कारण, मला कोठेही 
जाबेश्न बाटले, तर मळा बाटेल तितकें दूर माझ्या पायांनी जातां येतें ! 
आणि चाकरमाणजसे तर काय करावयाची आहेत ? त्यांना सांगाबयाला 
मजजबळ काम काय आहे !”” 

तेव्हां “ क्रिती बिच्लि मुलगा ! असें बाटून राधाबाईना त्याबन 
थोडासा तिरस्कारच वाटूं लागला. मग त्यांनी आणखी त्यास कांही ' 
राबयाचें सोडून दिलें. पुढें सायंकाळ होत आलेली पाहून हरीला 
सापला एक माणूस बरोबर देऊन त्याचे घरीं पाठवून दिलें. क 

घरी येतांच बाबाजीपंत ह्मणाले:--- “ काय रे हरी, आज १ 0. 
मेजबानी झाली ! इतक्रा बेळ काय काय गोष्टी तेथें झाल्या? 
दारांच्या घरी तुझा सर्ब दिवस फार आनदांत गेला असेल, नाहीं । 

हरी:--. “' छे बाबा ! आनंद कसला ! मला त्याचा कंटाळा*र्‌ १1०५ 
बाबा, त्यांच्या घरांतील सर्ब मंडळी माझ्याशी फार प्रेमाने बाश तः. 
मळा त्याबद्दल त्यांचे फार उपकार बाटतात. परतु मला असें सारखे 2 
होतें कॉ, मी आपल्या घरी गेला अप्ततों तर सुरेख झालें असते. क्र 
तिथें सारीच परतंत्रता मळा बाटली, अहो बाबा, त्यांच्या येथें पाय घुबाबयास . 
पाणी आपल्या हातानें ध्याबयाचें नाही ! ते देण्याला एक माणुस उभा. 
त्यानें ऊन पाणी पाय धुबाबयास द्याबयाचे. बाबा, मी काय भाजारी होतों, 
लें कन पाणी घेऊन पास धुवायला ! पुढें पाय घुखाबयाळा एकजण एक 
फडके-डुवाल कॉ काय त्यास म्हणतात, तें-घेऊन उमा ! पुढें संध्येला, 
खेबाबयाला, तांब्या-मांडे. स्बे कांही दुसऱ्या माणसांनी द्यावयाचे ब तें 


इनामदारांचा बाळू १८ 
ळा 


आही घ्याबयाचें. आह्यां बसल्या जागेवरून उठाबयाचें म्हणून नाही ! 
जणू काय आम्हांला पायच नाहोत ! कायही बाबा. हें £ आणि बाबा, 
हुसरी एक गंमत तुम्हांला सांगावयाची राहिलीच त्यांच्या घरांत कपडे 
किती ऐटदार ! एक पोशाख जरीचा, एक रेशमाचा; एक आणखी 
कशाचा तरी. पेंढण्या, शेळे, शाळू आणि दुसरे किती, . हजारों प्रकार ! 
कशाला हो बाबा हे लागतात इतके हे कपडे घालावयाचे केव्हां व काढा- 
बयाचे केव्हां ! दिवसभर हाच उद्योग काय ! आणि बाबा, जेवण झाल्या- 
पासून हा बेळपरयंत . सहा एका गालिचावर स्वस्थ बसून राहाबें लागलें बघा. 


क हिज 
पतन तात्यासाहेब, त्या राधाबाई, बाळ, आणि सारेच जण बसले होते 
क. बघेळत, त्यांच्या सबोच्या मनांत असें होते की, त्यांच्यासारखे कपडे 
2 नादेष्टपणा मीं स्वतः करावयास लागावे, आणि राजा व्हावयाचे 
त, *न्णीतरी मोठा श्रीमंत माणूल व्हावयाचे माझ्या मनांत भरावे ! 
थण त्यापॅक) 


र्र 


"१ एकही प्रकार, बाबा, मळा मुळींच आवडला नाही हो ! 


उ व 4 ह» 

श्र | । 

।'. ५ गोविंदशाखत्री. 
1. । *.>य> ०2»... 
कडे म च क. टच ८... क. के. 2 स्त वी सवड म की 

० “ तोत्यासाहबांच्या घरां हरीच्या संबंधानें बराच बेळ बोलणें चालूं 

(ह. << ७0) २ ट्< ी 

४ हर्राच्या आंगची घिटाई आणे त्याच्या मनाचा मोकळेपणा हा 
र्ग 14 डु ल्य 3 “७ > शी ळय ु_ 
आवाईनी कदूळ कला; आयाणि त्याच्या बागणुकींत जें सौजन्य दिसून 
आळे, त्याचा त्यांच्या मनावर तर बिशेष परिणाम झाला; तरी त्याच्या 
च्या कल्पना त्यांनी ऐकल्या होत्या, त्यांसंबंधीं त्या म्हणाल्या को, त्या 
कांही. तरी भरमसाटपणाच्या आहेत, ब त्यांत कुणबाऊपणाची बररांच छ्टा 
सालेली आहे, त्याबरून झापल्यासारख्या उच्च ब खानदार्नीच्या घराण्यां- 
तीळ मुळें कशी असतात ब कुणव्याची पोरें कशी असतात, हें चांगलें 
कळून येतें, तात्यासाहेब म्हणाळे,-'“ असला मुलगा मी तर भाजबर पाहिला. 


3] १९ गोविंदशासतरी; 


नव्हता. अत्यंत उच्च घराण्यांतसुद्धां शोभतील असच त्यांचे बिचार आहेत. 
आणणि हें बरोबरच अहे. कारण खऱ्या थोरपणाचें स्थान मनांतच असले. 
पाहिजे. बाह्य गोष्टींवर मनुष्याचा थोरपणा कसा अवलंबून राहाणार ६. 
उच्च मनोभाबना, श्रेष्ठ प्रकारचें घेये ब सवोद्यी अगत्याने ब आदराने 
बागणें यांच्या योगानेंच मनुष्याला चांगुलपणा येतो. हे गुण नसले तर इजारों. 
प्रकारचे ने ने बिच्चित्र पोषाख करून आणि बोलण्यांत मोठा तिध्ळ- 
पणाचा आव आणून तो उणेपणा भरून निघेळ असा बिचार करणें बेडे- 
पणाचे आहे, तेव्हां अगदी अतःकरणापासून मला असें म्हटल्याशिबाय 
राहाबत नाहीं को, हा हरी कुळकणां जरी धघंद्यानें दोतकरी आाहे, तरी 
खऱ्या शालीनतेचे बीज त्याच्या मनांत खास रुजळे आहे. आणि भापल्या 
बाळाच्या अर्गी आपल्या घराण्यास शोभतील असे गुण आले पाहिजेत असे 
जरी मला बाटते, तरी बाळ कोणत्याही गोष्टींत या हइर्राच्या मार्गे मुळींच. 
नाहीं असे घडून आलें, तरी मला पराकाष्ठेचा आनंद बाटेल, ?? 
तात्यासाहेबांनी याप्रमाणे जेव्हां आपले बिचार बोळून दाखबिले आर 
बाळाला हरीचे गुरुजी जे गोविंदशास्त्री त्यांच्याकडे शिकाबयाला पाठ-- 
विण्याचा जेव्हां बिचार काढला, तेव्हां राघाबाई कांही बोल्ल्या नाहात,. 
आणणि मोठ्या नाखुषीनें तर खराच, पण त्यांनीं बाळाला त्यांच्याकडे षाठ-- 
बिण्याला आपळी संमाति दिली ! तेव्हां दुसरे एके दिवशी कांही निमित्त 
पाहून त्यांनीं गोबेदशास्त्री यांस आपले घरी भोजनाचे आमंत्रण दिले: 
झाणि भोजन झाल्यानंतर दिबाणखान्यांत मंडळी पानसुपारी घेत बसली 
असतां त्यांनीं बाळाच्या शिक्षणाचा बिषय त्यांजपुढें काढला, ते म्हणाले:--- 
“: शासत्रीबोबा, या उपकारांची फेड कितीही पेसे दिले तरी माझ्याच्याने 
होणार नाहीं हें मळा ठाऊक आहे. हें आमच्या बाळाचें शिक्षण ब॒ त्याच्या 
ब्तेणुकींत कराबयाची सुधारणा या गोष्टी अशा आहेत की, त्यांबद्दळल झाम- 
रण मी आपला उपकारी झाहें असेंच मला बाटत राहील यांत हेका नाही.» 


ऱ्ड्यामदारांचा बाळू २०. 


याबर गोबेंदशास्त्री झणाले!--<'“* माझी हरकत नाहीं, तात्यासाहे 
येळ द्या त्याला माझ्याकडे, प्रथम कांह! दिवस मी त्याला हाती घेउ 
रंश्चकवून पाहतो. नंतर मर्ग जर तुझांला मी शिकवितो तें बरे बाटले 
र्‍सब पुढें पुष्कळ दिवस त्याला माझ्या शाळेंत तुम्ही ठेवा ब म ही ठेद 
ऱ्यइन. माझ [शकांवण, माझे विचार ब मुलांना बागवडिण्याची माझी पड 
झो तुम्हांला कशी काय पर्संत पडेल हें मला पहिल्या एक दोन महिन्य 
चळे, पण हृ सर्वे करावयाला मळा एक गोष्ट तुम्हांला सांगाबयाची अ 
चह ता भत्यत आवश्यक आहे. ती ही को, मला हें काम मित्र या नात्य 
सकुरूं द्या; आणि म्हणजेच मला तें करतांना आनंद बाटेळ. त्यांत पेशार 
खंबरंध काहा येऊं नये. दुसरं असं का, फाजील लाडांमुळें ज्या काँ 
'कमत्कारक गोष्टी याच्या स्वमाबांत शिरल्या आहेत, त्या काढून टाक 
ऱ्याच्या असल्यामुळे, मी म्हणजे शिकबणीस ठेबलळेला एक मार्‌ 
आहे असे होऊन उकयोगी नाहीं. त्यांने सवे दिबस माझ्याकडेच राहि. 
"शाहिजे, त्यासाठीं आपण आपल्या कुटुंबाची संमाते घेऊन ठेबा. म्हण: 
ख्कुरूर ती शिस्त मी त्यास लाबीन ब मला ती लावतांही येईल. ? 
गोबिंदशास्त्रयांची बाळाला हाती धरण्याची अशी तयारी पाहन तात्यासा 

कूडाख संताष बाटला, परतु ते पेक्ष मुळींच घेणार नाही म्हणाले, । 
्ञस फार अवघड बाटले. शिवाय, मुलाला सर्व दिवस त्यांच्याकडे उेबा 
वय्शरचे ह त्याहीपेक्षा अबघड होतें. परतु गोविंदशास्त्रयांपढे आपलें काई 
"वाळणार नाहीं असे पाहून तूर्त त्यांनी त्यांचें सर्ब म्हणणें मान्य केळे. आ 
'च्ळासाहेबांस एक चांगला मुहूर् पाहून शासत्रीबोबांकडे पाठवाबयाचें ठरलें 
व्सर्‍यापासून बाळासाहेब गुरुजीच्याकडे शिकाबयास जाऊं लागले 

. गोबिंदशासत्रो यांची शिक्षणपद्धाति इतर सबसाधारण शास्त्रीबाबांच्य 
रश्रक्षणपद्धतीहून निराळी होती. लिहा बाचाबयास शिकब]बय!चें, गाणेत 
एहेशेब शिकबाबयाचे; रूपाबाले- समास चक्र शिकवाबयाचें; रघुब्श ब पंचतंत्र 


२१ | गोविंदशास्त्री 


शिकाबयार्चे; इतकें झालें का, शिष्याची बिद्या संपलो. मग त्याचा 
शुरूण्हबास संपून तो ग्रहस्थाश्नम स्वबीकाराबयास योग्य ठरून परत आपल्या 
घरी जावयाचा, इतकी विद्या तयार करून देणे एवढेंच गरूचें काम, अशी 
सर्बसाघारण समज़त. त्यांत शिष्याच्या नीतिमत्तेचा बिकास करणें, जह्म- 
चयाच्या यांग त्याचे शरीर सुदढ बनबिणें, नित्य सूर्यनारायणाचे हजार नम- 
स्कार घालून घेणे, सत्याची आबड उत्पन्न करणें, बगेरे गोष्टी शिकबिण्याक 

वे करून घेण्याकडे लक्ष देणारे गुरुजी थोडे, मुलांना बारंबार दूरदूरचे प्रदेश 
माहाबयास आपल्याबरोबर नेणें, ऐतिहासिक ब पौराणिक स्थानांची 
माहिती प्रत्यक्ष तेथें जाऊन त्यांस देणें, सृष्ट्सोंदयीची आवड वाढविणे 
इत्यादे प्रकार-शिक्षणाला मूलभूत आघार-हे फारश्षे कोणाच्याच लक्षांत 
नसतात, आणि शिष्यांना प्रत्यक्ष एकाद्या उद्योगांत गुंतवून त्यांच्यांत 
उद्योगशीलता हृढ करणें हें तर कोणीच मनांत आणीत नाहींत. परंतु 
इतक्या सर्वे गोष्टींचा समाबेश गोिंदशास्त्री यांच्या शिक्षणपद्धतींत झालेला 
हाता. नित्त थंड पाण्याचे छान, संध्या, नमस्कार हें त्यांचें ब त्यांच्या 
शिष्यांचे नेहमी सकाळीं सहा बाजेपर्यंत नेमाने आवराबयाचें. नंतर ही 
मंडळी त्यांच्या घरालगत असलेल्या शंकराच्या देवालयांत जाबयाची. तेथें 
घुष्कळ फुलझाडे गोबिंदशास्त्री यांनीं स्वतः होऊन लाबिली होती. त्यांना 
तो एक नादच होता. दररोज पुष्कळ बेळ ते त्या बागेची मेहनतमशागत 
करीत. त्यांचे शिष्यही त्यायोगें या गोष्टी मोठ्या होसेनें करीत. त्यामुळें 
त्या फुलझाडांच्या संगतीचा त्या मुलांच्या कोंबळ्य़ा मनांबर फारच उत्कृष्ट 
'पारेणाम होई. त्यांची अशी ही दौनचर्या पाहून ब त्यांचें उत्कृष्ट आचरण 
पाहून त्यांच्या शिष्यांच्या मनांत त्यांजविषयीं फारच आदर उत्पन्न होई. 
त्यांचा शिष्यगण हें त्यांच्या आंग्रच्या उत्कृष्ट गुणांचे एक द्योतकच होतें. 


हिडन बब वड अ 


इनामदारांचा बाळ २९२ . 


५ दवाल्याताठ भाग 
करर कका 


असो. तात्यासाहेबांचा मुळगा बाळ हा शास्त्रोबोबांकडे येऊं ळागल्या-. 
पाहून दुसऱ्याच [दवशी शास्रीबोबा नित्याप्रमाणें सकाळीं उठून सञान- 
सध्या, नमस्कार ब जप ६० आटोपून आपल्या शिष्यांसह देवालयांत गेले 
या सन नत्यक्रमास भाज बाळ अगदीं नबीन होता; त्यामळे त्यास 
गावदशास्त्रयांना आजच कडक रिस्तीचे बंधन घातले नव्हत: आणणि 
असुक एक गाष्ट अमुक मुलानं कराबीच करावी, अशी आज्ञा ते कधाच 
करात नसत, सांगून उपदेशाने ब पाहून उदाहरणानें आपल्या सुलांनीं 
सावल्या बांधाचे ब नातीचे आकलन ब आचरण करांचे अक्षी त्यांची 
अपक्षा अस; ब तौीप्रमाणें . त्यांस त्यांच्या गोष्टी प्रायः सर्द साधत असत.. 
त्यासुळ प्रातःकाळी सान सध्या, नमस्कार योत बाळाला आज इच्छे- 


__ उुसार बतम्याचें स्वातंत्य होतें. संगतीला हरी होताच. त्यामुळें ते सर्वच 


थाथे त्याने बहुतेक बऱ्या प्रकारें पार पाडळे. आतां ही सर्व मंडळी दबा- 
स्यात माढा हाती, आपला पूजावाधि आटोपल्यानंतर गोबेंदशास्त्र्यांनी 
बायत नबान काहा फुल्झाडें लावण्यासाठी बाफे खणण्यास झारभ केल 

हरान एक फाबडे घेतळें ब त्यानें तो माती भरूं लागला, स्वणतांना 
शासत्राबावा बाळाकडे पाहून म्हणाले: बाळ, बयाला ज्याला म्हणून 
बक डागते, ज्याला ज्याला अन्नाची गरज आहे, त्या प्रत्येकाने दररोज 
काहा ना काहातरी काम केळेंच पाहिजे, या नियमास अनुसरून मो आणि 
राने हा काम रोजची आपणांकडे बाटून घेतलीं आहेत व आझ्यी असें. 
अजया बागेत खपत असतों. जितकें काम खूप कराबे तितकें जेबण गोड 
लागत, त्यामुळ जर तुझ्या मनांत असलें तर तू हू आाभच्याबरोबर कामास 
न; मा घुला एक थोडी जागा आखून देतों. तेथें तू फुलझाडे, फळझाडे 
छाव; मगर पुढ त्यांना येणारी सारा फुळे फळें तुझ!च झाहत, ती तुजपासून 


२३ _ देवालयांतांल बांग 


अम्ही कोणी कर्घाही मागणार नाही. 7 | 

पण, हं भाषण आमच्या श्रीमंत बाळासाहेबांस आवडले नाहीं. ते 
निमाँडपणानें म्हणाले--*' गुरुजी, मळा नाही हें असळें काम आवडत ! 

म्ही इनामदारांचां मुलें; असलें माळ्याचें काम आम्ही कसें करावें ! 7? 

गुरुजी म्हणाळे,---“' बरें, जशी तुझी मर्जी. पण, मी आणि हरी हे 
काह| तात्यासाहेबाच्या सारखे कांही मोठे इनामदार नाही. आम्ही आपल्या 
कामांत आळस करून कसे चालेल ?/? 

इतक हात आहे. ता. १० बाजाबयाची बेळ झाली. तों सुटींची वेळ 
झाली असे गुरुजींनी हरीस सांगितलें ब त्याला घेऊन ते देबाल्यांतच 
दुसऱ्या बाजूस असलेल्या एका ओंबरींत गेले. तेथें दोन गाई व एक म्हेस 
शास्त्रीबोबांची बांधलेली अखे. इतका बेळपर्यंत दसऱ्या विद्यार्थ्यांनी हा गोठा 
झाडून स्वच्छ करून, गुरांस बेरण घाळून, घारा काहून ठेबिल्या होत्या. 
आतां संबोची दुग्धपानाची बेळ झाली होती. शास्त्रीबोबा आणि हरी आल्या- 
बरोबर सर्वांना कमाक्रमाने एकेक पेला तें धारोष्ण दघ पिण्यास देण्यांत 
आले. सर्बोबरोबर आपणासही दूध मिळेल असें बाळासाहेबांना साहजिकच 
बाटले, पण त्यांची आशा व्यर्थ गेली, कोणींच त्यांजकडे पाहिलें नाही व 
कांहीं बिचारपूसही केळी नाहीं.: त्याबरोबर बाळाला एकदम हुंदका आला 
पण करणार काय ? सांगणार कोणाला ! तो आंतल्या आंत स्फुंदस्फुंदंन 
' रड लागला ! 

गुरुजींनी तें पाहिळें, ब त्यांनीं शांतपणानें त्यास पुसले: --*“ बाळ, काय 
झालें तुला १ कोठे कांहीं लागळें की. काय १!? पण बाळ काय बोलणार ? 
त्याळा अधिकच बाईट बाटून त्याचे हुंदके बाढले, गुरुजी म्हणालेः-': बाळ, 
सुला जर सांगाबयाचें नसले, तर आमची कांहीं हरकत नाहीं बरें ! कोणाला 
नसले बोलायचें, तर त्यानें बोळलेंच पाहिजे असा कांही येथें कोणाचा 
कोणांबर जोरा नाही. ” | 


इनामदारांचा बाळू 4.) 


याप्रमाणें शास्त्रीबोबांनीं पुनः खाोंचून भाषण करितांच बाळाला खूक्‍च 
वाइंट बाटळें, आणि गुरुजींचा त्यास रागही माळा, मग तो तेथें तसाच 
उभा न राहतां तेथून निघून एकटाच बागेत आला; आणि एका फुलझाडा- 
पाशी रडत उभा राहिला. पण तेथें आतां त्याचे नानाप्रकारे आर्जव करून 
त्याची समजूत घालाबयाला तात्यासाहेबही नव्हते ब॒राघाबाईही नव्हत्या 
व्हा आतां. आपल्याला कोणी बिचारणार नाही. ब येथें आपल्या रुसण्या- 
रडण्याची कोणासच परबा नाहीं, हें बाळासाहेबांच्या लोकरच लक्षांत जालें. 
मग थोड्या वेळाने त्यांचे रडू आवरत आलें, पण हरीच्या कोंबळ्या अंत:- 
करणाला बाळाचे तें रडणे पाइबलें नाही. त्यानें गुरुजींस बिचारिलेः--- 
“ गुरुजी, मी नापले पेल्यांतील थोडेसें दूध बाळाला देऊं का ? त्याला 
टाकून मला एकट्यास तें घेबवत नाही. 
युरुजी:-- हरी, वास्तविक झाज बाळास दूध न मिळणेंच बरें. आतां 
ताकरच आपण जेबाबयास जाऊं, तेव्हां तो जेबेळ, पण तुझ्या मनांत अस- 
टच, तर तू त्याख आपलें दूध दिलेस तर माझी हरकत नाही. तें दध तुझं 
नाहं; त्याच तू दबे त कर, !? 
इतकी परवानगी मिळतांच इरीनें आपलें सवे दघ बागेत जेथें बाळ 
उमा हता तथ त्यास नेऊन दिलें, याप्रमाणें सर्वांचे दुग्धपान भावरलें, मग 
₹्रून युरुजांस म्हटलं:--“ गुरुजी, काढ तुम्ही म्हणाला हाता ना, की 
उद्या सकाळां मी तुळा एक पुस्तक वाचावयास देणार आहें? तर तें पुस्तक 
साता मत्टा बाचाबयास देतां ! त्यांत ती. * मुंग्या भागि माश्या म्ह्णून 
एक सुरख गोष्ट ञाहे ना १!” 
असें हरीने विचारल्यावर शास्त्रीबोबांनी एक छोटसं पुस्तक आपल्या 
इतरातून काढळं, ब त्यांतून ती गोष्ट काढून ते हरीच्या हाती देऊन 
थाचाबयास सांगितळे, इतर मुलांबरोबर बाळही एका अंगास येऊन ती 
गोष्ट ऐकाबयास बसला. गुरूजी इरीस म्हणाले:----।।- चाच; पण घ्यानांत' 


२५ मुंग्या आणि माझा 


आहे ना १ बाचन बाचाबयाचें तं साबकारा आणणि स्पष्ट बाचाबे, धाई क्ल 
नये; ब शब्दांचे उच्चार अगदीं बरोबर करावे. आणि बाचतांना तुला त्यावर 
अर्थ कळतो आहे असें ऐकणारास बाटलें पाहिजे. समजलास १ ?? 

इरीनें हो म्हणून बाचाबयास आरंभ केला. 


७ मुंग्या आणि माळा. 


हिअआआबब 

एका ग्हस्थाच्या शेतामध्ये एका कोपऱ्यांत एक मुंग्यांचे बारूळ होतें... 
उन्हाळ्याचे दिबस आले म्हणजे त्या मुंग्या घान्याचे कण सर्ब देतांतून गोळा 
करण्यांत आणि ते त्या बारुळांत नेऊन सांठविण्यांत सारख्या गुंतलेल्या 
असत, त्याच बारुळापासून थोड्याच अंतराबर एक फुलांचा ताटवा होता.. 
त्याजबर एक मोठा माश्यांचा थबाच्या थबा नेहमीं बसलेला असे. त्यांनीं; 
घों घो करून इकडून तिकडे भटकाबें, हा त्यांचा सारा उद्योग, त्या ग््हस्थाच1 | 
मुलगा बारंबार तिकडे येई; त्या बेळीं त्यास हा सर्ब प्रकार आढळे... तेव्हांश 
तो आपल्या पोरपणास अनुसरून एकदां त्या सुंग्यांकडे पाहून म्हमाला:--7- 
:: खरोखर या मुंग्यांहइतके मूख प्राणी दुसरे कोणतेही नसतील ! सारा दिवसः 
या आपल्या खपताहेत, मेइनत करताहेत ! चांगली इबा कशी सुरेख पडी. 
आहे; यांत हिंडाबें, फिरावे, खेळाबं ब आपल्या जिवाला सुख लाबाने तें 
कांहींच नाहीं ! पण या भाशा पहा कशा इकडून तिकडे सारख्या उडतः 
आहेत त्या ! जगांत यांच्याइतके सुखी प्राणी कोणीसुद्धां नसतील, ” 

यानंतर कांहीं दिबस गेले, पाबसाळा सुरू झाला. इवेंत गारठा खूप 
पडूं लागला, सूयाचे ऊन कोठेंच केव्हां दिसेनासे शाळे; भाणि धुक्याचाही, 
प्रमाब थोडाफार दिसूं लागला, तेव्हां तो सुलगा पूर्बीप्रमाणें' एके दिबर्शी, 


बँ 


आपल्या बापाबरोबर शेतांत भाला; तां मुंगी एकही कोठें दिसत नसून» 


-इनासदारांचा बाळू व्र 


'साशा जेंबढ्या होत्या तेवढ्या साऱ्या बहुतेक तेथें मरून जमीनीबर पडलेल्या 
स्याच्या दृष्टीस पडल्या, त्याबरोबर त्याच्या कोंबळ्या मनाला बाईट वाटलें; 
अ तो बापाला म्हणाळाः---'' बाबा, येथें पुष्कळ मुंग्या रोज दिसत असत, 
स्या काय झाल्या हो आतां £ ” 

बाप म्हणाला; -- बाळ, पुढें असा काळ येणार आहे हे ओळखून 
त्या सुंग्वांनीं सर्वे उन्हाळाभर खपून आपली पावसाळ्याची तजबीज करण्या- 
करितां पुष्कळ घान्य गोळा करून आपल्या बारुळांत सांठवून ठेविले; ब 
आतां त्या तेथें, आपल्या बारुळांत अगदीं स्वस्थ आहेत. पण या माशा 
सर्वे कशा मरून पडल्या आहेत पहा! कारण, त्यांना काम कराबयाळा 
नको; आपल्याच पोटाची तरतूद करण्यासाठी जीबाळा एवडे सुद्धां कष्ट 
द्यायला नकोत; आणि सिकामें भटकाबयास हवें. त्याचें असेंच फळ याबयाचं. 
आतां त्या मुंग्या पहा, पुनः पूर्ववत्‌ आकाश निबळलें ब हवा स्वच्छ झाली 

काँ, येथें तुला आनंदानें फिरतांना दिसू ढागतील, !? 

का ७ ७ 

८ आव्याच्या काठा 

0 6 
गोष्ट बाचून होतांच शात्रीबुवा ह्मणाळे:-** पुरे हरी, चांगळें बाचटेंस, 
आतां पुस्तक ठेव, आपण आतां क्षणभर देबाल्याच्या मागे ओढ्याकांठीं 
ऱथोंडे फिरून येऊं. '” असें म्हणुन ते निघाले व ओंढ्याकांठीं ब शेत तून 
इकडून तिकडे बरेच भटकले, फिरतां फिरतां कित्येक नव्या नव्या. बन: 
"स्वताची त्यांनीं हरी ओळख करून दिली. त्यांची नांबें सांगून, प्रसर्गी 
'त्यांचे काय उपयोंग करून घेतां येतात तें सांगितलें, ते त्यांचे उपयोग ऐकून 
ध्व नोद नबलू वाटले, ब. आनंदही बाटला, शेवट एका कुंपणावर हररनें 
सक बेल पाहिला, त्याबर पुष्कळ लहान लहान फळें. लागलेली होती. त्याने 
'स्यांतलीं पांच चार तोडून घेतलीं ब शास्त्राबुवांकडे. तीं घेऊन येऊन, . त्यांस 


२७ ओढ्याच्या कांठी 


तीं दाखवून तो म्हणाला!-.< । 

“ गुरुजी, ह काय फळ आहे हो ! हं आपण खावे कां 

गुरुजी म्हणालेः--< '“ बिचारलेंस हें मोठें सुरेख केळेंस, हरी. बिचा- 
राबयाच्या आर्धी खाऊन नाहीं पाहिलेस ! कारण जर तूं हें तोंडांत टाकलें 
असतेस, तर ळागलीच तुळा उमळून पडळें असतें आणि तुझें डोकें मनखी 
दुखूं लागल असतें. आणि कदाचित्‌ आणखीही कांही झाळें असतें. कारण 
ही एका विषारी बेलाची फळें आहेत. याचे नांब “ महादेव फळ ? असें 
आहे. तूं यांचे बीं काहून पहा. त्यावर दोहे अंगास शिबाची विडी अस- 
ळेली हुभेहुब तुला दिसेल. त्यावरून त्यास हें नांब पडलें आहे 

तेव्हां हरीनें त्या फळांतील बीं काढून पाहिलें; तों त्यांबर हुबेहूब पिंडीचा 
आकार ब शालुंका वगेरे पाहून त्यास मोठाच चमत्कार वाटला ! मग 
आपल्या सोंबत्यांस तो सर्ब प्रकार सांगावा, ब देवाचे चातुर्य केबढें 
बिलक्षण आहे ब हें. त्यांस दाखबावं, म्हणून त्यांतली ५१४ फळें त्याने 
-मपले खिशांत घेऊन ठेवली. नंतर तो म्हणाला--- 

“ गुरुजी, कधी कोणताही जिन्नस, तो काय आहे हे ओळखल्याशेबाय 
मी खातच नाही. आतां तुम्ही जर अशा सर्ब वनस्पतींची नांबें ब त्यांचे 
'गुणधं्म मला सांगाल, तर ते मी सारे चांगळे लक्षांत ठेवीन, ? 

गुरुजी:--- “' पण सध्यां इतकेंच पुरे. जेबाबयास उ्लीर होईल. 

यानंतर ते घराकडे निघाले. येतांना बाटेंत एक मोठा बोका राघूच्या 
परका लहानशा पिछ़ाबर धावून झडप घालतांना हरीनें पाहिला. त्याबरोबर 
त्याने तत्काळ त्याच्या मागोमाग घाब घेतली ब खप चपळाई करून त्या 
-बोक्‍्याच्या, पाठीवर एक सोटा लगावला ! त्यासरशी तो बोका मिऊन 
पळाला. त्या बेळी तं राघूर्चे पिल्लू त्याच्या हातून निसटले ब तें तेथेंच 
तस घायाळ होऊन, मान टाकून, जामेनीबर निपाचेत पडलेले त्यास दिसन 
आल, तेव्हा त्या मांजराचा पाठलाग करण्याचें सोडून हरी त्या पिछाजबळच 


इनामदारांचा बाळ बट 
2. ता लना मालासह 


साधडा, त्याला जखम चांगलीच झाली होती, ब तांतून तें जगेल का 
नाह याचा शंकाच होती, तरी त्यास उचलून आपले घरी न्य बे, असें 
ह्राच्या सनांत आल, गुरुजी जबळ होतेच, त्यांस हरी म्हणाला -।। गुरूजी 
गाहळ का इ राघूच पिळू, त्या बोक्यांने याळा कसें घायाळ केळें आहे 
त ! त्याच्या अंगांतून रक्त निघाले आह, ब त्यान झाषपली मान भगदी 
टाकल आहे. गुरुजी, हं मीं घरी नेलें तर जगेल का हो £ माझ्या मनांत 
साह का, यास घरां नेऊन खाऊं पिऊं घालाबे; थोडीशी डाळ ब एकादा 
पेरू हीं त्याला दिलीं तर चार दिवसांनी हें बरें होईल ब मग तें उडाबयाळा 
लागून स्वतःच आपले भक्ष्य मिळबूं लागेल, *? 

गुरुजींनी हरीस रुकार दिला, ब हरी त्यास घेऊन आपले घरी आला. 
घरा येतांच त्यान प्रथम ते राघूच पिलं ठेवण्यासाठी घरांतील एक पुना 
पजरा हुडकून काढला. नंतर तो धुवून चांगला स्वच्छ केला ब त्यांत 
तें पिल्लू ठेवून त्यास डाळ ब दुसरे कांही खाबयाचे जिन्नस एका बाटींत 
ठेवून, ते पिल्लू ते जिन्नस आतां खाईल, मग खाईल म्हणून तो त्याजकडे 
पहात साहूला, बऱ्याच बेळानं तें जरा हालचाळ करतांना दिसूं लागलें 
त्यानंतर त्याने एक डाळीचा दाणा चोचीने उचलून घेतला ब तो अर्धबट 
खाऊन पुन्हा टाकून दिला, इतके पाहून हरीस थोडेसें समाघान बाटले 
मग तो तेथून उठून जेबण्यासाठी घरांत गेला. 


९ गुरुजींची पंगत. 


ताच ह्रास गुरुजांचे घरी जेबाबयास बोलाबणें ञाळें, बाळ ब तं यांची 
आज एक पंगत आमच्या घरां व्हाबयाची आहे, अस] रुरुर्जांचा निरोप 
. होता. तो ऐकून हरी लागलीच आपली सद्रा-टोपी घाळून रुरुजींकडे 
षाला, गुरुजांच्याकडे जेबणाची तयारीच होती. मातभाकर्रांचा रोजचा 


२९ रुश्जींची पंगत” 


साधाच बेत होता, हरी येतांच सबजण पाय घुबन सोबळें नेसाबयास' 
लागले," आपल्यास कोणी तरी ऊठ म्हणेल, पाय धुबाबयास पाणी पुढे, 
आणून देईल, हातांत कद घेऊन कोणी पुढें असेल, असें बाळाच्या 
मनांत प्रथम आलें. पण दुसऱ्याच क्वणी ती कल्पना व्यथे आाहे असें 
त्यास कळून चुकळें. मग पोटांत मनस्बी भक लागळी असल्यामुळे बाळ 
मुकाट्याने उठला ब पाय धुवून, सोबळे नेसून, एका पाटाजबळ येऊन: 
बिचकत बिचकत उभा राला, इतक्या मिनतबार्रीने जेबणास बसण्याचा 
नाळाचा हा अगदी पाहेळा ब नबा प्रसंग होता. आणणि मूल कितीही' 
लाडके असलें तरी त्याचा सर्ब इद्ट आईबापांच्या समोर. पण त्यांजपासून 
निघून ते एकदा दुसऱ्याच्या ताब्यांत आलें, म्हणजे गोगटगायीसारखे 
गरीब होतें. तेव्हां मुलाच्या इट्टांच कारण मुलाचा दोष हें नसून भाई- 
बापांचा फाजील लाड इंच मुख्यतः असतें. बाळ इतका इट्टी; इतका 
चिडखोर, इतका मानी, पण गोबेंदशास्त्र्यांच्या शाळेत येऊं लागल्यापासून 
चारच दिवसांत त्याच्यांत किती तरी बदल झालेला दिसूं लागला, अगर्दी 
भीत भीत पाटाच्या जबळ उभे असलेल्या बाळासाहेबांस पाहून शास्त्री- 
बोबा नेहमांच्या दृत्तीस अनुसरून म्हणाळे, “ बाळ, हा पाट तुझा नाही. 
तुम्ही थोर इनामदार, तुम्हांला कामें कराबयारचा म्हणजे फार हलकेपणा 
बाटतो. पण मग आम्ही गरीब लोक, आम्ही तरी तुमचेसाठी पाट बगेरे 
कां मांडून ठेबाबे १? लोकांसाठी कष्ट कराबयाचे आम्हांस मुळींच आाबडत' 
नाही, तेथें तिकडे त्या पानाला पाट नाही, तेथें जामिनीबर तुम्ही बसा बरें!” 

त्याबरोबर बाळाला खूप बाईट बाटले. तो सुळुमुळु रडत तेशन मागे 
खरून एका कोपऱ्यांत जाऊन बसला. त्यास प्रथमतः राग माला, पण 
घुनः आपल्या इडयाळा येथें कोणी जुमानीत नाहीं असें पाहून त्यास फार 
बाईट बाटले, पण ब्रिचारा करणार काय? तात्यासाहेबांनी भापणास हे 
कोठले गुरुजी) हुडकून काढले असें त्यास बाटले. आणि तात्यासाहबांच्या 


इनामदारांचा बाळू ३० 


मनाविरुद्ध जर आपण आईकडे तक्रार कराबयास गेलों, तर ती तरी आतां 
आपला कैेबार घेईल कांय £-कीँ, तात्यासाहेबांपुढे या. बाबतींत आपलें 
काही चालणार नाहीं म्हणून गप्प बसेल १? याचाही त्याला संशस होता' 
त्यामुळें त्याचा सर्बतोषरी निरुपाय होऊन गुरुर्जाळा सर्बया शरण जाण्याची 
पाळी त्याजबर आली. पण हा सर्वे प्रकार हरीच्यानें पाहाबला नाहीं. 
आपल्या सोबल्याचा होत असलेला तों मानभंग त्याला त्याच्या इतकाच 
छाणून राहिला, मग तो गुरर्जास म्हणाला:---।'* गुरुजी, माझा पाट मी 
बाळास दऊ का? त्याला रोजची पाटाची संबय आहे; ब मला पाट 
-नसळेलाच बरा बाटतो. 
गुरुजी म्हणाले;--*“' तें तूं काय हे तें कर; माझी हरकत नाही. 
त्याबरांबर हर्राने आपला पाट उचळून बाळांच्या पानाला मांडला ब 
बाळाला कोंपऱ्यांतून हात घरून उठवून प्रेमाने पाटाबर आणून बसबिटे, 
बाळ पानावर बसला, ब सवांचे जेवण सुरू झालें. 
जबतां जेबतां शास्त्रोबुबा म्हणाले: ---“ इनामदार लोकांना स्वत:ची 
कामें स्वतः करण्यांत हलकेपणा बाटतो; पण दुसऱ्या लोकांनीं पाट मांडाबा 
ब त्यावर आपण खुशाल बसून भोजन कराबें, यांत त्यांना हलकेपणा बाटत 
नाहीं, नाहीं रे हरी £ ” 
या खोचक भाषणानें बाळ तर मेल्याहून मेळा झाला. पण मात्रा लोणू 
पडली, जेंबण कसें बसे त्याने संपबिळे; आणि पुनः काम कराबयाची बेळ 
येते केव्हां, ब ह्रीप्रमाणें भाषणही काम करून गुरुजींपासून शाबासकी 
मिळवू केव्हां, असे त्यास होऊन गेलें. 
दुसरे दिवशीं नित्याप्रमाणें सर्ब प्रातःकाळीन बिधि उरकल्यानंतर सर्व 
मंडळी महादेबाच्या देवालयांत गेली ब बागेतील आपापली कामें करू 
छागला, गुरुजारनी हातीं कुदळ घेतठी, हरीनें खोरें घेतलें; ब॒बाफे तयार 
'करण्यासाठी माती उकरण्याचें ब बाजूस काढण्याचे काम सुरू झालें. 


३१ गुरुजांची पंगत 


तेव्हां बाळाने गुरु्जींस म्हटले--- 

“६ गुरूजी, मला एक फाबडें देतां ! मीही थोडेसें काम करतों. * 

त्याबरोबर गुरुजींनी जबळच असलेली एक कुदळ त्यास घेण्यास 
॥ंगितलें; ब ती घेऊन बाळ आपला बाफा तयार कराबयास निघाला, 
[थम त्यास ती कुदळ नीट घरतां येइना; त्यामुळें आरंभी मारंभी माती. 
'करण्याच्या ऐबजी ९|३ वेळ कुदळ त्याच्या पायासच लागली. तेव्ह 
[रुजींच्या सांगण्याबरून हरीने त्याजकडे जाऊन कुदळ नीट कक्षी धराबां 
' कशी मारावी हे त्यास दाखवून दिलें. त्याबरोबर तं त्याच्या लक्षांत 
'ऊन, मग तों मोठ्या उमेदीनें आपले काम करूं लागला. 

नित्याप्रमाणे लोकस्च सर्वांची दुग्धपांनाची बेळ झाली, त्याबरोबर 
1ळाला दूध पिण्याकारेतां एक मुलगा बोलाबणें आठा. मग बाळाने 
[बोबरोबर दूध घेतलें. म्थात्‌ या वेळीं तें त्यास इतके पराकाष्ठेचे मसुर 
॥गलळें की, असलें दूध आपणांस पूर्वी कधींच मिळाले नाही, असे त्यास 
टळे! ब त्याचे कारण उघडच होतें. आज त्यास बरेच श्रम झाले अस- 
यामुळे, आज जदली खरी भूक त्यास लागली होती, तसली भूक त्यास 
बी कित्येक दिवसांत ठाऊक नव्हती. 

दूध पिणे झाल्याबर हरीनें एक दुस्तक काढले ब तो बाळाख म्हणाला- 
' बाळ, तूं यांतळी एक गोष्ट बाचतोस ! 

बाळ ह्मणाला---“*' मला बाचाबयाला येत नाहीं रे ! ? पण असं उत्तर 
ण्याचा प्रसंग आल्याबद्दल त्याच्या मनाला बरेच बाइंट बाटले. 

गुर्जी म्हणाले---“' बाळ, या बाचनांत केवढा तरी आनंद असतो.. 
ही तुला मिळवितां येत नाही, याचें मळा बाईट बाटत. असो, सध्यां तुला 
री बाचून दाखबील,.” 

त्याबरोबर हरानें पुस्तक उघडलें ब तो पुढील गोष्ट वाचू लागला, 


अल्न्”. ]ळादायांताड 4कनयधाकमक 


सनामदारांचा बाळू बाळू डर 


१० एक श्रीमंत मनुष्य. 
०१% 4०. 

आ दृय्बीच्या पृष्ठभागावर येथून उकळ दूर असा एक देश आहे. तेथे 
टक्के गांबी एक श्रॉमान रहस्थ राहात होता. तो आपला सारा दिवस 
'खाण्या पिण्यांत किंवा गप्पागोष्टी करण्यांत घालवी; नाहींतर बिछाना पस- 
रून लोळे. श्रीमंती असल्यामुळें पुष्कळ नोकरचाकर त्याच्या घरीं असत. ते 
त्याच्या दिमर्तास सारखे पुढें उभे असत. त्यामुळे त्याच्या स्बभाबास 
'गर्बिएपणाचें 9 उद्दामपणाचें ब तब्बेतखोरपणाचें फार बळण लागले होतें, 
'तसंच त्याच्या मर्जीबिरुद्ध बोललेले त्यास पत नसल्यामुळें, जो तो त्याच्या 
मनाचा कळ जसा असेल तसें त्याशी बोळे; त्यामुळे त्यास कोणत्याही 


वहेळ तर तो नेहमी असे समजे का, माझी झाशा. ऐकण्याकरितांच तर 
“यांचा जन्म आहे! 

"याच्याच घरालगत दुसरीकडे गरीब, प्रामाणिक ब उद्योगी असा एक 
माणूस राहात होता. तो उरूडाचा धंदा करीत असे. तो जबळच्या रानां- 
दून ल्व्हाळें कापून आणी, आणणि त्याच्या टोपल्या बिणून, त्या बिकून 
आजला चारतार्थ चालबी, त्याला दरराज सकाळपासून संघ्याकाळपर्येत 
काम कराबे लागे. आणि इतकें असूनही त्यास मीठ आणि भाकरी काय 
तो पोटास मिळे; सणाबारास भात, म्हणजे झाळे, आणे राली निजा- 
गयास आांथरूण म्हणून त्यानें टोपल्या तयार करण्याकारेतां जे लव्हाळे 
पसरून ठेवलेले असे तें किंबहुना नुसती जर्मान ! तोबर पडून त्यानें राल 


३३४ एक श्रसिंत मनुष्य 


लागे; ब रात्री आंग टाकाबयाचा अवकाश, कीं लागलाच झोंप तयार ! 
शिबाय तो स्वभावानेंहि चांगला असून गुणीहि होता. तो प्रामाणिक- 
पणाने आपला व्यबहार चालबी ब कधी खोटें म्हणून करीत [३बा. बोलत 
नसे, त्याच्या या गुणांमुळे त्याच्या आळीतील सब लोक त्यास भला समजत 
ब त्याबर फार प्रेम करीत. 

पण त्या श्रीमंत ग्रहस्थाचची स्थिति याच्या उलट होता. त्याला निजा- 
बेयास उत्तम मऊ छानदार बिछाने होते, पण त्या. मऊ बिछान्यांबरहदी 
त्यास सुखाची झोप कर्धी लागत नसे. कारण सारा दिवस तो अगदी 
एबढीशीही मेहनत न करितां आळसांत घालबी. आणि त्याच एका 
गोष्टीमुळे, त्याला जेबाबयास जरी उत्तम उत्तम पक्काननें असत, तरी त्यास 
ती. पचपवित बाटत ! कारण त्यास मुळी भूकच कशी ती लागत नसे. सदा 
घरांत बतून राहैल्य़ामुळें त्याला उघड्या हबेत फिरण्याचाही लाभ मिळत नसे. 
शिबाय जो मुलखाचा आळशी, आणि जिव्हेचा इतका अधीन, तो या 
'नाहीं त्या रोगाने सदोदित आजारी असाबयाचा, हें ठरलेलेंच. आणखी 
जो कधीं कोणाच्या उपयोगी पडाबयाचा नाहीं, त्यास मित्र' तरी मग 
कोण असणार ! त्यामुळें त्या श्रीमंत गृहस्थाचे नोकर चाकरसुद्धा 
'त्याच्या पश्चात्‌ त्याची खूप निंदा करीत; आणि त्याच्या शेजारच्या सर्व 
 'छोकांनाही त्याचा तिरस्कार बाटे. या प्रकारामुळे तो सदेतदित खिन्न, 
घुमा, चिडखोर ब असमाधानी असा बनून गेला, आणि आपणाइन 
कोणी सुखी माणूस दिसला क॑ त्याचा तो द्वेष करूं लागला. या प्रकारे 
'ती बरीळ गरीब बिचारा कष्टाळू बुरूड त्याच्या द्वेषाच्या ताबडींत सांपडला. 
'गाडींत बसून जेव्हां जेव्हां हा बाहेर पडे, तेव्हां तेव्हां वो आपल्या दारांत 
बसून हातानें एकीकडे ठोपल्या बिणीत ब तोंडाने सुरेख गाणीं गात अस- 
छेला त्यास दिसे. तें हृश्य बारंबार डोळ्यांपुढे येऊन त्याला त्या बुरुडाच्या 
सुखाचा हेबा बाहूं लागला, तो झणाला-।' हा काय चमत्कार आहे? हा 


इतामदारांचा वाढू नि 
यःकश्वित्‌ मिकारडा माणूस; कुठल्या मिकार जातीचा; कोठले तरी लव्हाळे: 
बगेरें आजून वा भिकार पाट्या बिणाबयाचा याचा हलकट धंदा; आणि हा 
मात्र नेहृर्मी मोठ्या मर्जेत ब झानंदांत ! आणि मी. एवढा मोठा श्रीसंत, 
कित्येक नोकर चाकर माझ्या पदरी; आणि मी आपला असा सदोदित 
उदास भाणि लिन्न ! देवाचा कितीखोटा न्यायाहा!” | 

ह] बिचार त्याच्या मनांत बारबार घोळ लागला. | रोबटी तर तो 
इतका हद झाला कीं, तों त्या गरीब कष्टाळू माणसाचा पूर्ण हेषी बनल ! र 
आपलें मन भावरून घराबयाचे, निदान एखाद्या अन्यायाच्या मागीबरून 
मरी त्यास परावृत्त कराबयाचे, हे अर्थातच त्यास कधी ठाऊक नसल्यामुळे 
घरटी त्यांने नूखपणाने त्या गरीब बिचाऱ्याचा सूड उगबण्याचाच निश्चय 
केला ! अपराध काय, तर त्याने माझ्यापेक्षा आनंदांत कां असाबें, हा !. 
याझमाणे हा दुष्ट बेत त्याने मनांत ठरून एके दिवशी एकदोघां नोकरांस 
बोलावून सांगितले का, “ त्या बुरुडाच्या झोपडीभोंबती जें लव्हाळे, बांबू 
बगेरे पसरून, उभे करून ढोबळे आहेत, त्यांस आज.रातरीं १२ बाजतां | 
चांगळी आग लावून द्या!” त्या नोकरांस हें काम करणें अर्थातच फार. 
अदोग्य बाटले, पण विचारे पोटाचे मिंधे झाळे असल्यामुळें त्यांना त्याचें 
म्हणणे मान्य कराबं लागलें, नाह म्हणाबं, तर हा लागलीच झापणाला 
हांकून देईल, मग आपण खाबें काय १ अश्या भोतीने त्यांना तो दु ' 
उद्यय मापल्या माठकाच्या संतोषासाठी पार पाडला. ते दिबव्स पडले. 
उन्हाळ्याचे, त्यामुळें ती आग लागलीच भडकली ब त्यांत त्या बिचाऱ्याच्या 
 झपडाची राखरांगोळी झाली ! तो . स्वतः मात्र उघडा बोडका झोपेतून 
जागा होऊन वाहेर घाबत झाला, ब म्हणून कसा तरी बचाबला ! 

आतां त्या बिचाऱ्यास किती दःख झाळे असेळ याची कल्पना करा 
बरे ! आपल्या घराजवळ राहाणाऱ्या आपल्या एका थोर ब श्रीमंत . 
रोजर्‍्याने, केवळ आपल्या श्रीमंतीच्या जोरावर, त्याचा भापण कांहीही; 


4] २५ _ एक श्रीसंत मनुष्य 


अपराच केला नसता, आपला घात करावा, याचें त्याला किती म्हणून 
दुःख झाले | पण काय करितो बिचारा ! त्याच्या या आगळिकौबद्दळ 
त्यास कांहीं शासन करण्याची याला अगदींच शक्‍यता नव्हती; शेबटी 
त्यानें शह्रच्या न्यायाधीशाकडे जाऊन झालेली सर्व हकीगत रडत रडत 
त्यास सागतला, ता न्यायाधीश एक भला ब न्यायी माणूस होता. त्याने 
ताबडतोब त्या. श्रीमत माणसास आपल्याकडे घेऊन येण्यास माणसें 
पाठविळीं ब तो येतांच त्यास प्र्न केला-- “ काय रे, तूं याची झोपडी . 
- काल रात्री आग लांबून जाळलीर, हे खरें काय १ ?_ | 

तो श्रीमंत झणाळा-- “' होय महाराज, पण ती उगीच नाहीं; त्यास 
कारण आहे.. हा आपल्या दारांत बसन रोज आनंदाने गाणी गात 
मसत. आणे आह्या थोर कोक आनंदांत आहों की काळजीत आहो, 
याचा उळाच पा न कारतां नेहमीं मजेत ब आनंदांत राहतो. म्हणून 
रागावून जाऊन मीं यांचे झोपडीस आग लावून दिली ! *? 

वे एकून न्यायाधाश त्या बुरुडास म्हणांला- ““ हा ग्रहस्थ, मी कोणीं 
माढा मनुष्य भाहे अश्या समजुतीने गर्वाने फुगून गेला आहे. आणि यानें 
गराब लोकांच्या संबंधाने निष्कारण तिरस्कार घरून हा धडंघडीत अन्याय 
केला आहे! तर, याची लोकांना काय किंमत आहे, म्हणजे हा असला प्राणी 
लोकांच्या दृष्टीनें किती तुच्छ आहे, हें याला मळा समजावून दिळें पाहिजे: 
त्यालाठां मी एक उत्तम योजना करणार आहें. पण त्याला तुझी सहायता! 
पाहञ, तुम्हा दाघांना मी काहा एका ठिकाणीं पाठवून ' द्याबथाचें ठर- 
बेळ आढ, तूं जाण्यास तयार आहेस काय | 

त्याबर ता बुरुड म्हणाला:--' महाराज ! माझी गरिबार्च] झोपडी तौ 
काय एवढीशी; ब तींत असणार काय असा मोठा माल १षण त्या 
लव्हाळ्याच्या चार काड्या सुद्धां आतां मजजबळ राहिल्या नाहींत; ब 
आता बारा बाजतां भूक लागल्यावर खायला मला एक भाकरीचा तुकडा 


इनामदारांचा बाळू. बाळू. ३६ 


देरवील मिळणार नाहीं. तेव्हां महाराज जिकडे बाठबितील तिकडे जाण्यास 
मी. सहजच तयार आहें. आतां, या ग्रहस्थाला परत अपकार करण्याची 
साझ। मुळाचे इच्छा नाहीं, तथापि याला माणुसकी म्हणने काय हें शिक- 
रण्याचा प्रसंग कोणी आणल्यास त्यास सहायता करण्यास मी आनंदानें तयार 
आह. कारण, त्स झाल तर पुढें आणखी कोणा एखाद्या गरीबास याच्याकडून 
दाबपाचा बांडा तरी टळेल, / 

इतक झाल्यावर त्या न्यायाधीशाने त्या दोघांस समद्रामधीळ .एका 
दूरच्या बेटास नेऊन सोडण्याचा हुकुम केला. त्या बेटांत रानटी ब आड- 
दाड लोकांची बस्ती हाती. रानांत शिकारी करावयाच्या किंबा समुद्रांत 
मास धराबयाचे, ह| त्यांचा नि्वाहाचा उद्योग, त्या ठिकाणी या दोघांस 
नऊन साडल्याबरांबर तेथले ते रानटी लोक एकदम त्यांजभोबती जमून 
त्यांनीं त्यांस धेरून टाकलें! ती त्या आडदांड लोकांची गदी पाहिल्या- 
बराबर त! श्रीमंत मनुष्य घाबरून रडायलाच लागला. ब ' अरे दैवा ! ” 
स्हेपुन केपाळाबर हात मारून घेऊं लागला. त्याला त्यांची माषा अगदाच 
कळेना. परंतु. तो गरीब माणूस बुरूड, त्याला लहानपणापासून संकट]चे 
 चिवस काढण्याची संबय होऊन गेल्यामुळें तो त्या प्रसंगास फारसा डग- 
"संगला नाह. त्यान त्या लोकांस खुणेने सांगितले कॉ.“ मी तुमचा कोणी 
आड वमर नसून, तुमच्यासारखाच एक मनुष्य-तुमचा मिलच आहे, तुम्ह) 
'आागाठ त कास करण्यास मी तयार आहें. मला तुमच्या कामास ठेबा,!? 
“प्रमाण त्याने सागितल्याबर त्या रानटी लोकांचा एक मुख्य होता तो 
स्या सवांना म्हणांला-- ““ अरे, या नबख्या माणसांना आतां कोणी त्रास 
देऊं नका. यांना आपल्यांतळेच समजून, मासे धरण्याच्या कामाबर किंब 
लाकडं बाहून आणण्याच्या कामावर यांना ळाबन घ्या. | 

याब्रराबर त्या. लोकांनीं या दोघां नबख्या मनुष्यांना दूरच्या एका 
सानांत नेळें ब तेथील मोठमोठे लांकडांचे आडके दाखवून, ते.सबे बाहून 


| 


३ एक श्रीमत मनुष्य 
आंबांत घेऊन . येण्याबिषयी हुकूम केला. लागलीच दोघेही त्या उद्योगास 
छागळ, पण तो बुरूड. मूळचाच सशक्त ब कष्टाळ असल्यानें त्यानें आप 
शास नमून दिलेल काम भराभर करून लोकरच संपवून टाकलें. परंतु हा 
आमत माणूस शार[ाराने नाजूक ब जड असल्यामुळें त्याने तेबढ्याच बेळांत 
जेमतेम चोथा हिस्साह्य , आपलें काम संपबिळे नाही. तें पाहून तेथील त्या! 
सयनट] लाकाच्या लक्षांत येऊन चुकले की, हा तुरूड फक्त आपल्या चांगला 
उपय|[ग्राच; आहे, मग त्यांनीं त्यास उत्तम भाकरी आणि दघ न्याहारीस 
अणून दिल, आणि हा श्रीमंत माणूस त्यांस फारसा उपयोगाचा न बाटून 
घ्यान| त्यास अगदांच नाहीं न म्हणतां, शिळ्या भाकरीचे तुकडे ब एक 
डोटामर पाणी एबढें दिले. तरी ही बेळच अशी हाती काँ, त्यास एक 
दिबस उपास पडला होता; ब ओंडि बाहण्याचे बरेचसे कामही त्यास कराजें 
लागले होतें. त्यामुळें ती शिळी भाकरी ब पाणी हं त्याला त्याच्या घरच्या 
राजच्या पक्‍्बान्नापक्षांही फारच रुचकर लागली ! 

दुसऱ्या दिवशीं पुनः ते दोघे कामाबर गेले, त्या दिवशीही पूर्बीप्रमाणें 
वुरूडाचे काम पुच्कळ झाले, ब तो श्रीमंत माणस कामांत अगदीच ढिला 
दिसून आला. त्यामुळें त्या रानटी लोकांनी बुरुडाश्ी फार चांगळे ब अग- 
त्याचे बतन केलें. बत्या श्रीमंताबद्दल सर्बच जण तिरस्कार दाखवू लागले 
कारण, नालुकपणाच्या ब चैनीच्या संबयीमुळें तो कामाला अगद निरु- 
पयांगी झाला होता. मग त्याजबद्दल कोणालाही प्रेम कां बाटाबें ! या भेळां 
मात्र त्या श्रामत माणसाचे डोळे चांगलळे उघडले. आपण फार मोठ्य! 
योग्यतेचे आहो. असें मानाबयाला आपल्याला काडीइतको सुद्धां जागा 
नाह, आणि आपली ती कल्पना सर्बथेब चुकीची आहे, असें आतां 
त्याच्या ध्यानांत. आले. पुढे सुदेबानें मआाणखी एक जो प्रकार घडून आला 
त्यान तर त्याच्या निरुपयोगित्वाबद्दल त्याची पूर्ण खात्रीच झाली. 

तो प्रकार असाः--- 


इनामदारांचा बाळू शट 


त्या रानटी माणसांपैकीं एकजण रानांत सहज फिरत असता त्याला 
झाडाची एक सुरेखशी फांदी सांपडली, ती अशी होती को, तिजबर 
युष्कळसे रानटी फुलांचे झुबके लागलेले असून, तिचा आकार मसा कांही 
बर्दळासारखा बनला होता की, ती फांदी माळेसारखी गळ्यांत अडकवितां 
याबी. ती त्यास दिसल्याबरांबर त्याने काढून घेऊन आपल्या गळ्यांत 
घातली; आणे आपण आतां किती सुरेख दिसतो, असे चाटून तो 
आपल्या लोकांतून मिरबूं लागला. हें सहज त्या बुरुडानें पाहिलें. तेव्हां या 
ळोकांची मनें अनुकूल करून घेण्याला ही अगदी सोपी युक्ति आहे असूं 
त्याला वाटून, त्यानें थोड्याच बेळांत रानांतलीं आणखी कांही फुल न 
पानें काढून, ती तेथीलच एका बेलीच्या तुकड्याबर नीट रांगेने बिणून 
बसवून दिलीं, ब ती फुलांची माळ दुसऱ्या एका रानटी माणसाच्या 
गळ्यांत घाळून, ती त्यास कशी शोभते म्हणून तो त्या माणसाकडे क्षणमर 
पहात राहिला ! त्या माणसाला हा एक नवाच. अलंकार भाषणास 
मिळाला असे वाटून फार आनंद झाला; आणणि तो त्या भरांत अगद! 
नाचू उडे लागला ! मग तो आपला अलंकार दाखविण्यासाठी जेव्हां तो 
आपल्या मंडळींत गेला, तेव्हां त्या सबीना त्या माळेचे फारच नबल बाटल. 
आगाणि ते सर्वबेजण घांबत त्या बुर्डाकडे आले, आणि ' आम्हांला तसलं 
माळ करून घाल हणून त्याच्या पाठीख लागले ! सारांश, त्या बेळे- 
पासून त्या संबांना त्या माळेचे इतकें बेड लागलें काँ, त्यायोगें त्यांना 
ऑंडे बाइुण्याचें त्याच्या मागचे काम काढून, त्यास अशा माळाच करीत 
बसाववास सांगितले, ब लागलीच त्यांचें त्याच्यावस्चे प्रेम दुणाबळें. मग 
ते त्याला उत्तम उत्तम खाण्याचे जिन्नस आणून देऊं लागले, लोकरच 
त्याना त्याजक्ररितां एक झोपडी तयार करून दिली; आणि सर्वजण त्या- 
७0. घरच्या माणसांप्रमाणे बाणू लागले, परंतु त्या श्रीमंत मनु- 
"यपा लोकांना भाबडेळ असें कांही काम करण्याची कलाही नव्हता, ब 


३९ एक श्रीमत्त मनुष्य 


कष्टाने काम करून दाखवायला अंगांत ताकद नव्हती; त्यामुळें त्यास अर्था- 
तच त्या बुरुडाचा नोकर होऊन राहाबें लागलें. तो दररोज रानांत जाई 
ब त्या बुर्डाला कराव्या लागणाऱ्या माळांकरितां झाडाची पानें ब फुलें 
तोंडून, तीं घरीं आणून देई. 

याप्रमाणे कांही दिवस गेले; तां त्यांची तेथें राहण्याची मुदत संपली 
अ स्यांस परत बोलावण्यांत आलें, परत देद्यांत येतांच त्यांस त्या न्यायाधी" 
शाने पुढें बोलाविले. आणि त्या श्रीमंत माणसाकडे प्रेमळ नजरेने पाहून 
तों म्हणाला: <<“ बाबा रे, एबढ्या दिवसांच्या अनुभवाबरून, जगाच्या 
दृष्टीनें तूं किती तुच्छ आहेस ब किती दुबळा आहेस, आणि तूं ज्याचे 
नुकसान केलेस त्याच्यापेक्षा तुझी योग्यता किती कमी आहे हें तुझ्या 
चांगले घ्यानांत आळे असेल, अखें मळा बाटतें. आतां तूं ड्याला अद्या 
अनथोत निष्कारण पाढलेंस, त्याच्या त्या नुकसानीची भरपाई कराबयास मी 
तुला लाबणार आहे. आतां, जर तुझ्या अपराघाच्या मानानें तुला शासन 
कराबयाचें, तर तुझी सबेंच मालमत्ता तुजपासून हिसकाबून घरेऊन त्यास 
दिली पाहिजे. परंतु याच्यापुढे तूं कांहीं तरी निबळशील ब भलेपषणानें 
बागशील अशी मला आद्या बाटते; म्हणून मी तुला अशी शिक्षा सुनाबतो 
की, तुझ्य़ा सर्ब इस्टेटींचा अर्धा भाग तूं या बुरुडास, ज्याचें तू. बाटोळें 
करण्याचा निष्कारण प्रयत्न केलास त्यास, द्याबा. 

हा हुकूम ऐकतांच, त्या न्यायाधीशाच्या न्यायाप्रेयतेबद्दलळ ब॒सोजन्या- 
बद्दल त्या बुरुडास रउंतोष बाटला ब उपकार बाटले, तथापे तो म्हणालाः- 

“: महाराज, आपले हे मज गरीबाबर मोठे उपकार आहेत. पण महा- 
राज, मी अगदीं दारिद्यांत बाढळेला असून मला कष्टाची आबड आहे. 
त्यामुळें मळा एवढ्या संपत्तीची कांही गरज नाहीं; ब आपण मोठे श्रीमंत 
असाषे अशी मला इच्छाही नाहीं. शिबाय, अशी संपत्ति मला मिळाली 
तर ती मी कोठें ठेवूं असे मळा होईल; तिचा उपयोग काय कराबा जर 


इनामदारांचा बाळू ० 


कसा करावा हें मळा कळाबयाचें सुद्धां नाही. तरी या श्रीमंताकडून मला 
एवढेंच आपण मिळवन द्यावें को, माझे लव्हाळेंब माझी ती झोंपडी 
एवढ याने पुनः जुळवून, उभी करून द्याबी. आणे यापुढ याने कोणाही 
मनुष्याशी| अधिक माणुसकीने व भलेपणाने बागानें, ?? 

"या बुर्डाच बोलण ऐकून ब त्याचा उदारपणा पाहून त्या श्रीमंत 
माणसास मोठे नबल बाटले, नंतर ते दोघे भापषापल्या घरीं गेले. आतां 
त्या ५[मत ग्ृहस्थास, आपल्या मूखेपगाच्या पूब-बतनाबरून पुष्कळ गोष्टी 
शकाबयास सापडल्या होत्या ब त्यास भाता भधिक शहाणपणा आला 
शता. त्यामुळ त्यानं पुढें त्या बुरुडा्शी फार चांगल्या ऱ्हेचें ब्तन ठेबिले 
एवढच नव्हे, तर त्यानें त्यानंतर आपली सर्द संपत्तिह्ही गरीबांच्या उप- 
मागाकारता खचाोबयाचे ठरबिलें ब त्यायोगें त्याने त्यांचें युष्कळ कल्याण 
साधिले, | 
| >< >< >< १. 

_ आझ्रमाण गोष्ट संपलो. तेव्हां बाळ म्हणालाः-ही 'गोष्ट फार सुरेख आहे 

पंण तो बुरूड सडा वाटत, अगदांच चुकला. त्या जागीं मी असतों तर 

"याच अधा सवात्त मो खुशाल घेतली असती ब श्रीमान्‌ झालां असतो. 
हर म्हणाला: --' मी त्याच्या जागीं असतों तर हा. श्रीमंती कर्द्धी 

पतकरल नसता. श्रीमंती हबी कशाला १ उगीच गोनष्ठ होऊन दसऱ्याशी 
पणा करायलाच कां नाहीं १ !? 


४१ बाळूची अक्षरओळख 
११ घाळूची अक्षरओळख. 


असो. यानंतर दररोज गोंविंदशास्त्री ब त्यांचे इतर शिष्य यांबरोबर 
बाळ बागेत येऊन मन लावून आपलें बागेचे काम करू लागला. मग 
नेहमीप्रमाणे सुटीची बेळ होतांच देबाल्यांतील ओबरींत येऊन सर्बंजणं 
दूध घेत ब मग ह्रीनें एक गोष्ट काढून वाचाबी ब इतर संबानी ऐेकाबी, 
असं चाळू ठागळे, आतां बाळाला या गोष्टींची गोडी बाटू लागली, परतु 
पुढे कांहीं कामाकारितां हरीला घरींच राहाबे लागलें, एक आठबडा हरीने 
त्या कामासाठी तिकडे घालबिला. त्या दिवसांत रोज एक गोष्ट बाचण्याचे 
काम रुरुजींनीं दुसऱ्या कोणाकडे सांगितले नाहीं ब स्वतः त्यांनीही तं 
केळें नाही, कोणी तरी गोष्ट बा'चून दाखबील म्हणुन बाळानें पुष्कळ बाट 
पाहिली, परंतु व्यर्थ, मग दुसरे दिवशी त्याला राहबेना; त्यानें थोडें घेर्य 
करून गुरुजीस म्हटल-“' गुरुजी, आहझांला एक गोष्ट बाचन दाखबतां £ 
हरी घरीं गेल्यामुळें आझांला आतां गोष्टी ऐकायला मिळत नाहींत. ”._ 

गुरुजी म्हणालेः-'*“ बाळ, तें खरे; पण मला दुसरं काम आहेरे! ” 
उत्तर ऐकन बाळाची बिदेष निराशा झाली. नंतर तो आपल्याशी म्हणाला, 
:£६ मला जर हरीसारखे तेबढ बाचाबयास आले असतं, तर दुसऱ्या 
कोणालाही * मला एंबढें बाःचून दाखबतां का £ ? असें म्हणण्याची पाळी 
मजबर कशाला आली असती १ पण काय कराबे १...पण हर्रीला जे करता 
येतें, ते मळा कां नाहीं. करतां येणार ? त्याला तेबढे वाचतां येणार ब 
इतरांना नाहीं, असे तर कांही नाहीं ठरलेलं १ मातां इं खरें आहे कौ 
हरी हा माझ्यापेक्षा आधिक बुद्धिमान आहे. पण तो तरी शिकला नसता 
तर त्यासही बाचतां आलं असतं काय £: तर, मळा जर कोणी मूळाक्षेरे 
बगैरे शिकविली तर हरीप्रमाणें मलाही बाचतां येऊं लागेल हें उघड आहे. 
तर आतां अल कराबे।-इरी घरून परत येथे शिकाबयास येऊ लागल्या- 


इनामदारांचा बाळू धर 


हे होइल. . .पण 


वरोबर मला तूं शिकब म्हणून मी त्याला ह्मणेन, म्हणजे 
तो आतां केव्हां येईल बरें ? ? 

बाळाच्या मनांत असे बि चार बरचेबर येऊं लागले, तों एके दिवशी 
इरी आपलं घरचे काम संपवून गुरुजीकडे पूर्वांप्रमाणें अभ्यासास आला. 
मग हरी आल्याबर पहिल्याच दिवशी जराशी फुरसत पाहून बाळाने 
त्यास म्हटलेः >> ह्री, बाचायला तूं कखा रे शिकलास ! मला बाचाब- 
यास ऱिकावयाचें आहे, म्हणून मी तुला बिचारतो. ” 

हरी म्हणाला--'“ मला गुरुजींनी बाचाबयास शिकावेलें, प्रथम मूळा- 
क्षरं शिकविली; नंतर बाराखड्या, आणि थोडथोडी जोडाक्षरे शिकबिली; 
-मग मला वाचाबवास येऊं लागलं, 

वाळ:---” मग हरी, तूं मला मूळाक्षरे शिकवशीळ १ ?? 

इरीः--“ हो, खुरशाल ! केव्हां हवे तेव्हां शिकबीन. 

त्ागलीच हरीने एक अंकलिपे काडिली; ब तीवरून सर्ब मूळाक्षरे 
त्यास एका घूळपाटीबर काहून दाखबिलीं. या बेळीं बाळाची शिकण्याची 
खरी उत्सुकता होती. त्यामुळें त्याने तें सर्ब फार लक्ष लावून पाहिळे आणे 
"पहिल्याच दिवशीं त्यानें तीं सर्ब मूळाक्षरें तयार केळी. मग लागलीच 
त्यास वाटल का, आतां गुरुजांकडे जावे, ब सब मुळाक्षरे त्यांस अगद 
 बनचूक काढून दाखवून त्यांची शाबासकी मिळबाबी. पण नंतर त्यानें 
असा वचार कला काँ, आतांच त्यांना कांही कळूं न देतां. आपण 
रखा जरा झटून अभ्यास करून, पुस्तकांतील एखादी गोष्ट बाचण्या- 
शवक तयार करावा; ब मग एकदम एके दिवशीं एक गोष्टच त्यांच्यापटे 
बार्‍चून दाखदाबी ! मग त्यांना सध्यांपेक्षां खूष नबळ बाटेल;, बमगते 
'भापणास खूपच मोठी शाबासकी देतील. मग त्या दोघांनीं पंघरा दिवस- 
पयत चागल!च महनत केली, आतां हरा हाता गुरुजी, ब. बाळ त्याचा] 
स्वयाथा बनला. होता. अशी या बाल गुरुशिष्यांची जोडी चांगळी जमली. 


४३ . शेतकरी व कुत्रे 


जग असा एक पंश्रबडा गेल्यानंतर एके दिवशीं रोजच्याप्रमाणें बागेतील 
काम आवरून जेव्हां सवजण ओबरींत, दूध घेण्याकारेतां जमले, तेव्हां 
गुरुजींनी इरीछा पुस्तक काढून दिलें, ब एक गोष्ट काढून वाच म्हणून 
सांगितलें, तेव्हां बाळ उठून उभा राहिला ब म्हणालाः--“ रुरुजी, मी 
आज ती गोष्ट बाचू का १ मला बाच म्हटलेंत तर मी ती बांगल्या तऱ्हेने 
बाचून दाखबीन असें मला बाट्ते. 

गुरुजी म्हणाले;--।। बा, बाळासाहेब ! आज तुम्ही पुस्तक बाचणार ! 
शाबास ! बाचा. आमची मुळींच हरकत नाही. इतक्या लोकर तुम्ही 
बाचाबयास शिकलां असलांत तर मग तुम्ही उद्यां पांखरासारखे आकाशांत 
उडाबयाला सुद्धां शिकाल ! काय नेम? | 

बाळानें याबर कांही उत्तर दिल नाही. तो किंचित हंसला माल. 
तथापि आपणास वाचतां येईल अशी त्याची खाली होती. त्याने हराजंबळून 
पुस्तक घेतळें आणि पुढील गोष्ट अगदीं सरळ आणि न अडखळतां 
गुरुजीपुढे बा'चून दाखबिली. 


१२ एक ठोतकरी व याचे कुत्रे. 
कळा यी 


एका गांबी एक गरीब शेतकरी राहात होता. गांब अगदी डोंगराळ .--- 


अदेद्यांत, एका दरीत, बसला असल्यामुळे तेथें लांडगे, रानडुकरे, कोल्हे 
बंगेरे रानटी जनाबरांचा उपद्रव फार असे. त्यासाठीं त्या शेतकऱ्यानं 
दोन लहान कुन्याचीं पिळें लहानपणासून पाळून बाढबिलीं होत. ती 
चांगली जातिबंत असल्यामुळे दिसाबयास मोठीं भव्य ब उमदी दिसत ब 
तशींच घेयंबान्‌ असत. याप्रमाणें त्यांच्या अंगीं बिशोष जोर ब बिदेष चप- 
ळाई आहे. असें पाहून एके दिवशीं त्या शेतकऱ्याने त्यांतला एक कुला 
आपल्या शेताच्या प्रन्यास याबयाचें मनांत आणून, तो त्याख नजर केला, 


इनामदारांचा बाळू ४४ 


तो घनी जबळच एका शहरांत राहत असे, त्यानें तों मोठ्या प्रेमानें आपले 
घरां ठेवून धेतला. त्या कुत्र्याचे नांब मोत्या. दुसरा कुञ्ा 'बाघ्या म्हणून 
होता, तो त्यानें आपले मेंढरांचे कळप सांभाळण्यासाठी आपळेजवळ ठेविला, 
इकडे मोत्या आतां एका निराळ्या प्रकारच्या राहणींत येऊन पोंचला. आतां; 
मोत्याला बांधाबयास जी जागा मिळाली, ती त्या धन्याच्या स्वयंपाक-घराचे. 
दाराशी मिळाली, त्या ठिकाणी नाना प्रकारच्या मजेदार उड्या मारून व 
कित्येक शिकाबिळेल्या गमती करून तो तेथील सर्ब नोकर्चाकरांची मोठी 
करमणूक करू लागला. त्यामुळें तो आल्या दिवसापासून सर्बाचा झगदा 
आबडता होऊन बसला. मग त्या खाबयास काय तोटा १ त्यास तेथें रोज 
दुध ब भाकरी कुसकरून भरपूर खाबयास देऊं लागले ; आणणि दिवस उग- 
वेल्य़ापासून माबळेपर्येत त्याच्यापुढे कांह ना कांहीं अन्न सारखें पडलेले 
असे, त्यामुळे तो लौकरच मोठा लड, युबगुबित होऊन सुरेख दिसूं लागला. 
पण इकडे झवजडपणा ब मिल्लेपणा हॉही त्याच्यांत एवढ्या अवधींत शिरून 
बसली, त्याच्या अंगाचे मानानें निमपट असा एखादा. कुत्रा जरी त्याजपुढें 
आला, तरी त्याला मिऊन मोत्या पळू लागला, तोंडासमोर उभा म्हणून, 
राहीना ! आणि त्याला गोडगोड खाण्याची फार संबय लागल्यामुळें वारंबार 
स्वयंपाकघरांतून त्यानें अन्न पळवावें, ब बारंबार त्याबद्दल त्यास चोप बसाबा, 
असाही प्रकार सुरू झाला! परंतु कोणी माणूस मेटळे कीं, शेषटाचा गोडा 
घोळीत पुढें जाऊन, मागच्या दोन पायांवर उभें राहून, भंगाबर चढून, 
त्याचे आाजंब करून, ' त्याजकडून परत आंजारून गोंजारून घेण्यांत मोत्या 
मोंढा पटाईत झाला होता; आणि एकादी दूर फेकून दिलेली बस्तु तोंडांत 
भरून आणून द्यावयाची, एखादा लहानसा जिन्नस तोंडांतालि काठीला 
झडकवून दुरपर्येत बाहाबयाचा, याही कला त्याला साधल्या होत्या. त्यामुळे 
तो सर्ब जणांचा फार आवडता होऊन राहेला, .त्याचा मिल्लेपणा' ब चोरटे: 
पणा यांकडे त्यामुळें ते लोक फारसे लक्ष देत नसंत. _:  ।'। 17: 


४५ शेतकरी व कुबे 


इकडे त्या देतकऱ्यानें आपलेकडेच ठेवून घेतलेला कुत्रा जो वाघ्या, 
त्याची स्थिति बरच्याहून अर्थात्‌ अगदींच बेगळी होती. तो कुणबी एक 
झोपडी बांधून राहिलेला; तेथें या बाध्याला नीट खायला-प्यायळा कोण 
कोठून घालणार £ मग तों गुबगुबित कसा होणार ! तेथे त्याला अनेक. 
प्रकारच्या नकळा कराबयाला कोण शिकबिणार ब ज्याचा त्याचा आवडता 
तो कसा होणार ! त्याचा घनी बिचारा गरीब, तो तरी नुसत्या नकला कर- 
णाऱ्या निरुंपयोंगी जनांबराला पोसाबयाल] कोठें समर्थ होता ! त्याला सारखें 
उघड्यांत बाबराबें लागे. कसं बसे काम करून पोटापुरतें मिळविण्याच्या 
उद्योगांत त्यास बारा, ऊन ब पाऊस हीं सोसाबी लागत. अश्याच्या आाश्र- 
यास राहिळेल्य बाघ्या अर्थात्‌ आपल्या धन्याप्रमाणें काटक, चपळ ब मेइनतीं 
बनला, त्याला संदोदित ती. आपली मेंढरे पाळण्यासाठी लांडग्यांच्या 
पाळथीबर राहाबे लागे. आणि कधा कधीं त्यांजबर घावून जाऊन त्यांना. 
इटाबेग्याचे प्रसंगी कित्येक जखमा त्यांजकडून आपल्या अंगाबर करून 
घ्याव्या लागत. अका प्रकारचे झगडे कराबय़ाचा प्रसंग त्यास रोजचा असे. 
त्यामुळें तो कुचा असा घेर्यबाने बनला की, कसलाही शत्रु असला तरी तो 
त्याबर चाळून जाई. माघार म्हणून कधीं घेत नसे ! अतिशय काळजीपूबैक. 
ब मोठ्या शहाणपणाने तो आपल्या धन्याची मेंढरे सांभाळी, याच्या रावणीस 
आल्यापासून त्यांतळे एक मेंढरूं कांहीं इकडचे तिकडे चुकून कधी गेलें. 
नव्हतें. कुव्याच्या आंगचा इमानीपणा तर त्याचे ठिकार्ठी फारच होता.. 
चुकार कांहीं शिजत अंसूं द्या, की पानांत भाकरी बाढलेली असूं द्या, 
जबळपास कोणी नसले तरी बाघ्या कांही एका घासाला दशिबाबयांचा 
नाहीं; मग खाण्याचें नांब कशाला १ जेव्हां घनी येईल, ब मग जें कांही 
तो घालील, तेबढ्याबर हा अंगदी खूष ! तसेंच, नेहमीं उघड्यांत राहाब- 
याचा प्रसंग मसल्यासुळे, एकादे बेळीं जोराचा पाऊस पडो, गारा पडोत, 
की बिजांचां कडकडाट होबो; बांघ्याला, त्याचा सांभमाळाबयाचा कळप पुढें 


रॅनामदारांचा उनामदारांचा बाळू ४६ 
प... बाळू 


उभा असतां, तेथून निघून एकाद्य 1 निबाऱ्याच्या जागा पळून जाण्याची 
वुद्धि कर्घी व्हाबयाची नाही ! भाणि नदीला पूर आलेला असतांही घन्यागें 
अरा खूण केली कीं पुरे, बाध्या भर पावसांत त्या नदींत उडी घालायळा 
कमी कराबयाचा नाही ! 

याप्रमाणे भिन्न मित्न प्रकारचे दोन धनी त्या दोन कुत्र्यांना वागवि- 
यास मिळाल्यासुळें ते कुत्रे मूळचे सारखेच असूनही असे बेगबेगळ्या 
स्वमाबाचे बनले, पुढें एके दिवशी तो त्या शेताचा, घनी आपली सब 
शेती एकवार स्वत: अबळोकन कराबी, या हेतूनें आपल्या लाडक्या 
मोत्याळा बरोबर घेऊन त्या शेतकऱ्याच्या गांबी आला, तो तेथें येतांच 
त्याच्या मोत्याचा सख्खा भाऊ जो बाच्या तो त्याच्या दृष्टीस पडळा, षण 
त्याची ती मिकार ब रानवट उदा पाहून त्याला त्याचा प्रथम तर तिर- 
पकार बाटल्याबांचून राहिला नाही, कारण दिसायला तो रोड; शिबाय 
नाना प्रकारचे खेळ ब नकला द रून, पाहणाराच्या मनाला बेधून टाक- 
“याचा युण त्याच्या आंगी अर्थातच नव्हता, पण ही त्याची प्रथम-ची 
तिरस्कारब्ृत्ति पुढें लौकरच मावळ ळी ब त्यांचं पहिळें मतही त्यानें लगंच 
पदललें, त्याला एक कारण झाले; एकदां त्याला जवळच्या दरीतून ब 
साडीतून जाऊन याबयाचे होतें. त्या बेळीं बरोबर दुसरे कोणी न घेतां 
त्यानें आपला मोत्या तेबढा घेतला, मोत्याच्या मागून त्याचा भाऊ 
बाध्याही, मोत्याच्या प्रेमानें त्याच्या मागून चालला. तरी त्याच्या त्या 
भिकार शर्रारामुळें त्याच्या येण्याकडे मोत्यांचे किंवा त्याच्या धन्याचेंद्दी 
फारसं लक्ष नव्हतें. असे ते त्या झाडीतून फिरत असतां अकस्मात्‌ एक 
कूर॒ लांडगा, केस विंजारून व डोळे रागाने अगदी लाळ करून भयंकर 
आरोळी ठोकीत त्या हस्थाच्या अंगाबर धांवून झला, आणि एका 
क्षणांत तो त्याला आतां काडणार अशी बेळ आली ! तो ग्रहस्थ घाबरून 
“पऊन त्याची तर. बोबडीच बळली ! आणणि त्याचा आबडता सुंदर डौल- 


४७ _दोतकरी व कुठ 


दार कुत्रा लो मोत्या, त्याने या प्रसंगी घात्रन पुढ येण्याऐवजी, भिऊन 
का कां करीत, मागल्या बाजसच जेव्हां पळ काढला, तेंव्हा तर त्या ग्रह- 
स्थान आपल्या जोबेताची सवेच आशा सोडून दिली ! पण त्या निरा- 
शेच्या ब॒ जिवाबरच्या प्रसंगी" किडकिडित बाध्या कत्ना एकदम घाडन 
व्या ठाडय्यासमोर आला आणि त्याची ब त्या लांडग्याची टगेच जुंपली ! 
चाघ्या यत्किचित्‌ कचरळा नाही. त्या घष्ट्पुष्ट लांडग्याशां झगडतांन] त्यास 
कित्येक ठिकाणी दुखापत झाली ब सर्द अंग रक्तबंबाळ झालें. तरी त्या 
पडयान जिवाचा शर्थ करून त्या बलाढ्य लांडग्याला खाडा पाडून 
राळवून त्याचा प्राण घेतला; झाणि आपला व आपल्या धन्याचा प्राण 
वाचविला ! इतकं होत आहे तोंबर तो ग्रस्थ साबध झाला; आणि त्यानं 
दाध्याचा ता संब पराक्रम अबलोकन केला, त्या बेळी आपल प्राण बांच- 
त्याबद्दल त्यास पराकाष्ठेचा आनंद झाला व त्या शूर दाघ्या कुत्र्याचे त्याल! 
कॅबढ तर] उपकार वाटले ! त्याच्या अंगाबरील जखमा पाहून त्याल! 
त्याच] फार दया झाली, आतां या वेळी त्याचा - भ्रस दूर झाला, तो 
म्हेणाला£-”* खरोखर, नुसत्या मद्रेच्या भमव्यपण[वबर [बश्धास धरण व्यथं 
साह; झाण घय बगेरे श्रेष्ठ गुण खेड्यांत, रानांत ब या होतकऱ्याच्या झोव- 
डात जितक आढळतात तितके आम्हां शहरबासी मोख्या लोकांत किंव! 
उच इवल्यात आढळत नाहींत इंच खरे. *? 
>< न >< >< 

एथबर गोष्ट बा*चून होतांच मध्येंच गुरुजी झणालेः--'* बाळ, शाबास: 
फार सुरेख बाचलल, मला हें ठाऊकच होते काँ, मुलांनी एखादी गोष्ट 
सून करून दाखवाबयाचें मनांत आणले, म्हणजे ती ती. अगद मोठ्या 
माणसाच्या इतक! उत्तम घडवून आणितात. आतां बाळ, तं सांग बर 
यातला कोणता कुत्रा तुळा आवडतो ? ज्याने आपल्य] घन्याला त्या लाड- 
च्या ताबडांत खुशाल सोडून मागे पळ काढला, तो रुबगुबित मोत्या 


'इनामदारांचा बाळू द 


तुला झआाबडतो £-कीं ज्यानं त्या ग्रहस्थाच्या बचाबासाठी आपला जीज 
धोक्यांत घातला, तो रोडका, मिकार, रानबट, खेडबळ ब पुरेसे खायलाही 
मिळत नसलेला बाघ्य़ा तुळा भाबडतो १? | 

बाळ म्हण[लाः---'“ खरोखर, मल तो बाघ्याच फार आाबडतो. पण 
'सग मो असें केले असतें: त्याला दररोज धुवून काढून त्याचे अंगाबरचे 
केस साफसूफ करून त्याला अगदीं मोत्यासारखा सुरेख दिसल असा मा 
' बनविला असता.” 

गुरुजी:---“* भागि मग तों बाघ्या आपला स्वमाब सोडून त्या मोत्या- 
सारखाच भित्राही बनळा असता ! ” 

बाळ:---“' छे ! मी त्याला भित्रा होऊं दिला नसता; आणि एबव्याने 
'तो मित्रा कसा होईल गुरुजी ! 7. 

 गुरुजीः--€“ कसा होईल काय £ जसा मोत्या झाला तसा! बरें, ती 
गोष्ट पुढें बाच पाहूं !”” 

हो हणून बाळानें पुढें बाचण्यास सुरबात केलीः--- 

| न- | स- न न- 
_ वाघ्याचे हें उत्कृष्ट धैर्य पाहून त्या ग्रइस्थास फारच संतोष बाटला 
-आणि असला कुला आपल्यापाशी असाबा असं मनांत येऊन त्याने तो त्या 
आपल्या शेतकऱ्यापार्शी मागितला. त्याला तो देणें फार जिबाबर आलें, 
'पण दोबटीं त्यानं त्यास त्याबद्दल रुकार दिला. तेव्हां त्याने बाध्यास आप- 
'ख्याबरोबर झापल्या शहरास नेलें, आणि मोत्याला तेथेंच सोडून दिल; ब 
सर्वांना सांगून ठेवलें की, हें कुत्रे अगदीं निरुपयोगी आहे; खायला काळ 
ब भुईला मार, तर यास कोणी भाकरीचा एक तुकडा सुद्धां टाकू नका ! 
याला असेंच उपाशी मरू द्या. ? 

याप्रमाणे. सांगून तो ग्रहस्थ शहरास निघून गेल्याबर तो गरीब 
शेतकशे आपल्या उद्योगास लागला. तोंच मोत्या त्याजपुढें आला; ब 


४९. होतकरी व_ कुळे. 


शेंपूट हालबून त्यानें त्याचे पाय चाटण्यास ब आजब करण्यास सुरुवात. 
केली, प्रथमतः त्यानें त्याला दूर झिडकारळें, परंतु लागलीच त्याच्या मनांत, 
दया उत्पन्न झाली. लगेच, त्यास जबळ ठेबून घेऊन, मिळेल तशी अघी- 
कोर भाकर त्यास घालावीं असें त्यानें ठरबिळें. तसेंच त्याचा भव्य आकार. 
ब मुद्रा पाहून त्याला असेंही बाटळें की, शहरांत फुकट बसून खायची ब 
आळसाची संबय लागल्यामुळें हा कदाचित्‌ नादान झाला असेल, करितां 
यास पुनः चांगल्या प्रकारें बागबिळें तर खरोखर हा पुनः पूर्बबत्‌ जोमदार 
बनेल, तर एकवार तसें करून पहावें. मग असा बिचार करून मोत्याला 
बाघ्याप्रमाणें तयार करावें. असें त्यानें ठरबिळें. अर्थात्‌ प्रथमतः त्याला 
'खाबयास अगदां _ बेताचे मिळूं लागलें, पण तेवढ्याच खाण्यानें थोड्याच 
दिवसांनीं तो सडपातळ, पण चपळ ब मेहनती झाला, पुढें एकदां मोठा. 
जोराचा बळबाचा पाऊस आला; त्याबरोबर नेहमींच्या संबयीनें तो त्या 
शेतकऱ्याच्या झोपूडींत शिरला आणि त्याच्या घॉंगडीबर निबाऱ्यासाठी बसून 
राहिला. तों त्या शेतकऱ्याची बायको आंत येतांच तिने त्याला पाहिलें, त्या- 
बरोबर “या मेल्यानें येथें कां दाटी केली आहे १ ' असे म्हणून तिनें त्यास 
लागलीच बाहेर हांकून दिलें, आणि त्यामुळें साइजिकच त्यास सर्ब बेळ 
उघड्यांत राहून बारा, पाऊस बगेरे सहन कराबें लागलें, पण या सर्वाचा 
परिणाम अस्‌ झाला कां, दिवसेंदिबस तो काटक ब जोरदार बनूं लागला. 
आणणि लोकरच तो. असा कणखर बनला काँ, जणूं हा जन्मापासून 
र्‍या रानांतच राहात आहे, शहूर्चा बारा यास कधींच लागला नही ! 
“त्याची इतकी सुधारणा झाली तरी, त्यास रानटी जनाबरांचं अद्याप भय 
-बाटत असेंच. पण तेंही पुढें लौकरच कमी झालें. कारण, एके दिवशीं 
-मोत्या, एकटाच दरीत ब झाडीच्या बाजूला भटकत असतां एक लांडगा 
अकस्मात्‌ झाडीतून बाहेर आला आणि धावून त्यानें त्याची एकदम मान 


४. 


'पकडली. कसं तरी निसटून पळून जावे म्हणून मोत्याने प्रथम प्रयत्न केला, 


इनामदारांचा बाळू ०५% 


चण तो लांडगा त्याच्यापेक्षा चपळ असल्यामुळें त्याने त्यास तशी सबडच 
मिळूं दिली नाहीं. तो जरा मार्गे बळतांच यानें त्यास पुनः पकडावे. असें 
एकदोनदां झाल्यावर पळाबयाचें सोडून त्यास समोरासमोर तोंड देण्यास 
पुढें होणे त्याल भाग पडले. कारण मनुष्यास काय किंबा कोणास काय, 
प्रसंग झाल्याशिबाय चैर्य येत नाही; आणि प्रसंग येत गेळे म्हणजे भित्रा 
प्राणीही शूर बनत असतो. तेव्हां मोत्यानें तो लांडगा आपणास सोडीत 
नाहीं असें पाहून शेबटी निकरास येऊन त्यावरच चढाई केळी, ब त्याची 
मान पकडून, त्यास पाळ्या पाडून, घोळवून, चीत करून; त्याने त्याचा 
प्राण घेतला ! त्याचा घनी तो शेतकरी, त्याला शोधीत तेथें आला; ता 
झाळेला सर्व प्रकार त्याच्या घ्यानांत माळा, मग त्यानें मोत्यास जबळ 
घेऊन त्यास मोठी शाबासकी दिली; त्यास गोंजारळें, अणि त्याचे अंगा- 
बरून हात फिरवून त्यास चांगळी हुषारी आणली. याप्रमाणे आपल्य! 
धन्याच्या प्रेमाच्या कुरबाळण्यानें ब लांडग्याबर मिळबिटेल्या प्रत्यक्ष बिजयाने 
मोत्या आतां मोठा धैर्यवान उत्कृष्ट शिकारी कुञा बनळा. तो इतका को, 
त्या रानांत दुसरे जे पुष्कळ कुत्रे होते त्या सरबोत, मोत्याइतकी कोणाची हि 
घास्ती त्या लांडगे बंगेरे रानजनाबरांना वाटेनाशी झाली. मोत्या पाहिला 
का सारें रान सामसूम ! 

मोत्याचा असा दरारा पाहून तो शेतकरी एके दिवशी म्हणाला:-र 

५: खरोखर, जे सारा दिवस व्यर्थ आळसांत घालबितात, त्यांच्या अर्ग, 
असें कांही धैर्य ब पराक्रम येईल अशी कल्पना करण्यांत काई! अर्थ नाही. 
प्रसंगांत शिरल्यागिबाय अंगांत घेये कसे येईल £ आणि बारंबार प्रसंग 
आणीत गेळे ब जरा नीट दोस्त त्यांस लाबली, तर अगदी निख्योगो 
झालेलीं माणसेंही उत्कृष्ट रार ब पराक्रमी होतील, यांत शेका नाही. 


बट... “काना, कळी 


$ ०१ वाचतां येण्याचे फळ 


१३ वाचतां येण्याचें फळ 
----«१& ४ -$०---- 
.' याप्रमाणें गोष्ट संपली, बाळानें पुस्तक मिटतांच गुरुजी म्हणाळे-* बाळ,. 
तूं बाचाबयास शिकलास, हें पाहून मळा आज खरोखरच फार आनंद. 
बाटला, आतां तुला . दुसऱ्या कोणाची मदत न घेतां हवें तेव्हां एकार्देः 
सुस्तक घेऊन बार्चात बसतां येईल ब त्यायोगें तुझा बेळ सहजच चांगला: 
मानंदांत जाईल, आतां जितकी म्हणून पुस्तकें लिहून ठेवली आहेत, 
छापली आहेत, तितकी सर्ब तुला बाचतां येतील इं उघडच झालें. 
'झातांसारखीं मनोरंजक गोष्टींची पुस्तके तुला बाचतां येतील; पेशव्यांच्या 
बखरा आतां तूं बाचशील ब पूर्वीच्या मोठमोठ्या पराक्रमी ब धुर 
रोकांच्या इकीगती आतां तुला कळतील; रामबिजय, पांडबप्रताप तुला, 
बाचतां येईल; आणि श्रीराम ब श्रीकृष्ण, कौरब ब पांडब, सीता ब द्रोपदी' 
यांचीं थोर ब सुंदर चरित्रें तुळा आतां कोणाला बिचाराबयास न जातां,. 
. घरी बसूनच माहीत करून घेतां येतील, आतां, प्रथ्बीच्या पाठीबर कोण- 
कोणते देश आहेत, तेथें लोक कोण ब कसे आहेत, त्यांची राहणी काय; 
अहे, आचारबिचार काय आहेत, तेथील हबापाणी कसें आहे, इत्याद: 
गोष्टी, बाळ, तूं आतां या वाचण्याच्या योगानें जाणून घेऊं शकशीळ:. 
आपल्या देशाबर राज्य करणारे इंग्रन लोक किती उद्योगी, पराक्रमी. 
धाडसी ब चतुर आहेत हें तुळा आतां इतिहास बा'चून समजून घेतां 
येईल, सवे प्रथ्वीबर त्यांची एवढी भरभराट होण्याचें मर्म तुला कळेल... 
त्यांचे शास्रीय शोध पाहून, त्यांची बुद्धिमत्ता तुला समजून येईल, क. 
मग त्यांची बरोबरी करण्याचा तूंही प्रयत्न करूशकश्ील, अध्यात्माबिषय, 
बाचलास तर तुला आपल्या पूर्वजांचे, प्राचीन चहाषिजनांचें बरेग्य, शद्ध 


७. २. 3 


इश्वरमक्ति ब आत्म्याच्या स्वरूपाच्या शोधार्थ त्यांनी केलेले खोळ ब गंभीर 


व्हूनामदारांचा बाळू ष्र 


ंबेचार, त्यांच्या दीर्घकालीन तपश्चर्या ब त्यांस आत्मशानाचें आलेलें सुंदर 
"झळ हं सर्ब तुला पाहाबयास मिळेल, | 

सारांश, आतां तुला अमुक एक गोष्ट कळून घ्यायला कांही अडचण 
ऱ्याहे असें मला. खरोखरच अगदीं दिसत नाही. मला भाता. अशी खरो- 
र्वरीच उमेद बाटते की, पुढें एके दिवशी तूं एक उत्तम विद्वान्‌ ग॒इस्थ 
झोंशील, आणि आपल्या उदारपणानें ब माहितीनें लोकांना कित्येक गोष्टी 
'श्विकवून ' आपणासारिखे ' शहाणे करून' सोडशीळ, बाळ, आणि हरी! 
'र्‍ुम्हां दोघांसंबंधानं मळा फार आद्या आहे. झज आपल्या देशाचा कसा 
-मडता काळ आहे हें थोडं फार तुमच्या ध्यानांत आले असेल, तर तुम्ह 
ऱ्स्हाश्ल्या सोजन्यानें, विद्वत्तेनें, धैर्याने, परोपकारानें ब स्वदेदासेबेने अशा 
म्थर योग्यतेचे व्हावें असें माझ्या मनांत आहे. काँ, त्यायोगे बा. देशाला 
-स्थूषण व्हावे. तुम्ही असे पुढे थोर पुरुष निपजाळ अक्षी मला फार मोठी 
-डमेद आहे. ” 

- बाळ ह्मणाला;---“ गुरुजी, खरोखर मी सुद्धां आतां अगदी ठरवून 
'स्सकेले आहे को, आपण अगदीं पुष्कळ शाहाणे व्हायचे. आणि आातांच 
स्री खात्रीने सांगतों काँ, जरी मी इतका लहान आहें, तरी थोरल्या माण: 
"च्हांपेक्षां मला आतांच किती तरी जास्ती कळूं लागळे आहे ! पह्दा भामच्याच 
चरांत आमची आई, काकी, आणि माझी मनुताई, गोदू आणि छबडी 
- जुतक्पा जणींतून एकीला सुद्धां माझ्याप्रमाणे एक गोष्ट नाचतां येत नाही, 
" छबडी 'एक लहान आहे, पण बाकी सारींजणे तर माझ्यापेक्षा मोठाच 
"माणसे झाहेत ! ” 

" हे बाळाचे बोलणें गुरुजींस अर्थातच बरसे बाटले नाहीं. बाळाचे ऐ 
'आकळ घमेंडीचे माषण त्याच्या पूवीच्या राहणांला अनुसरून होते. तें 
"शेकून, पण न रागाबतां, त्याला त्याची चूक समजुन देण्याच्या हेतूनें जरा 
"अँमीरपणणे ते हणाठे:--“* बाळ, तुझ्या मनुताईला मणि आईला आणंगे 


३ चेंडू उडाला 
दुखऱ्या सगळ्या जणींना लिहिण्या-बाचण्यास शिकवाबयास कोणी गुरुजी 
येत होते कारे! ? | 

बाळ:->>“' नाहीं झुरूजी; कोणी नाही.” 

गुरुजी:-7-“' मग त्यांस बाचाबयास येत नाहीं, यांत मोठेंखे आश्चर्य 
तुला कां बाटतें £ तुला हरीनें जर मूळाक्षरं शिकबिलीां नसती, तर तुला 
तरी बाचाबयास आलें असतें काय १ आणि सध्यां तूं जरी ही गोष्ट बाचून 
: दाखबिलीस, तरी तुला जे कांहीं येत आहे तें, खरें पाहिलें तर, एकेदर 
ज्वानाच्या तुलतेनें किती तरी थोडे आहे ! !'? असें म्हणून ते हंसू लागले, 

गोबिंदशास्त्री यांनीं आज बाळाला हा असा पहिला उपदेश केला. 


१४ चेंडू उडाला ! 


बाळ हा भ्रीमंतींत बाढलेला असून, लाडानें जरी त्याच्या बागणुकॉस 
चमत्कारिक बळण लागलें होतें, तरी त्याचें मन निमळ होते ब पुढें तो 
निवळाबा असे चांगुलपणाचे बीज त्याच्यांत खास होते. सध्यां त्याचा 
स्नमाब फार तापट झाला होता. कोणीं उलट बोललेले ऐकाबयाचें 
त्यास माहीत नव्हते; आणणे त्याला बाटे कीं, कोणाही माणसाला बाटेल 
_ ते काम सांगायला मला कांही हरकत नाहीं; त्यानें ते काम केळेंच पाहिजे ! 
पूरी इनाम ग्रांबावर रहात असतांना सर्बजण तात्यासाहेबांचे कोणत्या 
ना कोणत्या प्रकारें च्छणानुबंधी होते; त्यामुळें, ब शिबाय बाळ बयानें 
लहान असल्यामुळें सर्बोबर त्याची सत्ता चाळे; ब कोणी त्याचा शब्द 
मोडोत नक्षे, पण आतां येथें साताऱ्यास आल्यापासून तो प्रकार चालणे 
शक्‍य नव्हतें. परंतु त्याच्या त्या पूर्वसंबयीमुळें लोकांशीं बागतांना त्यास येथें 
षुष्कळ त्रास हाऊ लागला. एकदां तर असा प्रसंग आला काँ, त्यांत 
त्याची अगदाँ छान फजिती झाली | एके दिवशी बाळाची स्वारी चेंडू 


 इनामदारांचा बाळ ५४ 


छडबीत होती. उडबितां उडबितां एकदां चेंड् जोरानें उडाला ब लगतच 
एकाचे मोकळे आवार होतें त्याच्या आंत जाऊन पडला, निबडुंगाचें 
कुंपण मध्यें होते. पलीकडून एक मुलगा रस्त्याने चालला होता, त्याच्या 
अंगावरचे कपडे असे तसेच होते. त्याला पाहून बाळ म्हणाला-“' ए पोरा,.. 
तो पळीकडचा माझा चेंडू दे आणून माघी मळा !?? पण तो सुळगा 
बाळाच्या. म्हणण्याकडे मुळींच ल्क्ष न देतां ब त्या चेंडूकडेही न पाहतां 
तसाच पुळें चालला, तेव्हां बाळानें त्यास पुनः ओरडून म्हटले-“ अरे ए, 
माझा चेड) आणन दे म्हटलें ना तुला १ ऐकूं झाले नाहीं का £--- | 
तो न्हा म्हणालाः-““ हो, ऐकूं आले काँ ! एकू न यायला मी. 
काय बहिरा! आह १” | 
बाळः- - मग बहिरा नाहींस तर माझा चेंडू माणून दे आर्धी! तसाच 
काय पुढें चालला आहेस ! ? | 
मुलगाः-|' पण नाहीं मी तुझा चेंडू आणून देत ! तूं कशासाठी मलाः 
हं काम सांग हीस ! | 
या उरह्तराने बाळाळा अर्थातच राग आला. तो म्हणाला:-'* फार 
'फार्जप्रटपणानें बोलतोस, नाही का ! तेथें येऊन एक चांगली मुसकारडीत- 
” देऊं काठेवून !? | 
मुलगाः-'“ अह्वाह्वा ! तोंड बघा, झुसकाडीत देणाराचें! द्या पाहू मुस- 
काडीत ! ?” त्यांबरोबर बाळाचा संताप बाढला ब त्या मुलाला शासन कर- 
श्याच्या उद्देशानें त्यांने त्या निबडुंगाच्या गदीत दिरून, पलीकडे उडी 
मारली. परंतु तेवढ्यांत त्याचा तोल गेला, ब तो निबडुंगाचे पर्लाकडे एक 
चिखलाचे डबके होतें त्यांत नेमका जाऊन पडला ।! त्यांतून निघण्याचा. 
त्त्यानं पुष्कळ प्रयत्न केला, परंतु जेथें पाय टेकाबा तेथें घसराबा किंबा. 
पुनः चिखळांत खोळ रुताबा, असे होऊन त्याला त्यांतून बाहेर कांही 
' म्रेतां येईना, मग त्याची दशा काय बिचाराबी ? अंगांत सुरेख नबा रेश- 


५७ ववंडू उडाला 


साचा कोट होता, तों चिखलानें मरून गेळा ! विजार तर सार्रीच भरली ! 
एक जोडा चिखडांत कुठें पडला तो समजलाच नाहीं ! आणि टोपी तर 
बहिल्याच धक्क्याला त्या घाण खातेऱ्यांत पट्डन तिळा हात सुद्धां लाबवेनासा 
झाला ! ज्याला तोंडांत देण्याला बाळ पुढें सरसाबला होता, त्या सुलानें तें 
सर्ब पाहिळें, पहिल्या क्षणी त्यास बाटलें की, यास ही बरी शिक्षा झाली; 
अशीच याची खोड मोडली पाहिजे !' पण पुष्कळ प्रयत्न करूनही जेव्हां 
ह्यास बाहेर येतां येईना, तेव्हां त्या मुलाचेंही मन द्रबलें, आणे तो त्याच्या 
मदतीस आला; ब हात देऊन त्यानें त्यास बाहेर काढलें! या सर्ब प्रकारा- 
मुळे बाळ तर पराकाष्ठेचा खजिळ झाला, आणि एक शब्दही न बोलता. 
खालीं मान घाळून परत घराकडे चालला, कर्मघर्मसंयोगानें गोबिंदशास्त्री 
त्याच बेळीं त्या बाटेनें जात होते, त्यांनीं त्याला पाहिल्याबरोबर त्यांना बाटले 
बाळाला खुप लागलें असाबें. ते म्हणाले---““ बाळ, काय झालें £ ” | 

तेव्हां बाळाने हळूच उत्तर दिलें--'“ या डबक्‍्यांत मी पडलो. तेव्हां 
शोबिंदशास्त्रयांस हसू आलें; आणे ते ह्मणाले--“ हां, मी समजलो ! त्या 
मुलाच्या तोंडांत देण्यास तूं चालला होतासना ? मीं पलीकडून ते ऐकले, 
'बण एकाद्या गरीबाच्या पोराच्या तोंडांत द्यायलासुद्धां अंगी पुष्कळ शहाण- 
यण असाबे लागते, हें तुझ्या आतां ध्यानांत आळें असेल ! 

इतकेच बोळून गुरुजी पुढें निघून: गेळे. बाळानें नंतर घर्री' जाऊन | 
आपले सबे कपडे काढून ते धुण्यास दिले ब दुसरे नवे घाळून नित्याप्रमाणें | 
तो गुरुजींकडे आला. दुसरे दिवशीं नेहमीप्रमाणे दुग्घपानाच्या बेळीं ओंब- 
रींत सबोची गांठ पडतांच गुरुजींनी प्रश्न केलाः- 

५६६: बाळ, कालच्या प्रसंगी तुला कसं काय बाटलंरे! ” 

जाळ म्हणालाः-“* कांही बिशेष नाहीं गुरुजी. पण तों मुलगा कि नार्ही, 
फारच डटद्धट होता. मीं त्यास पलीकडचा चेंड्ट आणून दे म्हटलें, तर 
'तेबढें सुद्धां त्याच्याने झालें नाहीं पहा ! त्यामुळें मळा त्याचा फार राग 


इनामदारांचा बाळ ५६ 


झळा हो!” | वका 

गुरुजी:--“' पण त्याला चेंडू आणून द्यायला तूं सांगितलेस, तें काय 
*हणून १ तुझा त्याचा काय संबंध £ 

बाळः---“ संबंध म्हणजे ! मिकारडा कुणब्याचा पोर तो, त्यानें आमचे 
इनामदारांचें एबढे काम करायला नको का १” 

गरुजीः--'। म्हणजे १ इनामदारांचीं माणसें असलीं काँ, त्यांनी गरीब 
कुणब्याच्या पोरांना हबें तें काम सांगावें ब त्यांनीं ते केलेच पाहिजे, असें 
घुला बाटते कॉ काय १” ति 

' बाळ जरा हळूच म्हणाला:-'' हो; मळा बाटतें त्यांनी केलें पाहिजे, * 

रुरुजी:--““ अणि तूं जर असा एखादा गरीब!चा मुलगा असतास, ब 
तुला असेंच बाटेंत कोणी इनामदारानें एकादे काम सागेतल असत, तर 
तें तंही केलेच पाहिजे होते, असे झाले तर £ ” 

 बाळ'या प्रभाला उत्तर देतांना जरा अडखळला, मग म्हणाला:--- 

' 4 तुखें नाही गुरुजी, पण तो सुलगा निवडुंगाच्या पलीकडे होता, त्याला 
तो चेंड्ट मजकडे सहज फेकून देतां येण्याजोगा होता; त्यांत इतके कांही 
कठ]ण नव्हत; म्हणून झटल १2 

गुरुजीः:--““ आणि त्यानें तसं केलेही असत्ते; पण तूं त्यास सरळपणानें 
सांगितलें असतेस तर ! पण जेव्हां कोणी माणूस मगरूरीने कोणाला कांही 
सांणूं लागतो, तेव्हां त्याचें म्हणणें ऐकाबें अशी बुद्धि प्रायः कोणालाही होत 
नाहीं. तरी पण जर तो मुल्गा गरीबाचा होता, तर तूं त्यास चेंडू आणून 
देण्याबद्दल काय बक्षीस देणार हातास १ कीं देतो म्हणाळा होतास ?£ ? 

बाळ:--' नाहीं गुरुजी, मीं त्यास कांही बक्षीस दिलें नाहीं ब देता 
असे म्हणालाही नाही, '? 

गुरुजीः-->“ तर मग तुजपाशी त्यास देण्याला काही नसल बाटत,” 

बाळ:-_-“ नाही; मजजबळ पेसे वगेरे नव्हते, पण नुकतेच आईने मळा 


५ _ चेंडू उडाल” 
िशऑशशऑशशशाज््य 


दोन पेढे दिले होते खायला, ते माझ्या खिश्यांत होते खरे, *? 

गुरुजी:-“* मग काय £ तो मुलगा श्रीमंताचा आहे, तो आपण दिछेल:.. 
पेढा कदावितू्‌ घेणार नाहीं, असे तुला बाटलें असावें. होय ना? ? 

बाळ: नाहीं गुरुजी, तितका तो श्रांमंत नव्हताच. त्याच्या अंगांतलः- 
कोट फाटका होता, घोतर फाटके होतें; ब पायांतल्या जोड्याळा किती तरी 
ठिगळे होती. तेव्हां मी दिळेला पेढा त्यानें आनंदानें घेतला असता. १? 

गुरूजी:---'' तर मग बाळ, तुम्ही इनामदारांची माणसें म्हणजे समजः 
वयाचे तरी काय १ आपल्याला सवे प्रकारचें खायला प्यायला असावयाचे 
परंतु तें सबे आपण आपल्यासाठी राखून ठेवाबयाचें, कोणास द्यावयाचे, 

हणून नाही; गरीबांना बाटेल तेव्हां आपलें काम सांगाबयाचे, पण त्या-- 

बद्दल त्यास काही द्याबयाचं नाहीं; आणि त्यांनी तें केळे नाही को खशाल- 
. त्यांच्या तोंडांत लगाबाबयाची ! त्यांनी मेहेरबानी करून आपले काम केले 
तर त्याबद्दल त्यांचे उपकार बगेरे कांही समजावयाचे नाहींत ब. मोबदला 
तर नाहींच नाही ! असें असलें म्हणजे तीं माणसें इनामदारांची ! होव; 
मा बाळ ! ' मशी इनामदारांची माणसें. म्हणजे खरी थोर माणसे, होल. 
यांत शका नाहीं, मग हरी, जे लोक इतरांच्या उपगोंगी पडतात. उप-- 
कारांबद्दळ कृतज्ञ राहतात ब प्रत्युयकार करतात, ते कांही खरे थोर म्हणतां 
येणार नाहींत । होय ना १? 

बाळ मनांत विचार करूं लागला-“'तर मग थोर माणसें कोणती बरें १7” 


क िआलन्गिसकककिविकनळय 


डनामदारांचा बाळू ष्ट 


१५ सशाची शिकार. 


ब्र्दर 

एके दिवशीं हरी आणि बाळ दोघे सहज फिराबयास जावें म्हणू 
'बराबाहेर पडले; आणि पाश्चिमच्या बाजनें शहरास लाधून असलेल्या डोंगा 
राचा शाभा पाहूत, बोलत बोलत तिकडे चालले, तोंच एक ससा रस्त्याच्य 
कडन लपत लपत घांबत चाललेला हरीच्या नजरेस आला. त्याबरावर 
“इस! म्हणाला--““ बाळ, हा पाहिलास का ससा ? आतां इकडून येऊन 
'*या लहानशा करबंदांच्या जाळीत शिरला, याच्या मार्गे कोणीतरी घोडेस्बा२ 
शाकारासाठी येत असला पाहिजे, त्याला आतां हा ससा बहुतेक सांपड- 
णार नाहो, ब मला बिचारळें तर त्यास . मी तो कोठे गेला कर्धीसुद्धा 
“सांगणार नाही.” 

हरा याप्रमाणे बोलत आहे तोच कुत्रे माणून घांबत आले ब त्यांच्या 
मार्गच एक तरुण घोडेस्वार त्या सशाच्या तपासासाठी घोडा दबडीत येत 
अखलेला दिसला. तो ससा कोठें दिसना, कीं कोठून त्याचा सुगाबा लागेना 
यामुळ ते कुलेही उगीच इकडे तिकडे पाहात भुंकत राहिले. तेव्हां त्या 
'स्हहस्यान हरांस बिचारळ---“ काय़ रे ए, आतां एक ससा येथन कोठेसा 
'गैळा, तूं पाहिळास का १ ? पण ह्रीनें याबर उत्तर दिलें नाही. मग त्या. 
हस्थाने तोच प्रश्न पुनः मोठ्याने विचारला, 

त्याबर ह्री म्हणाला; ---“ होथ, मी पाहिला. ?? 

घोडेस्वारः---“ मग तो कोणीकडे गेला, सांग ना १ ? 

थोडा बिचार करून हृरी म्हणाला:---।। पण तें मला तुतझांला सांगा- 
वयाचे नाही. 
घोडेस्बार:---“' कां नाहीं सांगाबयाचें १ ” 
हरी:---“' तुह्यांला कशाला पाहिजे तें ! ?) 
घोंडेस्वारः-'“ कशाला म्हणजे १? मला त्याची शिकार कराबयाची आहे!” 


९ सकज्ञांची शिकार 


इरी:-“' मग सखे काय, मनुष्यांनी त्यांची शिकार कराबी म्हणून देवाने 
बन्मास घातले आहेत १” 

घोंडेस्वार---““ नाहीतर कश्यासाठी घातले आहेत ! ” 

इरीः-* मनुष्यांप्रमाणेंच त्यांनीही खाबें, प्याबें, हिंडावे, फिरावं, म्हणून 
त्यांना देवाने जन्माला घातलं आहे! ? 

थोडेस्वारः----““ तुला हे ज्ञान कोणीं दिकबिळे ! तुला कधीं देव स्वतः 
भेटला होता काय १ 

इहरी£--“' याला देव स्वतः भेटाबयाला कश्याला पाहिजे! थोडासा बिचार 
केला तर हं कळण्याजोगे आहे.” 

घोडेस्वारः--““ तूं फार शहाणा दिसतोस, पण तुझें शहाणभण मला आतां 
धुरे, तो ससा कोठे गेला तें सांग चटकन्‌! ” 

इरी --“ तें मी तुह्यांला सांगणार नाहीं. कारण तुती त्याचा प्राण 
घेणार हें मला माहीत माहे. 

घोडेस्वबार---““ नाहीं सांगत ! देऊं का एक चाबूक ठेवून ! नाहीं तर 
खांग लोकर ! फाजील पोर! ” 

याबर हरानें पुनः सरळपणे “ नाहीं ' हँ उत्तर दिलें. तेव्हां घोडेस्वार 
म्हणाळा, “ थांब, मी तुला आलां एका क्षणांत सांगाबयास लावतां ! 
मुरदाड काटे ! ?? आणि असं हणून तो घोडेस्वार तात्काळ खालीं उतरला 
आणि त्यानें हरीला भराभर कोरडे मारण्यास सुरबात केली ! तोंडाने पुनः 
पुनः त्यास म्हणत राहिला-“ सांगतांस की नाहीं ! आतां तरी सांगतोस 
कीं नाहीं £ बोळ ! का लगावूं एक आणखी ! ” 

त्यावर हरीने प्टंकच उत्तर चालू ठेबिले--“' नाही सांगणार, तुह्मी 
माझा प्राण जरी घेतलात, तरी मी तुझांला तें सांगणार नाहीं! ”' आणि 
एकहि पाऊल मागें न सरतां जागच्या जागीं तो त्याचा मार घेत राहिला ! 
बाळू रडूं लागळा ब ओरड लागला. पण त्या उद्दाम मनुष्याला कोणा- 


इनामदारांचा बाळू ६२ 


चाहि द्रव न येऊन, हराबर त्याचे तडाखे चाळूच राहिले ! तोंच सुदैवाने 
रस्त्याने दुखरा एक ग्हस्थ घोड्यावरून चाललेला दौडत तेथें आला, आणि 
त्या पहिल्या ग्॒हस्थाला म्हणाला-'“ अहो, तुम्ही हें काय करतां ! तें पोर 
मरेल ! कांही बिचार करा ! खून कराबयाचा आहे काय ? ? 

कोरडा थांबवून तो ग॒हस्थ ह्मणाला---'। अहो, हें कॉर्टे तसे फाजीळच 
आहे. आसचा ससा इकडून गेळेला यानें पाहिला असून, मला झणलो-मी 
तुझांला सांगत नाही ! /” 

त्यावर तो ग्रहस्थ जरा शांतपणाने हणतो ---।* तरी जरा संभाळून ! त्या 
पोराचा जॉब केबढ| हें तर पाहिळे पाहिजे ! लोकं तुझांला काय हणतील ? 
त्याला पोर हणतील पण तुम्हांला दोष देतील, तो त्याच्या जबळचा मुलगा 
तर तात्यासाहेब इनामदारांचा आहे हें तुझांठा ठाऊक आभाहे ? ?" 

नंतर तो ग्॒हृस्थ हररीकडे बळून म्हणाळा-'* उगा बाळ. तूं ससा पाहि- 
लास ना! सग सरळ सांगाबें की नाही ! नाही कशाला म्हणालास १? ?? 

हरीला मार बरीच बसला होता. त्या ग्रहस्थाच्या प्रश्नाला त्यामुळे त्याला 
ळायलींच उत्तर देतां येईना. पण जरा बेळानें पूर्वासयितीबर येऊन तो 
झणाला<' ' असें कर्स बरे १ तसें मीं यांस सांगितळे तर त्या बिचाऱ्याचा 
मीं एक प्रकारे बिश्वासघातच केल्यासारखे नाहीं कां होणार ? ?? 

हें उत्तर ऐकून तो ग्रहस्थ त्या घोडेस्बारास झणतो-“' हा मुलगा फारच” 
थोर दिसतो. तथापि याचें धैर्य जितके थोर आहे, तितका तो बयानें मोठा 
नाही इही तुमचें एक नशीबच मी समजतो, कारण, तुम्ही तर फार उल्लू 
चगाणि उताबळे दिसतां ! इतका आबिचार योग्य आहे काय ? ?? | 

इतके बोलणें होत आहे तों त्याचे दोन्ही कुथे एकदम भुंकू लागले; ब 
दूर कांहीं एक जनाबर पाहून तिकडे घांबत गेले. त्याबरांबर तो ग्रइस्थही 
आपल्या घोड्याबर आरूढ होऊन त्यांच्या मार्गे निघून गेला. दुसरा र॒६- 
स्यही आपल्या मार्ग चाळू लागला. . लीक. । 


६१ सहाची शिकार 


. ते निघून गेल्यानंतर बाळ हरीच्या अगदी जबळ येऊन त्यास मोठ्या 
प्रेमाने ब कळबळ्यानें म्हणाला-'' इरी, तुला किती रे दुःख झालें ! आर्ता. 
काय बरें कराबयाचे १ ” 

हरी झणाला->'* कांहीं बिरेष नाही, थोडासा त्रास झाला खरा; पण 
त्याचें काय महत्व आहे £ ब त्याला कशाला कांहीं कराबयास पाहिजे १” 

बाळ---* मला त्या बेळीं अगदीं असं झाले कॉ, कोठून तरी एखादा 
भाला किंबा बरची आणाबी ब त्या घोडेस्वाराच्या पाठींत माराबी ! पण 
काय कराबे ! आमचं घर दूर पडलेरे!” 

हरी--“ बा! अज्ली बरची तूं त्यास मारतास, तर त्यास केबढी तरी 
दुखापत झाली असती ! कदाचित्‌ त्याचा प्राण गेला असता ! ” 

बाळ ---““* मग काय बिघडले असतें ! तो दुष्ट माणूस, त्यांने तुला इतके. 
मारले, तो मेला असता तर छान झालें असतें ! ” 

हरी---'“ मग तर तूं फारच चुकतोस, कारण त्यानें जरी मला मारले, 
तरी माझा जीब घ्याबयाचे कांही त्याच्या ' मनांत नव्हते; आणि, मी र 
मोठा माणूस असतो, तर तो असे कांहींच न करता. ,पोर म्हणून त्याने 
एवढें अबसान केलें, इतकेंच. पणः/आतां काय, झाले ते होऊन गेलें. । 
आपल्याळा भापले गुरुजी नेहमीं सांगतात ना £-दृष्टांबद्दल सुद्धां मनांत 
द्वेष बाळणूं नये; उलट त्यांच्याशीही सरळपणानेच वागाबें. म्हणजे तेच 
खरोखर आपल्या दुष्कृतीबद्दल लाज बाटून, आपणाबर उलट प्रेमच 
करूं लागतील. त्यांच्या तोंडचा एक अळोक मला आठवबतो- 

अक्रोघेन जयेत्क्रोघं असाघु साघुना जयेत्‌ । 

बाळ-““ पण काय रे हरी, इतक्या चपराका त्यानं मारल्या, तरी तूं 

अगदी न ओरडतां निपुटपणें कशा रे सहन केल्यास १*? 
 इरी-'*' कां बरें ? ञारडाओरडा करून कांहीं उपयोग नाही इं उघडच 


क र्क क 


होत. होता का कांहीं १! ब ह एबढ॑ सोसणं म्हणजे काय १ आापल्या- 


इनामदारांचा वाळू ६२ 


कडे पूर्वी लोकांनी. जे हाळ ब जीं दुःखें सोसली आहेत, त्यांच्यापुर्ढे 
याची किंमत कांहांच नाहीं. शिबाजीमहाराजांच्या बेळीं आपल्या इक- 
डच्या साबळे लोकांनीं किती काटकपणानें दिवस काढले ब किती हाल- 
अयेष्टा सहन केल्या आहेत ! तेव्हां मराठ्यांचे राज्य या साताऱ्यास स्थापन 
झाळें ! आहे तुळा ठाऊक £ शिबाजीमहाराजांची बखर तूं बाचली नाहींस. 
नाही तर तूं सुद्धां म्हणाला असतास कीं शाबास त्यांची. आणि तिकडे 
उत्तरहेंडुस्थानांत रजपुतांसारखे खरे पराक्रमी बीर दुसऱ्या कोठेंहि आढ- 
ळाबयाचे सुद्धां नाहींत असें म्हणतात. राणा प्रतापसिंह म्हणून एक होऊन 
गोंळा, त्याच्या गोष्टी तिकडे फार लोक सांगतात, त्या सर्ब आपल्या गुरु- 
जाना ठाऊक आहेत. त्या त्यांनीं मळा सांगितल्या आहेत. त्यावरून 
मळा तरी ठाऊक. तो राणा एबढा सर्व देशाचा राजा, परंतु तो नेहमी 
रानांत राहात असे. साधी भाकरी ब मीठ हें त्याचें जेबण असे. कशार्चे 
तरी पान घेऊन त्याबर तो जेबी. सोन्याचीं, रुप्याचीं किंबा साधी नित- 
ळेचीं भांडी सुद्धां तो बापरीत नसे, आणि निजाबयाचे झालें म्हणजे रानांत 
उगबलळेडें गवत हा त्याचा बिछाना ! केबढी थोर गोष्ट त्याने केली, ती 
घुझ्या आतां. ध्यानांत येइ. सर्ब रजपूत लोक अगदीं या प्रकारचे, ते 
संख्येने फार थोडे असून, मुसलमानांच्या खूप प्रचंड सेन्याशी त्यांना लढा- 
चयाचें होतें. त्यामुळें ते स्वतः सर्ब असेच काटक ब मोठे घेयंबान बनले 
असून ते आपल्या मुलांना सुद्धां असेंच शिक्षण लहानपणापासून देत. जोर, 
बैठका, दांडपट्टा, कुस्त्या, धांबणें, डोंगर आणि कडे चढणे हे त्यांस अगदीं 
छहानपणापासून शिकबीत. आणि जेबाबयाला डाळ आणे रोटी; दुसरीं सोंगे 
अगद नसत. यामुळें त्यांची मुलें सुद्धां अतिशय कणखर असत, आणि ता 
कोणास कर्धा भीत नसत, कीं कधी कोणापुढें नमत नसत. ! 
बाळ म्हणाळा-'* तर मग ते फारच शूर लोक होते म्हणाबयाचे ! ह्री, 
सणा प्रतापार्शह गार्डातून किंबा तांग्यांतून कधीं जात नसे काय रे ? !! 


नी. सशाची शिकार 


हरी---_छे ! राणा प्रतापारहाला गाडी कोठली आणि काय कोंठळी !?? 

बाळ--“' पण त्या रजपूत लोकांच्या मुलांना तरी बसाबयाला गाड्या 
चझसतील, नाहीं £ खायला पेढेबफीं आणि अंगावर छली घराबयाळा शिपाई 
हे त्यांस होते कीं नव्हते £*? 

हरी--_“ छे ! नांब नाही. असें केळं तर आपलां मुलें बिघडतील असे 
त्या लोकांना बाटत असे. नाहींतर तृंच सांग बाळ, असें केलें तर भापण 
तरी काटक ब मेहनती कसे होऊं बरें १ गुरुजी मळा सांगत होते काँ, 
शिस्तींत ब हुकमांत बागाबयाची त्या लोकांना मोठी संबय, आणि जर 
कोणी थोडेसे शिस्तीचे उलंघन करील, तर त्यास चाबकाचा मार खाबा 
लागे. तरी पण बाळ, ते चाबूक घेतांना तीं मुळें काही गयाबया. 
कराबयाचीं नाहींत. नुसतीं ओरडाबयाचीं नाहीत, का फक्त तोंड देखील 
बांकडे कराबयाचीं नाहींत ! केबढें तरी मोठें त्यांचे घेर्य हें ! 

त्यांचें असें बोलणें चाललं आहे तांच दुरून त्यांना एक मोठा भोरडा. 
ऐकू आला. पाहतात तों एक घोडा खूष बेगानें घाबत चाटला असून 
त्याच्याबरचा स्वार खालीं कोलमडून, पडतां पडतां त्याचा पाय रिकिबीतः 
अडकून राहून तो त्याच्याबरोबर फरपटत, घांसत ब ठेचाळत चालला. 
आहे | ते पाहूं लागतात तों घोड्याच्या पुढच्या अंगास एक टेकडी येऊन 
ठेपल्यामुळे त्यास. घाबाबयास मार्ग नाहींसा होऊन तो घोडा थबकला. 
आणि तो घोडेस्बारही पुढें फरफटत जाण्याचा त्यामुळें थांबळा, सुदैब एव- 
डेच कीं, नुकताच पाऊस पडून गेल्यामुळें जमीन ओलसर ब मऊ होती. 
ब त्या माळाबर खडक ब झोघळी फारशा नव्हत्या. त्यामुळें त्या इसमास 
काह| फार इजा [कंबा दुखापत हाऊ शकली नव्हती. पण हा प्रकार पाहून 
 इराला फार बाईट बाटले. असल्या प्रसंगी पुढें होतांना हरीला आपल्या. 
जिबाची फारशी काळजी कधींच बाटत नसे. तो धाबतच त्या घोड्याकडे 
गेला; ब निधांस्तपणे पुढें होऊन मोठ्या चपळाईंनें त्यानें त्याचा टगाम पकडून 


इउनामदारांचा बाळू ६४ 


त्यास तेथेच उभे केळे ! तॉबर ती दगळ ऐकून दुखरे एक दोन गृहस्थ तेथें 
आले, ब त्यांनी त्या घोडेस्वाराचा पाय राकबांतून हळूच काढून त्यास 
मोकळे केळे ब त्यास उचलन नीटपण बसाबेले, मधाचा सशाच शेकार 
करणारा घोडेस्वार तो हाच होता. तो आरंभी तर किंचित्काळ भ्रमिष्टा- 
सारखाच पाहत राहिला. मग लौकरच भानावर येऊन पाहतो तों समोर 
आपल्या घोड्याचा लगाम घरून मघांचाच मुलगा उभा आहे ! तो प्रथम 
बोड्यास पाहून संतापून म्हणाला - आतां याची कणीक 'चांगळांच मऊ 
केळी पाहिजे, ' नंतर जबळच्या मंडळीस म्हणाळा-' या बुजलेल्या घाड्याला 
कोणी बरें घरून उभा केला ! त्याचा मजबर केबढा उपकार झाला ! 

त्याबरोबर शेजारचा एक गृहस्थ त्यास म्हणाला-'' कोणीं उभा केला तें 
समोर पहा, म्हणजे कळेल. थोड्या बेळापुर्बी ज्याच्याशी तुह्ली अत्यंत 
टाजिरबाणें बर्तन केलें, तोच मुलगा हा. त्यानें जर या बेळीं एवढें धेय केळं 
नसतें, तर ग्रहृस्था, लक्षांत ठेव, तुझ्या डोक्याची कबटी इतकी घड कधी 
राहिली नसती; तिच्या शेंकडों ठिकऱ्या उडाल्या असत्या ! ” 

या ग॒हस्थानें मधा्शी रस्त्याबर झालेला प्रकार दुरून अबलोकन केलेला 
होंता, ब त्या बेळींच त्याला हरीचे प्रेम बाटू लागलें होतं. त्या ग्रइस्थाचे तें 
स्वांचक उत्तर ऐकून त्या घोडेस्बाराचा चेहरा पुष्कळच उतरला ब त्यास 
आपल्या करण्याची लाज बाटूं लागली.. नंतर समोर हरी उभा आहें असें 
पाहून त्यानें आपले खिशांतन एक रुपया काढला, आणि तो हरीपुढें करून 

गाला: --“' हृ घे बाळ तुला. मधांशीं माझ्याकडून जरा घसरलेंच, तें 

आतां तू मनांत आणू नकोस!” 

स्वारानं हात पुढें केल्याबरोबर हरीने काय केले £ तो एकदम बाजूस 
. झाला; आणि त्या ग्रहस्थाकडे परत घिक्कारानें पाहून, कांहींच न बोलतां, 
आपल्या बाटेनें चाळूं लागला ! बाळही त्याच्या मागोमाग गेला ! 


द्‌ षु मोठे कम 
ह हाडाला 


१६ मोठें काम 

पुढें एके दिवशीं बाळानें पहाटेस लोकर उठून, आपले सर्ब प्रातर्बिधि-- 
स््ञान, संघ्या, नमस्कार बगेरे-झआवरले; आणि दिसाबयास लागतांच तो 
देबाल्यांत आला. नंतर ८।९ बाजेपर्यंत झटून मन लावून, खणून त्यानें 
पक सुरेख बाफा तवार केला. नंतर दुग्धपानासाठी जेव्हां ओबरींत सर्वजण 
आले, त्या बेळी गुरुजींस त्यानें मोठ्या उत्कंठेने बिचारले;--- 

£ गुरुजी ! आज मीं मोठें काम केलें काँ नाहीं £ मी इतका बेळ झटून 
ब खणून एक सुरेख बाफा तयार केला आहे; आणि आतां त्यांत लौकरच 
मी कांही तरी धान्य पेरणार आहे. 

गुरुजीः-><हे तुझे ' मोठें काम?) झालें की नाहीं हं सांगाबयाचें-तर प्रथम 
हें सांग का, तूं त्या बाफ्यांत जे काय पेरणार, त्याचें पुढं काय करणार १ 

बाळः--मी आतां त्यांत जोंधळा पेरणार; मग कांहीं दिवसांनी तो 
उगवून मोठा झाला म्हणजे मग त्यास कणसं येतील; मग तों भाजून मीं 
त्यांचा हुरडा करून खाईन. हुरडा किती सुरेख ब गोड लागतो पण ! 

गुर्जी:---छान, पण तुला स्वतःलाच हुरडा खाण्यास मिळाबा म्हणून 
जर तूं हे करणार असलास, तर यांत * मोठें काम ?) काय आहे ? सर्ब लोक 
जे करतात तेंच तुं केलेंसे होईल ! अधिक काय ? आणि असें जर तूं केळे 
नाहींस, तर तुला दुखरा कोण हुरडा आणून देईल ! ज्यानें त्यानें स्वतःची 
खोय आपण स्वतःच केली पाहिजे. 1 

बाळः-पण सगळें लोक करतात म्हणजे काय ! त्यांनीं तं केळेंच पाहिजे. 
तें सारे काय भामच्यासारखे श्रीमंत इनामदार आहेत थोडेच ! 

गुरुजीः---म्हणजें काय ? इनामदारांना इतर लोकांप्रमाणे खायला अन्न 
 छागत नाहीं कीं काय ! आणि ज्वारी कक्षी पेराबी बगोरे माहितीची त्यांना 
- आंबइयकता नाहीं काँ काय ! थांब, यासंबेधाची एक सुरेख गोष्ट मीं ऐकिली 
आहे ती तुल[ सांगतो, म्हणजे तुला हा बिषय चटकन समजेल, 


इनासदारांचा बाळू ६६ 


१७ अमेरिकेचा प्रवास. 
"-्र्नन्स््ईं- 


त्यानंतर त्यांनीं पुढील गोष्ट सांगण्यास सुरबात केलटी,- 

६: अमेरिकेमध्ये सोन्याच्या पुष्कळ खाणी आहेत. त्यामुळें तिकडे जाऊन 
खाणींतून खणून घुष्कळ सोनें काहून घेऊन आपण श्रीमंत व्हाबे, अर्से 
एकदां कित्येक लोकांच्या मनांमध्ये आलें ब असे बरेच लोक त्यासाठी 
जलपर्यटनास निघाले. त्यांत एक घनासेंग नांबाचा रजपूत मनुष्य होता. 
त्याच्याही मनांत आलें काँ, येथें कांही तरी करीत दारिद्यांत दिबस काढ- 
पेक्षां आपणहि अमेरिकेस जावें ब आपल्या देबाची परीक्षा पहाबी, त्याचा 
एक भाऊ होता त्याचें नांब कामार्सग, त्याच्याकडे तो गेळ. आणि त्यास 
आपला बेत सांधून म्हणाला:-““दादा, तूं माझ्याबरोबर चल. माझे कांही- 
ही काम तूं नाहीं केलंस, तरी चालेल, मला जं सोनेंरूपें सांपडेळ त्यांतले. 
निम्मे मी तुला खास देईन, पण तूं मजबरोबर असाबेस असें माझ्या, 
मनांत फार आहे. ” | 

त्याचा भाऊ समाधानी वृत्तीचा होता. सोनें मिळबाबें ब आपण श्रीमंत 
च्हाबें या गोष्टीची त्यास फारशी चाड नव्हती. शिबाय त्याच्या ठिकाणी 


दूरदृष्टि अधिक होती. त्यामुळे त्याला ही कल्पना फारशी आवडली नाही. 


म्हणून, असले धाडस करण्यामध्ये किती अडचणी येणार आहेत ब सब. 
गोष्टी कशा बिनभरंबशाच्या आहेत, तें त्या झापल्या भाबास सांणून त्यार्चे 
मन त्यापासून परादृत्त करण्याचा त्यानें प्रयत्न केला, परतु त्याचा कांही उप- 


योग झाला नाही. तेव्हां त्याजबरोबर जाण्याला तो तयार होऊन ह्णाला:-- 


“* माऊ, मी तुजबरोबर येतों. आतां, तं कांहीं मिळवून आणशील त्यांतला. 
बाटा मला नको; तो तुलाच असूं दे, आणि माझें मला असूं दे. पण एबर्दे 
कर कां, माझें कांहीं थोडें सामान माहे तें ब माझी कांही गुर॑ ब माणखे 


6] ६७ ___ अमोरेकेचा प्रवास 
ॅऑशशशशशशावााजववव.,ा 


यांची तुझ्या जहाजाबर सोय कर, माझी तयारी झआाहे. 

याप्रमाणे बडीळ बंधूची संमति मिळाल्याबरोबर धघनासेंगास आनंद 
झाला, मग त्यानें आपल्याजबळ होतें तें चटसारें विकून त्याचें एक जहाज 
थेतळ; आणि दुसरे जे कित्येकजण अमेरिकेस जाऊन सोनें मिळवून एक- 
दम श्रांमत होण्याच्या नादांत होते, त्यांना बरोबर घेऊन तो आपल्या 
प्रवासास [नघाला, कामार्संग बरोबर होता, पण त्यानें सोनें काढण्यासाठी 
टिकाब, सुरुंग बगेरे कांही बरोबर अर्थातच न घेतां, ५४ नांगर घेतले. 
५]४ कुळब घेतले; आणि निरनिराळ्या घान्यांचें कांहीं बी, बटाटे ब दुसरे 
काहा भाजापाळे पेरण्यासाठी बरोबर घेतले, तसेंच ४1५ बेल, २४ गाई, 
काह रोळ्या ब दहापांच गडी हेही त्यानें घेतले, ही आपल्या दादाची 
तयारा पाहून घनासंगरास बाटल को, हा किती चमत्कारिक आहे १ सोनें 
]मिळबाबयास जायचे, तिथे हे लोढणे बरोबर कशाला १ आणि हें. कोणी 
सांभाळाबे ! पण * बडील भाऊ आहे, त्यास आपण कशाला बोलावे !? या. 
बिचारानें तों त्यास या बेळीं कांही बोलला नाह, 

सर्वे मंडळी बाटेला लागलीं. बारा चांगळा मिळाला ब जहाज वेगानें 
चालूं लागून लोकरच बाटेतीळ एका बंदरास लागलें, तों तेथे घनाशेय 
उतरला; ब खणण्यासाठी, सोनें बितळबिण्यासाठी ब तें शुद्ध करण्यासाठी 
आणखी कित्येक साधनें त्यानें गोळा करून आपल्या बरोबर घेतली, 
मेहनर्तासाठी कित्येक मजूर, त्यांचा रोज द्यावयाचें ठरवून, बरोबर घेतले 
कामासंगान आणखी दोन बेल, दोन गाई आणि कांही थोडें धान्य त्या 
बंदरांतून खरेदी करून घेतलें. पुढें लोकरच ती सर्व मंडळी सुखरूपपणे 
अमेरिकेच्या किनाऱ्यास लागलीं, किनाऱ्याबर उतरतांच कामसिंग आपल्या 
घाकट्या भाबाला ह्मणाला---“* माऊ, मीं येथबर आलों तो केंबळ तुझ्या- 
बरोबर असाबें म्हणून, आतां आपण किनाऱ्यास आलो; आतां तुम्ही 
आपल्या उद्योगास कोठें जाणें तिकडे जा, मी येथेंच राहतो. प्रेसें सोनें. 


इनासदारांचा बाळू. ६८ 


नुम्हांस मिळःल्यानंतर तुझी पर्त या; मग. आपण सर्ब जण जहानञांत 


असून आपल्या देशास परत जाऊं. 

हं भाषण ऐकून धनासिंगास फारच चमत्का 
मतांना झणला-ा।* मला झाजबर बाटत असे का, माझा दादा माठा 
शाहाणा आहे; पग तो तर अगदींच बेडा दिसता! | तेव्हा याच्यासंबेधांत 
माझों ब मापली सर्वांची फास्च मोठी चूक झाली. या. ठका आर्ता 
हा आपले बेल ब गाई घेऊन काय करणार आकृ. कोण जाणे ! त्याला 
दाटत आहे. की, आपण जणूं आपल्या देशांतच माहा; आणि उप. का्‌य 
शेतीची पेरणीची बेळ झाली आहे. आता हा ज्वारी ळावणार आणि 
ररडा खात बसणार आहे ! नाहींतर काकड्या ब कलिंगड झोंडणार 
आहे ! आतां याच्या म्हणण्यांत कांही अथ नाहीं, इतक्या दूर दास यजन 
काकड्या खात बसणें म्हणजें प्रवास फुकट घालविणे आहे ! चला, आपण 
आपल्या सोन्याच्या खाणींचा तपास करूं. आपली मोहीम साघली 
तर आपण एकदम इतके श्रीमंत होऊन बलू काँ, जन्मभर मग आपणांस 
कशाची ददात म्हणन राहणार नाहीं ! 

घनासिंगाचे हे भाषण ऐकून, त्याच्या सब मित्रमंडळांस आनद शा 
. हे म्हणाले:-'“ बरोबर ! बरोबर ! धनसिंग, आम्ही सबंजण तू जाकझाल 
इिकडे येण्याला अगदीं तयार आहो. कामासंगाळा एक नसेल, पण आम्हां 
< श्रींना सोनें मिळवून श्रीमंत व्हाबयांचे आहे. 

तोंच एक वृद्ध ग्रइस्थ पुढें होऊन म्हणाळा--' घनसिंग, मला संशय 
-शुटतो. तुझा भाऊ तूं झणतोल्त तितका अडाणी आहे असेंच शेबर्टी 
आपल्याला दिसून येईल, को काही निराळेच ठरेळे, कोण जाणे ! ?” पण 
क नाहीं; सर्बे जण 
वुढे निवाळे, नंतर त्यांनी पुष्कळ प्रभास केळा. त्यांत त्यांना कित्येक नद्या 
ओलांडाव्या लागल्या; कित्यक डोंगर चढाबे लागठे; कित्येक पठार तुडबावे 


र॒बाटला. तो आपल्या 


ल्‌. 


६९ अमोरकेचा प्रवास 


छागले ब घनदाट अरण्यांतून रस्ता न सांपडल्यामुणें खूपच हिंडाबें लागले ! 
पकेत्येक बेळां उन्हांतुन फिरतांना पाण्याबांचून त्यांचे प्राण कासा- 
बींख झाले; ब कित्येक बेळां भयंकर जोराच्या पाबसांत सांपडून त्यांना 
गारांचा मार खाबा लागला ब मिजून चिंब व्हाबें लागलें ! पण इतकी दुर्दशा 
उडाली असतांही सोन्याच्या खार्णश्चा शोध. करण्याचें काम त्यांनी तसेच 
जेंडानें चाळबिलें. शोबटी त्यांस ती. खाण एकादांची सांपडली. आणि सुदे- 
बानें त्या सबोना भुरपूर खोनें त्या ठिकाणीं लाभले ! ही खाण सांपडतांच' 
ह्यांचा जोर दुणाबला, आणि त्यांनी खणण्याचें ब सोनें शुद्ध करण्याचें काम 
चिकाटीनें सारखें चाळू ठेविले. पण इतके होत आहे, तो इकडे त्यांची 
बरोबर आणलेली शिदोरी संपली ! अथीत सांपडतील तीं झाडांची मुळेंब 
फळें स्राऊनच त्यांस आपला गुजारा करण्याची आतां पाळी आली ! पण 
युढें पुढें तर तीही मिळेनातशी होऊन, अखेर त्यांच्यांतील कित्येक ळोक 
अन्नांबांचून उपाशी मरू लागले. कित्येक तर भुकेने तळमळून तेथेच 
प्राणांसही मुकले! तेव्हां त्यांचा अगदी नाइलाज झाला. मग त्यांनीं ता 
खाणी खणण्याचा उद्योग थांबवून, जञमलेलें सोन बरोबर बांधून धेऊन 
परत जाबयाचें ठरबिलें. पण तेबढ्या पुरतें तरी त्यांजपाशीं अन्न कोठे होतें १ 
त्यामुळें अननाबांचून, कसे तरी बसत उठत, ते किनाऱ्याबर जेथे कामासेंग 
राहिला होता तेथबर, जेमतेम येऊन ठेपले, 

यांचा सोनें संपादन करण्याचा उद्योग चाळळा असतां, इकडे कामसिंग 
काय करीत होता १ पुढचे संकट. त्याच्या आधींच ध्यानांत आल्यामुळं 
त्याच्या निवारणासाठी, तो एका निराळ्याच इटीने उद्योग करीत राहिला. 
त्याळा शेतीची चांगळी माहिती असल्यामुळें त्यानें लागलीच जबळची 
'एक पुष्कळ विस्तृत ब चांगळी पिकाऊ जमीन पाहून, आपण ब झापले 
बरोबरीचे दह्दामांच इसम मिळून ती नांगरली, आणि बरोबर आणलेले 
न्टाटे ब दुसर घान्प, खाण्यास थोडें सागें राखून, त्या ठिकाणीं पेरून' दिलें. 


इनासदारांचा बाळू ७० 


थोड्याच दिवसांत तें पीक अतिराय भरारून येऊन, शेबटीं त्यापासून बटाटे. 
ब इतर धान्य त्याच्या अंदाजापळीकडे त्यास प्रास झालं ।! तसंच बरोबरच्या 
गाई ब शेळ्या त्यानें एका जबळच्या कुरणांत चराबयास सोंडल्यामुळं 
त्यांपासून मरपूर दूघ त्यास मिळूं लाणून, त्यांतल्या कित्येक गाई ब शेळ्या 
व्याल्या; ब त्यायोगे त्याच्या गुरांची संख्याही बाढली ! समुद्रकांठच असल्या- 
सुळें त्याने तेथें एक मिठागर तयार केळे; आणि एकंदरींत माजी, भाकरी 
आणि मीठ यांची भरपूर सोय करून ठेवली, 

घनार्सेग येऊन पोंचतांच कामसिंगानें त्याला मोठ्या प्रेमानें मार्लिंगन 
देऊन, तुमच्या कामाचें काय झालें म्हणून प्रश्न केला. तेव्हां धनासंग 
म्हणालाः-““ दादा, आमचें काम चांगले साघलें. आम्हांला सोनं भरपूर 
प्राप्त झाळे. पण अन्नाबांचून आमच्यांतील कित्येकजण प्राणांस मुकले; 
आणि आम्ही येथें जेबढे आलों आहोंत, ते सुद्धां भुकेने व्याकुळ होऊन 
मरणोन्मुख झालेळे आहांत. तर आतां. दादा, आम्हांला आतां आघी 
चटकन्‌ कांहींतरी खायला दे. गेले संबंध तीन दिवस आमच्या पोटांत 
अन्नाचा एक घास गेलेला नाहा. झाडांची पानें खात खात आम्ही कसे- 
बसे येथवर जिबंत आलों एवढेच. तर ऊठ लोकर आणि थांडीशी 
भाकरी आण बरे. ?? 

यावर कामासेंग शांतपणाने म्हणाला-- '“ अरे भाऊ, आपलं आधांच 
काय ठरलें झाहे बरं? तुम्ही सोने आणण्यास निघालां, तेव्हां तुझें माझें 
काय बोलणे झाले होतें त्याची झाठबण कर बरें £-- कॉ, कोणीं कोणाच्या 
मिळकतीत वाटा मागू नये. तू जे सोनें मिळवून. आणशील त्यांतल्या 
एकाही कणाची मला इच्छा नाही, हं मी तुला त्याच बेळां सांगितलें 
होतं ! असें असतां आतां कष्ट करून, जामेनी लागबडून मो जें धान्य 
उत्पन्न केलें तें तुला. मिळाबें. अशी तूं अपेक्षा करतोस, याचें मला आश्चर्य 
आटत! पण आतां मला तुला एबढेंच सांगाबयाचें आहे कां, जर तूं 


७१ अमोरेकचा प्रवास 


आपलें सर्ब सोनें मळा द्यायला तयार असशील, तर मौ कदाचित्‌ तुझी ब 
'सुझ्या माणसांची कांहीं सोय पाहीन. ? 

हे ऐकून घनसिंगास अथातच राग झला. आपल्या भाबानें आतां 
अगदी माणुसकी सोडली, आणि सुवर्णलोभाच्या पायीं त्याला आतां 
आपला भाऊसुद्धां भोळखत नाहींसा झाला, असें त्याच्या मनांत आलें 
पण करणार काय ६ त्याचा निरुपाय झाला. तों ब त्याचे सोबती भुकेने 
इतके व्याकूळ झाळे होते की, त्यांना ती कामाशिंगाची अट मुकाट्याने 
केबूळ कराबी लागली ! मग आणलेले सोनें त्याच्या पदरांत टाकून, एका 
बेळेपुरतें जेवण त्यांनीं मिळाबेळें ब॒ रात्रभर तेथेंच पडटून झोंप काढली. 
'मग सकाळा उठताच कामासंग त्यांस म्हणाला---““ भाऊ, आतां आपण 
सवाना जहाजात बसून आपल्या देशास निघावयाचे ना ? येतोस ना 
आता आपल्या घरीं ! बारा कसा अनुकूळ आहे पहा 

थनासग अथ[तच रागाबलेला हाता. तो म्हणाला---“'* जा; दादा, 
छुझा तूच एकटा पुढ जा. तू भामच्याजबळचें सार॑ सोनें असें अडबन 
आमच्यापातून लुबाडून घेऊन बसलास; झाणि आमच्याशी इतका माण 
सका साडून बागलास, त्या तुजबरोबर आतां मा याब होय ! त्यापेक्षां 
ययच या समुद्रकाठी सराबयाची बेळ आली तरी काय बाईइंट ? जा तूं ! 
परे तुझी बंधुप्रीति !/” 

हे उत्तर ऐंकून, कामार्सग न संतापतां बंधूजबळ जाऊन ब त्यास 
'पमान हृदयाश[ धरून म्हणाला---““ माझ्या बाबा धनासिंगा, तुला हें सर्ब 
खरच का बाटले !--काँ, तूं इतक्या अनेक दुर्धर हालअपेष्टा भोगून जे सोनें 
'सवादन करून आणलस, त तुजपासून लुबाडून घ्याबं असा माझा बिचार 
खरांखर माहे £ मा तुझ्याशी अशा कठोरपणानें खरोखरच बागाबें, त्यापेक्षां 
मला बाटत या एबढ्याचशा काय, पण साऱ्या जगांतल्याही सोन्यालाही 
'अभग ळागो ! छे छे ! अरे, सोन्याचा तुझा हव्यास किती बेड्यासारखा 


इनामदारांचा बाळू. ऊर 


आहे हे दाखवून तुला शहाणा कराबा ब अडल तेथ ठुईया उपयोगास याब, 
इलकाच यांत माझा हेतु होता, तुला मी प्रथम हा सथ दूरड्टाचा बिचार 
सांनितला, पण तो तुळा आबडला नाहा. तुला वाटल आपल्याला सोनं 
मिळणार, आषण खूप श्रीमंत होणार; मग आपणांस आता. इसर कशाच! 
गरज आहे ! पण आतां तुला कळून आले काँ, जमीन नांगरून 'घान्य पर- 
०पाची हयगय केल्यास, तं जं इतक सोनें बराबर आणल आहेस तहा भुकेने 
मराबयाच्या बेळीं प्राण बांचवूं शकत नाही. आता पूर्बीपेक्षां आंघिक्त 
शहाणा झाला आहेस, तुझे तू मापळें सवे सोन परत धे, आता तं मला! 
काय कराबयाचें आहे ! त्याचा खरा उपयोग किती थयांडा आई € आता. 
तुळा कळून चुकलं आहे.” 

आपल्या मावाचें हें भाषण ऐकून ब त्याच्या मनाचा एवढा थोरपण. 
पाहन घनसिंगास फार नबरू बाटले ब त्याचे अंतःकरण छतशतन भरून: 
खारे, सोन्याचा संग्रह करण्यापेक्षा शोतकी करतां येणें हेच खराखर आज- 
व्यक आहे हें त्याला आतां कळलें. नतर ले सन जहाजात बसून आपल्या 
देशास येऊन पोंचळे. वाटेंत घनासेंगाने कामासेंगास बारबार (नात केलीं 
का, यांतील थोडें तरी सोनें तुझ्याजबळ राहू दे. पण कामासगान ट्‌ः 
ऐकिले नाहीं. तो म्हगाला-- ज्याढा देत नागरून आपल्या पाटापुरत धान्य 
उत्पन्न करतां येत, त्याळा सान्याची गरज काय र 

म म यी 

याप्रमाणे गोष्ट संपल्यावर. 
गुरुजी म्हणाळे--- बाळ, 
याबरून निरुद्योगी श्रीमंती 
प्वांगळी काँ कष्टाळू शोतकी 
चांगळी, याचा बिचार कर: 
बेर! 


७2 पोपटाची सलगी 


१८ पोपटाची सलगी. 


बब >. (> /-* <<. मळळाळळ्याळळ 


एके दिवशीं हरी आपल्या घरून गुरुजींकडे _शिकाबयास आला, त्य 
वेळी, पूर्वी त्यानें जो पोबट बोक्याच्या तोंडून सोडवून घरी नेऊन सांभाळळ, 
होता, त्यास सहज बरोबर आणलं, आतां तो पोपट अगदीं साफ 
बरा झाळा होता, ब हरीशी त्याची अतां पुष्कळ खलगी झाढी होती. तो 
आलां त्याच्या अंगाबर बसे; खांद्यांवरून डढुणट्ण उडे; मनगटाबर येई, 
उधणि पेरू, डाळंब त्याच्या हातांतून खाई. तो इतका हरीबरोबर निर्भयपटे 
ब प्रेमाने खेळतांना पाहून ब बिंजऱ्याबांचूनच नुसता हातावरून इकडे 
तिकडे नेतांझाणतांना पाहून बाळाला मोठे आश्चर्य बाटले बततो हमणाला- 
ह्री, हा पोपट कसा रे इतका तुझ्या सलगीचा झाला 

हरा झणाला--बाळ, मीं त्यासाठी कांही विशेष खटपट केली नाही. 
बिचारा प्रथम एका बोक्याच्या तडाक्‍्यांत सांपडला असतां मां त्याखः 
त्याच्य़ा हातून सोडबिळें ब त्याला त्या वेळीं झाळेळी जस्वम बरी होईपयेढ 
घरीं ठेवून दररोज त्यास कांही. खाबयास घालीत राहिलों. आतां तो. 
अगदीं बरा झाला आहे. तेव्हांपासून तो माझ्याशी असा सलगानें बागतो. 

चाळ-हें मोठेंच नबल आहे तर ! कारण पांखरें म्हणजे सवे, सनुष्द 
जबळ गेलें का भुर उडून जायची. आणि कोंबडी, जॉ पुष्कळ लोक घर्री 
पाळतात, त्यांस सुद्धां हात लाबायला जा, कीं तीं दूर पळालॉंच ! ? 

गुरर्जांनी ते ऐकून बाळास प्रश्न केळा-“* पण बाळ, त्याचे काय कारण 
असाबे, अशी तुझी कल्पना आहे १ 

बाळ---'कारण त्यांचा रानटी स्वभाब, दुसरं काय? 

सूरूजी--त्यांचा स्वमाब रानटी कशाने बनला, तें सांगशीळ १ 

बाळ---कशाने ते नाहीं मळा सांगतां येत; त्यांचा स्वमाबच तरर 


इनामदारांचा बाळू ह 


रानटी एबढेंच मला बाटतं. 

गुरुजी-- षण त्यांचा जर तसा स्वभावच असता, तर हा पोपट इली 
इरशी इतका मोकळेपणे बागत आहे, हे कसं ? 

बाळ--त्यांचे कारण, त्याने त्याला इतके दिवस पाळलें आहे हं आहे. 

गुरुजी--बरोबर. पण मगं असं झाळे काँ, पक्ष्यांला जर एकाद्या माण- 
सानें ममतेनें बागाबेलें, तर त्याला पाहून त्यांनीं उडडून जावें ह्या कांही त्यांचा 
स्बभाब नव्ह ! 

बाळ--हो, नव्हे खरा. 

गुरुजी---पण जर त्यांना कोणीं त्रास य्याबयाचा प्रयत्न केला, तर त्यास 
याइन त्यांनी उडून जावें, हा त्यांचा स्वभावच आहे, होय ना! 

बाळ--<हो. 

गुरुजी --तरी त्यांचा स्वमाब रानटीच आहे, असें तूं म्हणणार काय १ 
तर मग माणसें सुद्धां सवे रानटी स्वभावाची म्हणाबी लागतील ! कारण 
तोही पांखरांप्रमाणेच, वास देणाराला मितात, ब संकटाची बेळ दिसतांच 
वळून जातात. तूं सुद्धां मळा बाटते, सिंह किंबा बाघ पाहिलास म्हणजे 
असाच प्रकार करशील, नाहीं काय! 

बाळानें मान हालवून रुकार दिला, 

गुरुजी--मग तूं आपल्याला रानटी प्राणी म्हणाबयास तयार आहेस 
काय £ नाहीं, मग पक्ष्यांनाच तेबढे रानटी म्हणणें कसं योग्य झाहे १ तर 
आतां जर तुला एकाद्या प्राण्याने आपणाशी इतक्या सलगीनें बागाबें असं 
बाटले, तर तो “ रानटी स्वभावाचा ? असें नुसते म्हणून न राहतां, तूं त्यास 
ममतेने बागबिण्याचा; प्रयत्न केला पाहिजे; म्हणजे अर्थातच त्यास तुझे 
भय बाटेनासं होऊब तो तुञजबळ येऊं लागेल-तुजबर प्रेम करूं लागेल; ब 
' त्याचा स्वभावच तसा रानटो ? असे म्हणाबयास नागा राहणार नाही. 
अत्येक गोष्ट केली म्हणजे होते. मनांत इच्छा पाहिजे कॉ मार्ग सांपडतो. 


७५ _ सहाच्या गुहेत 


इतक्यांत हरी म्हणाला:--< “' खरंच गुरुजी ! तुम्हा परबां सांगितलेली 
स्या गुलामाची गोष्ट अशीच आहे. अरण्यांतला भयंकर ब उग्र सिंहसुद्धां 
त्यानें आपला मित्र केला ! आज बाचाबयाला तीच गोष्ट काढू का; 
स्हणजे ती बाळालासुद्धां ऐकाबयास [मिळेल, !” 

नंतर गुरुजींनी बाच म्हणतांच त्यानें पुढील गोष्ट काढून बाचली. 


१९ सिंहाच्या गुहेंत ! 
पडत च्य य 

पूर्नी कित्येक देशांत अशी एक चाल असे काँ, लढाईत जे कोणी 
शन्नूचे लोक हातीं लागतील त्यांस धरून गुळाम करून बिकावयाचें. 
मग त्यांत त्या बिकत घेणाऱ्या धन्यानें बाटेळ तसें राबबून आपलें इबें तं 
काभ करून घ्याबें. असें करण्याला सरकारची कांही अडकाठी नसे. अद्रा 
एका देशांत अहमद नांबाचा एक मनुष्य गुलाम म्हणून बिकत घेतलेला 
एका ग्हस्थाचे घरी होता. परन्तु त्याचा घनी त्यास फारच बाईट 
रीतीने बागबी. त्यामुळे तो मनुष्य एकदां आपल्या जिबास कंटाळला, कारण 
त्यास आपले हाळ टाळाबयास कांहींच उपाय सुचेना. मग तो एकदां 
आपल्याशी हमणाला-- “ खरोखर, जें हें या भयंकर यातनांमध्यें राहाबयाचें 
सध्यां माझ्या नरित्री लागळें आहे, त्यापेक्षां मरणें बरें ! तर मग हर- 
उपाय करून येथून पळून जाण्याला मळा काय हरकत आहे १ मी घुनः 
यांच्या हातीं लागलों तर मळा ठाऊक आहे कौ, हे माझे हालहाल करून 
मला ठार मारतील, पण मरणाला मी तयारच आहें. या गुलामागेरीच्या 
'नरकयातनांत ब हालांत दिवस काढण्यापेक्षा मरणे मळा अधिक सुखाने 
पत्करले, आतां मी निसटलॉच, तर मला या जबळच्या भयंकर अरण्यांत 
ःआाऊन प्रथम कांही दिवस रहाबे लागेल, पण तेथील ती हिंख जनाबरसद्धां 


इनासदारांचा बाळू ७६ 


माझे. हल्लींच्या इतके भयंकर हाल कस्तीलळ असें बाटत नाहीं. तेव्हां यच 
हालांत दिवस काढण्यापेक्षा आपला जीब त्या जनाबरांच्याच खुशाल 
स्वःथीन करावा इंच मला फार बरें वाटतं.” 

असा बिचार करून एके दिवशी संधी पाहून तो आपल्या धन्याच्या 
घरून निघाळा आणि तेथून दोनतीन मैलांवर जें एक दोट अरण्य होतें 
त्यांत शिरला. परन्तु एका प्रकारच्या हालयांतनांतून काढून दुसर्‍या प्रका- 
रच्या खडतर प्रसंगांचा अनुमब धेण्याळा'च त्याच्या नशिबाने त्यास येथे 
आणून ठेबल्यासारखें झाळें ! आतां तो ' आगीतून निघून फोपाद्यांत 
झाला. कारण सबंध दिवसभर तो त्या झाडीतून फिरला, पण माणसाचे 
एक पाऊळ कोठे उमटलेळें त्यास दिसळें नाहीं; उलट झाडात शिरून 
मार्ग काढतां काढतां काटेरी झाडांनी ओरबडून त्याचे आंग रक्तबंबाळ 
करून टाकलें ब कांट्यांनीं ब खड्यांनीं त्याच्या पायांची तर इतका झग 
झाळी की, त्यास एक पाऊल पुढे टाकबेनासं झालें ! श्रम अतोनात 
झाले, ब भुकेने जीव कासावीस झाला ! पण त्या निजन ब भयाण प्रदेशांत 
त्यास खावयास काय मिळणार | शेबटीं थकून, भुकने प्राण व्याकुळ 
होऊन, पूर्ण निराशेच्या स्थितींत, त्यास एक गुहा आढळली. मग तींत 
जाऊन तेथे आंग टाकून देऊन तो निर्वात पडून राहिला. 

याप्रमाणें तो तेथें विसाबा घेण्यासाठी पडून राहिळा असतां एकदोन, 
सण झाले असतील नसतीळ, तोंच एक मयंकर गर्जना त्याचे कानीं झाली. 
ती आरोळी बनराजाची होती. ती ऐकून तो अतिशय घाबरला, भाणि 
येथून आपण पळून जावें म्हणून तो जो. मनांत आणीत आहे, इतक्यांत 
एक मोठा भरय्रेकर सिंइ त्या गुहेच्या द्वारातून आंत आला ! आतां निसटून 
जाण्यास कांहींच उपाय शिल्लक राहिला नाहीं. तेव्हां भाता आपलीं शंभर 
बर्षे पूण भरली असे त्यास बाटलें ! पण तो सिंह घांवून, खवळून पुढे 
याब] तो न येतां, सोम्यपणानें, अगदी साबकाश पाबळे टाकीत त्याच्या- 


७७ सिंहाच्या गुहत 


छबळ आल्य बःब्नो कांही बेदनांनीं कण्हत असल्यासारखा दिसला. त्यामुळें 
ल्यास फार आश्रय बाटळें ब * याळा कांहीतरी दुःख होत असलें पाहिजे; 
ब त्यावर आपण कांही उभाय करावा या बुद्धीने हा प्राणी इतका संथ- 
पणाने आपल्याकड येत असाब) ? अशी कल्पना त्याच्या मनांत आठी. 

तो मनुष्य मूळचाच मोठा धाडसी होता, त्यामुळें त्याने त्या तशय 
स्थिर्तातही त्या सिंहाळा काय झालें आहे. हं पाहण्याचे मनांत आणलें; 
आणि त्या सिंहानंही त्यास तितकी सबड दिली. तो जवळ येतांच तो 
एका पायाने लंगडतो आहे असे त्याच्या लक्षांत आळे, पायाचा तो. भाग 
खूषच सुजलेला होता. तेथे त्यास एखादी जखम लागली असाबी असे 
त्यास बाटले, आणि त्या सिंहाची वरत अद्यापही अगदी बँड असलेली 
पाहून त्यानें आअखी घेय केळे; आणि त्याच्या विशेष जबळ जाऊन त्यानें 
तो सुजलेला पाय हलक्या हातानें हळूच बर उचलला ! नंतर चतुर वेद्य जसा 
एकाद्या रोग्याची जखम बगैरे पाहतो, त्याप्रमाणे त्याने ती सूज निरस 
पाहिली, तांच त्यास त्याच्या टांचेच्या मदु भागांत एक मळा मोठा 
भसाडा कांटा दिरलेला आढळून आला. तेंच त्या सुजेचें आणि लंगड- 
ण्याचे कारण होतं. इतकी सलगी करूनही हा सिंह आपली उग्रता कांहींच 
प्रकट करात नाहीं, उलट अत्यंत सोम्यपणा घरून मोठ्या आाजबी वत्तीने 
आपणास जणू आणखी पुढेच सराबयास सांगत आहे असं पाहून, त्याने 
आपल्या मनांतील बहुतेक भय दूर केलें; आणि ती सूज इळूहळू दाबून 
तीतून पुष्कळसा पू बाहेर काढळा, ञाणि थोड्याच अबकाशांत त्या सिंहा" 
च्या बेदना कमी करून त्यास चांगळें बरें बाटाबयास लागलें ! 

बेदनांचा जोर कमी होतांच त्या सिंहाने आपणास झालेला आनद ब 
कुतजञता त्या मनुष्यास दाखविण्याचा पुष्कळ प्रकार प्रयत्न चालिला, 
पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्याने त्याजपुढे कित्येक, उड्या मारल्या; आणि 
आपले शेपूट बारंबार हालवून, त्याने त्या आपल्या उपकारकत्यांचे हातपाय 


इनामदारांचा बाळू ७८ 


वाटण्यास सुरबात केली. दुढं॑ तो जेव्हा जेव्हा. एकादी शिकार 
- साधण्यासाठी बाहेर पडे, तेव्हां तेव्हां कांही तरी शिंकार आपल्या त्या नव्या 
“बाहुण्याच्या मेजबानीस घरीं घेऊन आल्याबांचून राहिळा नाही. तो इस- 
मही दुसरा कांहीं उपाय नसल्यामुळें त्या सिंहाचा तो तसा रानटी किंबा 
राक्षसी पाहुणचार घेत कित्येक दिवस त्या गुहेंत राहिला. पण तेथेही 
त्याचें देव त्यास आणखी आडबें आले. कारण, एकदां तो गेरखाबधपणें त्या 
अरण्यांत भटकत असतां, त्याच्या शोधार्थ पाठविलेल्या कांही शिपायांची 
'ब॒ त्याची अकस्मात्‌ गांठ पडली, आणि लागलीच त्यांनीं त्याला पकडून 
कैद केळे आणि त्याच्या घन्याकडे नेलें ! तेथे गेल्याबर त्याच्या गुन्ह्याची 
चौकशी झाली. तेथे गुलामांच्या संबंधांत सरकारी कायदे फार कडक 

होते. त्यामुळें चोकशीअती जेव्हां चोरून पळून गेल्याचा आरोप त्याबर 
शाबीत झाला, तेव्हां एकाद्या महामयंकर अश्या सिंहाला कित्येक दिवस 

उपाशी ठेवून मग याजबर सोडाबें, ब॒ त्याजकडून यास खाबवृन ठार 

करांबे, अश्शी कडक शिक्षा त्या शहरच्या न्यायाधीशानें त्यास सांगितली ! 

पुढें लौकरच तों ठरलेला शिक्षेचा दिबस उगबला, बेळ होतांच सर्बथा 

- काळाच्या खार्घांन झालेल्या त्या दुर्दैबी मनुष्याला हात बांधून पका मोड्या 
यटांगणांत आणून उभें केळे. तो भयंकर प्रकार पाहण्याकरिता इजारों 
अक्षकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन, त्यांची भोंबताठी खूप गर्दी होऊन गेली! 
तोंच सर्व लोकांना एक भयंकर गर्जना ऐकूं आली, आणि लगेच एक 
बैेलक्षण अक्राळाबैक्राळ सिंह आपली आयाळ उभारून, डोळे निखाऱ्या- 

सारखे ठाळ करून ब मृत्यूच्या मुखाप्रमाणें आपला जबडा पसरून, उस- 

ळून पुढें येऊन ठेपला ! मीति आणि दुःख यांचें लागलीच सर्वत्र साम्राज्य 
वसरलें. सबीचे डोळे त्या मृत्यूच्या मुखांत द्याबयाकरितां उभा केलेल्या 

- माणसाकडे लागले; ब आतां त्याचें मरण टळत नाहीं हें पूर्ण निश्चित झालें! 
व्यण चमत्कार असा की, त्या सिंहाने पुढें असलेल्या त्या गरीब 


७९ . सहाच्या थुहेंत 


ब्रिचाऱ्या गुलामाचा एकदम फड्या करून टाकाबा, त्याऐबजी तो बांकत 
बांकत त्याजपुढ आला, आणि त्याच्या पायाशी एकाद्या पाळींब कुत्र्या- 
प्रमाण हळूच बसून ते ता चाटू लागला |! आईला जसे पुष्कळ बेळ चुक- 
लेळ मूळ पुनः भेटाब, त्याप्रमाण त्या इसमाला पाहून त्या श्रेंहाळा फार 
' आनंद झाळेळा दिसला ! तें पाहून सर्व प्रेक्षक तर आश्चर्याने थक्क होऊन 
गेले ! न्यायाधीशांची स्वारी त्या ठिकाणीं हजर होती. त्यानें तो प्रकार 
पाहून मोट्यानें ओरडून झटलें---“ सोडा; या गुन्हेगारास मोकळा करा !?? 
आणि मोकळा केल्यावर त्याला तो झणाळा---।: अहमद, हा काय प्रकार 
आहे रे ? हा सिंह तुजपुढे एबढा गरीब कसा झाला १ 

मग न्यायाधीशाची आज्ञा झाल्याबर त्या गुलामानें आपण प्रथमतः. 
अरण्यांत कसे गेलों, तेथें गुहेंत त्या सिंहाची ब आपली भेट कश्ची झाली,. 
ब॒ त्याच्या पायाची सूज बरी करण्याचे जिबाबरचें साहस करून आपण 
त्याशी मित्रपणा कसा जोडला, बगेरे सर्ब प्रकार त्या जमलेल्या मंडळीसमक्ष 
त्यास निबेदन केला. शेबटीं तो म्हणाला-““ महाराज, हाच तो 'सिह.. 
यानेंच त्या अरण्यांत इतके दिबस मला जगबिलें. ? तेव्हां ती त्याची बिल-- 
क्षण गोष्ट ऐकून स्बांना फार नबलू बाटले. अत्यंत उभग्र असे हिच पझुसुद्धां 
उपकारकत्याचें कग जाणतात; सोम्य होतात; आणे त्यांच्यावर सुधा असा! 
सोजन्याचा चांगला वरिणाम होतो, हें घ्यानांत येऊन त्यांस आश्चर्य बाटले. 
ब्र तो गुलाम असल्या संकटांतून निभाबला याचा त्यांस आनंद झाला. मग 
.. त्या सबोरनी त्या गुलामाला त्याच्या अपराधाबद्दल माफी द्याबी म्हणून एक- 
मताने त्या न्यायाधीशाला बिनंती केली, न्यायाधीशानें ती गोष्ट तत्काळ. 
मान्य केली ब त्यास सोडून देण्यांत आलें. 

| टु. >< >< >< 

गोष्ट संपल्याबर हरी म्हणाला--गुरुजी, मळा एक गोष्ट ठाऊक आहे, 
सी सांणू -पएक लहून मुलगा आपल्या बागेतल्या एका नागाला रोज दूध 


इनामदारांचा बाळू ८२ 


घाळोत असे. त्याला त्याचे आईनें दूध दिलें कॉ, तो एक लहान बाटो 
घेऊन बागेत जाऊन एका झाडाच्या मुळाशी ठेंबी ब शीळ घाली; त्याबरो- 
बर तो नाग बाहेर येऊन तें दूध पिऊन जाई ! 
बाळ आश्चधे करून म्हणालाः-- हां ! आणि तों त्यास चाबला नाही £ 
हरी---नाही, मुळींच नाहीं. कधीं कर्धी तो नाग घाई करूं लागून ती 
बाटी लबडीळ असें बाटले, तर तो मुलगा त्यास आपल्या छडीने दबबी; 
तरी शण त्यानें त्याबर कधी फससुद्धां केलें नाहीं ! 


1 ििााााआबयाबयजयबब्य 


२० गाईला गोग्रास. 


बरील दोन्ही गोष्टी ऐकून बाळाला नबळ बाटले; तसाच आनेदह्दी 
झाळा. नंतर त्यार्ने आपणही एकादे जनाबर असे आपल्या सलर्गाचें कर- 
वण्यासाठी प्रयत्न करून पाह्ाबा असें मनांत आणळें. आणि गाईला गोग्रास 
पाहिजे म्हणून घरून त्यानें थोडी भाकरी मागून घेतली; ब बाहेर मोकळ्या 
जागेंत येऊन आतां हया कोणत्या गाईला द्याबा म्हणून तो इकडे तिकडे पाहूं 
लागला. तों एक गाईचे बांसरू् जबळ चरतांना त्यास दिसले. 
मग त्यानें त्याला मोठ्या प्रेमानें * ये, ये हंमा! ये. मी तुला ही पहा 
माकरी आणली आहे. हमा ! ' म्हणून हांका मारल्या, पण ते जबळ 
येईना, असें पाहून तो स्वतःच त्याजबळ गेला. त्याबरोबर तें. बांसरूं बुजले 
आणि पळूं लागलें, तेव्हां बाळ म्हणाला-“ अरे बांसरा, मी तुला चांगला 
भाकरी घालायला आलों, आणि तूं असें पळून चाटलेंस १ ह चांगले 
आहे का ? पण थांब्र, तुला जर तें कळत नाही, तर तुला आतां मी पक- 
डन ती खायला घालतो, म्हणजे तुला खरें बाटेळ, '! आणि असें म्हणून 
त्याच्यामागे थोडेंबें घांबत जाऊन त्यानं त्याला पकडर्लळे ब त्याचें तोंड घरून 


८१ गाइला गोग्रास 


तो त्यास की भाकरी चारण्याचा प्रयत्न करूं लागला ! पण तें बांसरू 
त्यायोगें अधिकच बुजळें, जोराने इंबरूं लागलें, आगि मानेस एक जोराचा 
हिसडा देऊन त्याने बाळाच्या हातून आपली सुटका करून घेतली. त्या 
'झगड्यांत बाळाला जोराचा धक्का बसून तो मागें जमिनीवर पडला. तेव्हां 
त्या बासराचा त्यास मोठा राग आला. मग जरा यत्न करून तो ठठूं 
लागला, तोंच तेथें जबळच चरत असलेली त्या बासराची गाय, वासराचा इंब- 
रडा ऐकून पाठोमाशून घांबत येत होती; ती त्याच्या अंगाबरून उडी घेऊन 
गेली ! पुनः दुसरा एक मोठा घक्का लागून बाळ आणखी आपटला. तेव्हां 
बाळाचा राग फारच बाढला, मग पुन; उठून त्याने त्या गाईची पाठ 
धरली. ब तिच्या गळ्यांत गुंडाळून राहिलेला कासरा जमिनीबर लांबवर 
लोळत चाळला होता तो पकडला, ब त्या गाईला तो ओहढूं लागला. पण 
बाळाचे बळ किती £ त्यास ती गाय अथातच आवरेना. उलट त्यालाच 
त्या कासऱ्याबरोबर ती पुढे ओढून नेऊं लागली ! अशी ओढाताण 
चालली असतांना ती गाय एका कुंपणाबरून उडून दुसऱ्या एका परड्यांत 
गेळी. ता तेथून ५४ कुले जोराने भुंकत त्याजबर घावून आले, 
तेव्हां बाळाची फार धांदल उडाली; ब आतां गाईंचा पाठलाग करणें 
राक्‍य नाहीं असे त्यास बाटून त्यानें तो हातचा कासरा सोडला. तोंच. 
बाळाची स्वारी पुनः तिसऱ्यांदा आपटली. आणि आतां आपटली ती 
चिखलाच्या डबक्यांत ! भोंबतीं सारखा भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या बेढा | मस 
काय बिचाराबें १ चिखलाने बाळाचे कपडे घाण झाले. उठायला कांह 
लौकर येईना. आणि बर याबें तर कुत्रे अंगाबर भुकताहेत ! अद्या स्थितीत 
बाळाची फारच त्रेधा उडाली ! कसाबसा प्रयत्न करून बाळ बर येतो, 
-तों गुरुजींची स्वारी समोरून चाळळेळी ! मग तर बाळाच्या फजितीसख 
पाराबारचं राहिला नाहीं! पण गुरुजींना पाहतांच त्याच्या मनांत 
आले कीं, यांनीच सांगेतल्याबरून आपण अखे कराबयास गेलों ब त्याचा 


इनामदारांचा बाळू ८५ 


हा असा परिणाम झाला, मग त्यास त्यांचा रागच झाला, मग, काय झाले 
म्हणून जेव्हां गुरुजींनी बिचारले, तेव्हां बाळ म्हणालाः-र्ा“ गुख्जी, जें 
हें झाळें त्या कारण काल तुम्ही सांगितलेली गोष्ट ! तुम्ही म्हणालां, जना- 
बरांबर माया कराबी. ती मी माया करावयास गेलों, आणि त्याचे हें काय 
फळ झालें पहा!” 

गुरुजी म्हणाळे-' अरेरे ! बाळ तुला या जनाबरांनीं फारच त्रास दिला! 
पण बाळ, तुला फारशी दुखापत झाली नाहीना ब इतके सगळं माझ्या 
सांगण्यामुळें झाळें ना ! तर मग मी फारच मोठी चूक केली! ? 

बाळ हझणालाः--मला. कांही फारसें लागळे नाहीं गुरुजी ! कपडे माल 
माझे सारे मरळे आहेत. आतां ते काढून मला आधीं धुबाबयास दिले 
पाहिजेत ब दसरे आडेकडून घेऊन घातले पाहिजेत. 

गुरुजी-मग बाळ, जा तूं आतां घरी. कपडे काढून दुसरे घाळ आणि 
मग माझ्याकडे ये. मग कोणाचें काय चुकले तं पाहूं म॑ £ 

नंतर बाळानें घरीं जाऊन कपडे बदलले ब मग तो युरुजींकडे आला. 
रारुजी घरींच होते. बाळ येतांच गुरूजी ह्मणाले:---बाळ, तुला फार लास' 
झाला हें खरें; आणि हं बरें झालें नाहीं. पण बाळ, गाईचा कासरा घरून 
तिच्या मार्गे आडरानांतून घाबाबं, असें मीं तुला सांगितलें असें मला आठ- 
बत नाही ! तुला. आठवतं मीं तसं सांगितलेलं १ 

बाळ:--नाहीं गुरुजी; पण तुम्ही सांगितलें की जनावरांना खायला 
घालाबे, म्हणजे ती आपल्याशी सलगीने. बाशूं लागतात, म्हणून मी त्या. 
बांसराला हांक मारून गोग्रास भरबीत हातो. | व 

गुरुजीः---पण जनाबरांबर.माया करण्याचा. हा. कोठला प्रकार! तूं ह्य 
मलताच मार्ग. काढलास, त्याला. मीं काय करावें बरें !. तुझ्या मनांत. . काय 
चाहे:हें त्या ब्रासराल। प्रथम कळाबं..तरी कसें ! तूं त्यास पकडून - घरल्या- . 
बरोबर मयामुळें साहजिकच तें पळून. जाऊं लागळें; ब: लागलीच आपल्या: 


मै ट्रे गाइच्य गोफ़सः | 


बांसराच्या इंबरण्याने त्याची भायही तेथें घांवून माळी. यांत कोणाची काव. 
बर चूक ञहे? जं झाले तं सर्ब तुझ्या अडाणीपणामुळें झाळे. जर तुला या : 
जनावराच्या संबंधांत असा कांही यत्न कराबयाचा असेल तर तू प्रथझ 
स्याच्या सबयी ब मनोवृत्ति कशा आहेत इं माहित करून थ्याबयास नको. 
काय ? तें माहीत करून न घेतल्यास त्या मुलासारखी तुझी अवत्या इईळ.. 


फक सुळ्गा भावला माशा घरूं लागळा, तों एक गांधील मारी त्याच्य 
हाताला डसली, त्याने त्याच्या हाताची भाग संघ दिवसभर होत होती! 


दुसरा एक मुळया एकदां एका नदीच्या कांठी गेळा. तेथें एक विरोळा 


क 


बेटोळे करून स्वत्थ बसला होता. त्याला त्यानें काठीने डिवचले, त्याबरोबर - 
तो त्या काठीला गुंडाळून, परत त्याच्या अंगावरच झाळा ! लांगटीच चावा 


बयाच], पण कसा बसा तो प्रसंग टळला एबढच 


बाळः--मग गुरुजी, इरी काळ कसं म्हणत होता की, बागेत बाटी ठेवून 


एका सुळान नागाला रोज दूघ पाजिले ! तो नाग त्यास चाबला नाहीं तो£. 
गुरुजी:--ते. खरं आहे, कारण प्रायः असा एकही प्राणी नाही को, 


त्याला जर आपण दुखाबेल नाही. तर तो आपल्याला चाबेळ, को पीड! 


देईल. कदाचित्‌ त्यास भूक ळागळी असली तर भक्ष्य मिळण्यासाठी तोः. 


एक त्स कराल, घधण एकद्रात बहुतक माण] फार ]नरुपद्रवी असतात. . 


सापसुद्धा निरुपद्रवी असतात. कांही योडे साप पात्र बिघारी असतात, तर 


यासाठ] बाळ, या जनावराच्या संबर्यांच] ब स्वभाषांची 'चांगळी माहेती. 


होईपर्यंत तूं त्याच्यांत मुळींच पडूं नयेस हें चांगलें. तुळा खर हे माथी 


कळत, त्तर त्या बासराला पकडून त्यांस स्वाऊ घालण्याचा किंब] पळणाऱ्या 


गाईचा कासरा धरून तिला अडबण्याचच1 प्रयत्न तूं केला नसतास. त्यांतल्या: 
स्यात टवढ. बर झाढ का, एकाद्या दांडग्या जनाबरादी तूं मसा खेळ: 


खेळत बसला नाहींस. नाही तर त्या दिंप्याची जशी एका इत्तीने नेक्त 
उडवून दिडी, तशी तुझी ल्लेथा उडाली असती ! 


| इनामदारांचा बाळू । ८४ 


२९ हत्तीचे चातुर्य. 


वब अर्क 


 बाळः--ती हत्तीची गोष्ट आम्हांला सांगतां! 
- गुरुजीः--हो; पण बाळ, तूं हत्ती पाहिला आहेस का£ 


बाळः-हो. हत्तीखाना आमच्या घरापासून फार लांब नाही. तेरे 
नेहमी हत्ती बांधलेला असतो. | 


गुरुजीः--तो कसा असतो तं बणंन करून सांग पाहू ! 
बाळ: -- तो खूष मोठा थोरला असतो, त्याला एक मोठी थोरली जाज्ळ 
खोंड असते, तो ती इकडे, तिकडे, खालीं, बर, हबी तशी फिरबितो - 
तो त्य़ा सोंडेनेंच पाणी पितो, आणि गबत किंबा रोट जे कांही त्याचे खारी 
असते तें तो त्या सोंडेने उचळून तोंडांत घेतो. तो जर मोकळा सुटला तर. 
कोणाला तरी आवरेल का हो गुरूजी? 
' गुरुजीः---बरेंच बर्णन केळेंस. आतां हरी, तुला त्याचें आणखी कांर्ह्ठी 
नर्णन करतां येईल का? | 
5हरी:--हो, गुरूजी. हत्ती हा सवे जनाबरांमध्ये आकाराने मोका 


हिसःडा मारून तोडून हब! तितका पाला काढतात 


बाळ! --गुरुजी, हें एबढें थोरलें जनावर कसेंदो माणसाळते ! आर्णि 


स्स रानातून पकडून तरी कख आणिता येत 
-मुरुजीः--खरें म्हटलें तर तें कांही सोषें काम नाही, पण त्यांना पंकड- 


“असतो. याची उंची सात आठ हात असते. हा एबढा मोठा बळवान्ह 
-असतो, तरी माणसाळला म्हणजे फार गर्राब होतो. ति 

गुरूजी: ---बणोब्रर. आणखी हे प्राणी जेथे मूळ रानांत असतात, तेथे 
र्‍सुद्धांससहसा कोणाला कांहीं इजा करीत नाहींत. रानांत झाडपाल्यांबरर 
' त्यांचा निर्बाह होतो. सोंडेने हे झाडाच्या फांदीला बिळवा घालतात, व्ह 


वी 


८५ हर्ताचे चातुये 


ण्यासाठी, पूश्रींचे माणसाळळेले जे हत्ती असतात _ त्यांना शिकवून 
तघार करताव; ब त्यामुळ हे काम फार सोपें होतें. त्याची तुम्हांला सर्ब 
हकोगत सांगतो! ---यथम, कोंगच्पा रानांत हत्ती आहेत त्याचा तपास कर 
तात; नवर तेथ कांही एका जागेबर सर्वांगाने एक भला मोठा खोळ चर 
खणून, ब चारी बाजूंस मोठमोठे खांब रोबुन कुषण घाल्तात ब त्यास एक 
ळहानश बाट ठेवितात. नंतर आमळे जवळे माणसाळळ> एकदोन हत्ती 
त्या रानांत मोकळे सोडितात. त्यांना शिकबिळेडे असतें, त्याप्रमागे ते. 
व्यातून एका हत्तीला बळतवून भुठवून त्या बाटेशीं आणितात आणि तेथन 
स्वास आत घेतात, तो आंत येतांच एक मनुष्य तें दार बंद करितो त्या- 
अराबर त्या हत्तीला आपण जाळ्यांत सांपडलों असें कळन येऊन मग तो 
'बघळत| वे नवडून जाण्यासाठी घडवड करूं लागतो त्या बेळा ते 
माणसाळडढ हत्त| त्याजमा्शी येऊन दोघे मिळून त्याजबर हल्ला करून 
त्यास अगद| खूप बडवून काढतात ! इतके कॉ, शेबटां तो हत्ती थकून 
अगद| स्वस्थ पडतो. याप्रमाणें तो निर्बळ झालेला पाहतांच एक मनुष्य 
हळूच त्याच्या माणून एक मोठा थोरला सोल त्याच्या पायाला बांधतो: ब 
त्याच दुसर टाक एक दोन मोठया झाडांच्या बुं्यांठी बांधून ठेवतो. मग 
त्याला तेथ तडाच उवार्शी कांही दिवस राहू देतात, मग तो अगदी मऊ 
येतो. मग त्यास, जेथे त्याचा जागा केली असेल तेथें थेऊन येतात बू 
साखळदंडाने बांधून टाकितात 
बाळ --पण गुरूजी, त्या शिंप्याची गोष्ट सांगाबयावी राहिलीच 

_ युरुजी--तीच सांगता ऐक, ती सुरतेची गोष्ट, तेथें पूर्नी एक फार 
मोठा हत्तीखाना असे, तेथें रोज जेथन हत्ती पाण्याबर नेत त्या बाटेबर 
का. [शप्याचे घर होते. त्या शिंप्यानें बाटेनें जातांना त्यांवेका एका 
हत्तीला रोज कांही फळें बगेरे वाबयाळा देऊन, कित्येक दिबस त्या गोष्टीची 


त्यास संबय लाबिली. तों हत्ती दाराबरून जाऊं लागला म्हणजे त्यानें 


इनामदारांचा बाळू ८६ 


ब मश त्या रिंप्याने त्यास 


एका सिडकींबाटे झआापलटी साड आत घालावा; 
1 चालत असे, षण 


कांडी एकादे फळ खाबयांस द्यावे, असा क्रम नहस 
शके दिवशी नेहमीप्रमाणे हत्तीने आवळा साड आंत केल्पाबरराबर त्या 
झौप्याच्या मर्नांत काव आलें कोण जाणे, त्याने त्या इत्ताला फळ वमर कांडी 
शक न देतां, उटट त्याच्या सोंडेला भापळ हाताचाल पुडे मात ठोचली 
ही इत्तीला बोचल्याबरोबर हत्तीने लागलीच आपला साड परत घेऊन 
त्तो पुढें इतरांवरोबर मुकाट्याने पाण्यावर गरेढा, नंतर पाणी पऊन परत? 
येतींना त्याने तेथल्या एका डबक्यांतळें घाण खातेऱ्याचे पाणी मापल्या 
सोडिमध्ये खूप मरून घेतले, आणि परत त्या ग्हस्थाच्या खिडकीपाशी 
येतांच तें सर्व त्याच्या अगदी मस्तकाबर आतले ! हत्तीच्या साडत पाणी 
उद्दृूणजे कित्येक घागरी मावत ! तेव्हां एवढ्या खातेऱ्यांचे पाण्याचा त्याजबर 
चर्षांब झाल्यावरोबर तो बिचारा त्यांत गुदमरून घाबरून अर्थमेला झाला 
च्य त्याचे सारे कडे ब झडून सारें दुकान घाणाघाण होकन गल | या- 
अमाणें त्या गह्स्थानें खोडसाळपणा करून आपणास जास दिल्याबद्दल त्या 
इत्तीने मोठ्या हहाणपणानें त्याला असें छानदार शासन केलें ! 
__ इरी-_गुरुजी, सोंडेंद सुई खचून त्यानें जी इत्तीची खोडी केली 
त्या मानाने, हत्तीसारख्या एबढ्या बलाढ्य प्राप्यान त्य.स, खर पाट 
_ बर उचलून फेकून देऊन ठार करावयाचे; ५ण नुसत्या घाण पाप्याचा 
क्षानाबरच त्याने मागबिठें, त्याबरून मला बारते-&तती हं जनाबर फारच 
आम्य स्वमावाचें ब उदार वृत्तीचे म्हटलें पाहिजे, आणि असल्या सोम्य ब 
उदार जनाबराशी माणसांनी असें खोडसाळषणांन बाग) ह त्यांना वेब 

९0 ठाजिरबाणे माई! 

. गुरू्जी;--. अगदी खरे बोलटास, आतां इत्ती हा जरी इतका सोम्य 
बाण माराघारक अ, १) पाळाब दुन्याप्रमाण तो नगा पन्याच्या 
क्वन्दात राहतो, तरी कधी कथी त्यास मद चढतो, मधत्या बेळीं त्यास 


८७ हत्तीचे चातुर्य 


इतका क्षोम थेतो की, तो कोणालाही आवग्तां येणे शक्य नसतें. अश्या 
बेळ! त्याच्या पुढ जाबयाचे म्हणजे जिब्राबरचे काम असते. ब मग त्याख 
ताळ्यावर आणण तर महा कसं कठीण ! दसऱ्याचे दिवशी आपले शाहु- 
महाराज हत्तबर अंबारी टाकून तीत बसून शिलंगणास जातात हें तुला 
ठाऊकच आहे. त्या बेळीं हत्तीला चालविणारा महात, त्या खेबारीच्या 
बुढच्या जाग हत्तीच्या मानेबर बसलेला असतो हे तुम्ही पाहिलेत ना? 
त्याच्या हातांत अकुश असतो. त्यास एक अणकु दीदार लोखंडी आंकडा 
बसाबेलेला भसतो. घोड्याच्या चाबकाप्रमाणें तो अंदुद्य हाती घेऊन तो 
हत्तीला चालबितो. हत्तीला सांभाळण्याच्या संघांत सहाताला फार 
शाहाणधणा ठबाबा लागता. थोड्या दिवसांपूर्वी येथेच एक गोष्ट घड्ली, 
तो. मला आाता. आठवली. ती तर फार मोजची आहे. दी टला सांगता 
स्टेक, हत्तीखान्यांदळा हा हल्लांचा हत्ती असाच . एके दिवशी एकाएकीं 
क्षुन्ध हाऊन त्यानें आपले पायाची साखळी तोडली. आणि बाड्या- 
युढाल स्स्त्याबरून बेफामपणानें तो घांबत चालला ! तें पाहतांच सर्ब लोक 
अगद] घाबरून गल, महात कोणीकडे गोळा होता. कोण जाणे ! त्यामुळें 
त्यच्या पुढ जाऊन त्यास पकडण्याची छाती, कोणासच होइना. अशा 
बेळो हत्ती सुटला म्हणून कळतांच महाताची बायको सहज काय प्रकार 
आहे हें पाहण्यासाठी, आपलें ल्हान मूळ कडेबर घेऊन पुढें आली. ती 
कित्येक बेळां आपल्या नबऱ्यावरोबर स्वतः त्या हत्तीला रोट चारीत 
असें. पण ती पुढें यायला ब तिकडूत हत्ती धघाबत येण्याला एकच गांठ 
'बड्लो, मग काय बिदारावे १ ती बिचारी घाबरून जोरानें पळू लागली, 
पण पळणार किती ! हत्ती तर पाठीशींच आलेला. तेव्हां तिनें आपलें 
'केडेचे पार पुढ कल ब जोरान ओंडरन ती त्या इत्तीला ह्मणाली- “ अरे 
भल्या दुष्ट जनावरा ! हृ आमचे उपकार फेडतोस काय ! आम्ही तुला 
रोज रोट चारले, आणि तुळा आज इतके दिवस संमाळलें, तं तूं आमचे. 


'हनामदार्गंचा बाळू ट्ट 


झसे उपकार फेडशील म्हणून काय ? चांडाळा, चिरड एवदां या माझ्या 
मुळाला आणि मला !- आयण आम्ही जी तुझी सेबाचाकरी केली त्यांचा 
एकदां. कर असा शोबट, म्हणजे झाले ! ” 

पण साश्चपीची गोष्ट अशी कॉ, तिची अशी ओरड वाल्टी आहे 
तां तो हत्ती त्या मुलांस ब तीस तुडवून तसाच पुढे जाबयाचा, पण 
एकदम थबकलः ! जणूं काय त्यास असेच वाट्ले कॉ, या बिचाऱ्या 
मुळाला-आपल्या अन्नदात्याला-आपण तुडवून जावे, ही कंबढी लज्ञजा- 
स्पंद गोष्ट आहे ! त्याने तेथे येतांच त्या बाळावडे नीट लकषपूबक पाहिलं- 
से केळे, त्याबरोबर त्याचा उन्दुंखटपणा संषटा ब तो तर्थे स्वस्थ उभा. 
राहिला ! लागलीच तिवडून महात आला ब त्याने ती संधी साधून त्यास: 
पकडून, चुचकारून परत आपल्या ठाण्याबर नेलें ! 

बाळ म्हृणाळा- खरोखर, किती चमत्कारेक गोष्ट ही ! आणि हो खुद्द 
येथें साताऱ्यास घडली ना १ 
हरी म्हणाला- ** पण बाळ, गोष्टीचे तात्पर्य लक्षांत झालें कां £ जना- 
बरांशी माया लाबायळा जातांना, प्रथम त्यांचे स्वमाब, माहीत करून. 
खेतळे पाहिजेत, इं तूं याबरून शिकाबयास पाहिजे, समजलास? 


कक आटक अतडयाड» १०००००० पोरे 


२२ एक सुस्वभावी मुलगा. 


क यात डमडाचाना 
दुसरे दिवशीं नेइमांप्रमाणे गुरुजी ब मुलें ओबरींत येकन त्यांचे दुग्घ- 
यान चाललं असतां गुरुजी झणाले-'* सर्ब जीबांश मोठ्या प्रेमाचे ब गोड. 
'बतन करावें असे मी तुम्हांस बारंबार सांगतो, त्यासंबधांत मरा एक गोष्ट. 
बचतांना सांपडली आहे, बाळ, तूं ती आज बा'चुन दाखबितोस 
बाळ आनंदाने बं उत्सुकतेने झणाटा- हो. या इकडे मुत्रजी.ते पुस्तक, _ 


८९ सुस्वभावी मुलग ' 


- सरा आतां बाचाबयाची फार हस बाटते, मी बाचाबयाला शिकलो हे 
'किती उत्तम झाळे असें मळा बाटतें. आतां मला घेव्हांही कंटाळबाणे 
होत नाही, इबें तेव्हां येथें यावें, ब नानातऱ्हचा पुरतकें बाचाबयास ध्यावा. 
आतां ती गोष्ट मी बाचतो-आइल्यावडडून होईल तेबढी उत्तम बाचतो. 

शुरुजी- “** बाचण्याच्या नादासभधानें बहुधा संबीना असाच अनुभब' 
आहे, मनुष्याला बाचाबयाची गोडी लागली म्हणजे त्याचा ज्ञानाच 
कंटाळा पार नाहीस! होतो. सग त्याठा सदेव आपली करमणूक करून 
. "्यायळा कांही हरकत येत नाही, आणि बाचाबयास येत असूनही जर. 
कोणाचा बेळ कंटाळवाणा जात असेल, तर मग इरी, काय रे म्हणान 
त्याल £ नशीब त्याचे, दुसरे काय ? असो. 

नंतर बाळानें पुढीळ गोष्ट बाचलीः-- 

झि नः णं नः न 

एके गांबीं एक मुलगा इता. एके दिवशी त्याच्या बुद्ध आईबापांनी 
त्यास कांही पेसे देऊन जवळच दोन कोसांबर अल्लेल्या एका गांबाहून 
कांही! जिन्नय आणाबयास सांगिव्ळे, परत येण्यास सायंकाळ होईल, . 
म्हणून दुपारच्या जेबणापुरती दशमी त्यांनी त्यास बांधून दिडी. मगं . 
सकाळी ८ वाजतां तो मुलगा बाजारास जाबयास निघाला, थोडें अंतर 
चाळून जातो तों रस्त्याबस्चा एक कुला त्याजकडे झाला; अााणि बारंबार 
पार्यांत घोटाळून, पाय चाटण्याचा प्रयत्न करून, शेपूट झहाल्वून, जणू 
अन्नासाठी त्याची बिनबणी करात आहे असें दाखवू लागला. ते पाहून 
त्या मुलाला त्याची दया आढी, मग तो मनाशी म्हणाला- '' आतां काय. 
बरें करावे १ हा कृत्रा सुकेनें अगदी व्याकूळ झालेला दिसतो. मी यास: 
झापळी थोडीशी दरामी सोडून घातटी तर बाकीची मळा दुपारला पुर-.. 
णार नाहीं; ब मग दिवसभर सला मर्धपोटींच राहाबें छारगेल, पण य़ाचा, 
हूर जाब फ़ार कासाबीस झाला आहे, तर यास दुवामी थोडी द्याबीच.... 


-इनामदारांचा बाळ ९० 


ज्म पुढें कांहीं होबो. ” असें म्हणून त्याने त्यास एक भाकरी काढून 
म्हेळी. ती त्यानें अघाशासारखी एका क्षणांत गष्ट केटी. त्यावरून तो 
: कुत्रा किती दिबस उपाशी होता कोण जाणे, असे त्यास बाटलं. 
यानंतर तो आणखी जरासा एढे गेला. ता रस्त्याच्या एका बाजूस एक 
स्हातारी गाय कष्हत पडलेली त्यानें पाहिली. जबळ जाऊन पाहतो तो, 
स्वायळा नसल्यामुळे ती बिचारी थकून पडली आहे ब त्यामुळ्च तिला 
उठवत नसावे असें त्यास दिसून आलें. तेव्हां तो पुनः विचारांत पडला. 
८ या गाईला जबळचें कोठले तरी गवत आणून द्यायला जर मी गेलो तर 
अला पुढें बाजारास जाऊन परत झेण्यास बदाच्ति रात्र होईल. आपणे 
फरत या टिंडातून जातांना आपल्याला कोणी चोर भेटला तर ६ किंबा 
बाट च्युकली तर ! पण तें कांही हाबो, या गाईसाठी आपण थोडी तरी 
. स्वटपट करावीच. ' असें म्हणून राने जबळचें थोडेसे चांगलें गवत उप- 
हून आणून तिच्यापुढे टाकलें ब टगतच्याच झऱ्याबरून ओंजळीने २1३ 
बेळ पाणी आणून ते तिला पाडळे तों ती गाय तेबढे गवत खाऊन भमाणि 
“हणी ऊन जरा हुषार झाली आणि १-२ बेळ उठाबयाचा प्रयत्न करून 
' उठल ब हळुईळू चरू लागली, तं पाहून त्यास संतोष बाटला, 
सर तो जरा पुढे जातो तो एक माणूस नीट बाट न सांपडून घचिख- 
र्‍जछांत चांचपडत चांचपडत भलतीकडेच चाल्लेला त्यानें पाहिला. तंव्हा 
- ऱ्यानें त्यास बिचारले-'' बाबा, तुम्ही कोण'कडे चाललां आहां!” 
तों म्हणमाटा-जी धघनीसाहेत्र ! मो त्या विनुपंताच्या म्ळ्याकडे जात 
' आहे. मी आंघळा आहे महाराज, मला दया करून तेवढे बाटेला लावतां 
51 £ आतां मी चिखलांत डुवतों बघा, देव तुमचे बरें करील, ” 
सुल्गा --थांब्र, मी तुळा बाट दाखबतो. तुझ्या हातांतली काठी जरा 
“पुढे कर, मी ती धरतो ब मग तूं माझ्या मागून ये. 
असें म्हणून तो त्या राबडीत शिरला, तों त्याचा जोडा भरल्य. तरी 


९्१ सुस्वभावी मलगा 


पेस्हाच पुढ घुसून तो त्या आंघळ्यापर्यंत गेला; आणि हळूच आपला 
तो र संभाळून, जरा ष्ठ बांकून, त्याने ती आंघळ्याची काठी पकडली” 
चे सग त्याला तेथन हळडळ परत नोट बाटेबर आणून सोडलें. तेव्हां त्या 
सय इघळ्यान त्याला कितीतरी दुबा दिला ! आणि “ जा आतां माझ्या 
वाच्या; मो आतां आपल्या मळ्याची बाट काढ]|त काढात जाता, उषकार 
म झाले बरं बाबा ! ” असें म्हणून तो आपली काठी रेकीत टेकीत 
पत्ढ चाळू लाभला 

इतक होत आहे तों बाराचा सुमार झाला. तेव्हां येतांना राच होईल, 
अड्शा भीतीनें तो मुळ्या अगदी झपाझप पाबळे टाकीत त्या बाजारच्या 
गरच्ाकडे चालला. तोंच पढें रस्त्याबर दोन्ही पायांनी लंगडा असा एक 
माथ्यूप, दोन्ही हात जमीनीबर टेकून, खरडत खरडत येत असलेला त्याने 
पाहिला, सुळ्या जवळ येतांच लंगडा म्हणाला “ माझ्या बाळा ! मळा एक 
भाकरीचा तुकडा देतोस का? बाबा, या रानांतला, गऱ्हाळांमध्ये उत्तम पळ 
अनून देणारा, आबा गुळव्या म्हणतात तो. मी. मी आजवर्यंत दरएकाचे 
यऱ्हहाळात जाऊन ड्पाचा त्याचा धूळ उत्तम बनवून दिळा. पण एकदां 
गुळ्छाची काहूःल ओततां आततां माझ्या अंगःवर आढी. ब त्या बेळी 
माझ्य दोन्ही पाय भाजून जळून गेळे, आणि ददबाने माझा प्राण तेबढा 
चाच्कळा , माता मला कोणी विचारीत नाही, आणि मी असा अन्नाबा*चून 
उषाव्या मरत, मरणाची बाट पहात बसलो आहें 

ल एकून मुलाला फ!ःर बाइंट बाटले, त्याला त्याची फार दया आठी. 
श्यार्‍च्याकडे दुलक्ष करून त्यास पढें जाबबेना. त्यानें जबळची राहेल्ली. 
से दशमी काढून त्यास दिळी. आणि फडके झाडून तो म्हणाला 
' च्याबा रे, जें कांहीं मजजबळ होते तें एबढेंच. तें सारे तुला घे. ” असें 
म्हष्णून तो पुढें निघाला व अगदी भराभर पाबळे टाडीत त्या बाजाराच्या 
शांब्षी गेला. जे कांही विकत घ्यावयाचे तें चटकन बांधून घेतल, . आणि 


इनामरारांचा बाळू ९९ 


रायलांच परत घराकडे बळला, पण तो सर्ब बाजार उरकेपर्यंत त्यास 
तयच लायक्राळ झाली, परत निघतो तेवढ्यांत सूर्य मावळला, ब सरासरी 
छुक कास तां पाचला असल नसेल तां पूण काळाख पडला, चांदण नाह, 
काढ नाह, तसाच पुढ जाण्याचा प्रयत्न करतां करतां तें बिचारे लहान 
पार, एक, फूटबाटबर भावली बाट चुकून दुसऱ्याच पांदोत &िरले. तो 
रस्ता एका झाडांत चाटला होता. त्यांतून जरा पढें जातांच टीकर्च त्यास 
चाट अ'दाच सापडनाशी झली. ते पार फार घाबरून गेळें, पेरटांत अन्न 


नाह, चाळून चाळून जब थकून गेलेला; आ.णे घरी भाईबाप बाट पहात 


बसले असतीठ ही काळजी, पोरस्थमाबाने चोराचा बंगधेरे घास्ती. या सर्व 
गाष्टार्नी त्याची काय स्थित्ते झाली असेल याची कह्पना करा. त्याचा धौर 
सुटला, तें मटकन खालीं बसलें झाणि रडटं लागलें | 

भर काह [म|नेट जातात तच सकाळचा तो कुना, तोडात एक. 


हु. . ब 


लाहानव बाचक घेऊन त्याच्यापाशी आला ब शपूट हालवून त्यास काहा 


क न्य 


खुणाब|त आई अस कळून झालें, तं बोचके रस्त्यावरच्या कोणा बाटसरख्च 
चुकून खाली पडलेले त्या कुत्यास सांपडल होतें. त्या मुलाने तें घेऊन 
सोडून पाहिळें, तो. त्यांत पुष्कळशी मेबाभिठाई होती. ती त्यास 
अगदा बेळेबर मिळाल्यामुळे त्यास फार आनंद बाटला, ती त्यानें खली. 
त म्हणाला---“' ही कोणाची असेळ कोण जाणे; तरी बेळेवर ही माझ्या, 
उपयोगी आढी खरी. ५ण पहा, या कुत्र्याला मी. नुसता भाकरीचा एक 
तुकडा दिला; तर यानें मळा. आतां ही केबढी सुरेख मेजबानी दिली! 
याबरून कुत्याबर केलेळे उपकारही असे चांगले. उपयोगास येतात, असें 
सड झाल नाह| काय! ” असो. नंतर जराशी हुषारी बाटून त्यानें पनः त्या 
इयर्डीतून बाट काढण्याचा प्रयत्न चालबिला, परतु कारही. उपयोग झाला 
नाहीं, पायाला, कांटे बोचलळे, ब. दोन तीन बेळ निखऴांत. प्राय घसरून ततो 


बडला. मात. त्यायोगान. पुनः वो फार निराया झाला, त्तोच त्यास सकाळीं. 


२९३ - सस्वभावा मुलगा. 


बाटेत भेटलेली म्हातारी गाय आढळली. ती हळूच रानांत्न गांबाकडे 
व्वालली होती. इतक्यांत चंद्रही उगवून थोडासा बर आला. तेव्हा तो. 
झणाला -- हीच ती सकाळची गाव. ही मला कशी बेळबर भेटली. आतां 
हिच्य़ाटाून मी गेलों तर आपल्या गांबास खास पोंचेन ही यां रानांत 
नेहम ।फरणार] असल्यामुळ ही आपली बाट नेमकी शोधून काढील, ? असं 
म्हणून ता तिच्या मागून चाळला. मग लोकरच तो त्या झार्डातून बाहेर 
पडून एका गाडोरस्त्यास लागला, तो झणाला-याबरून कलेला उपकार 
केव्हांही फुकट जात नाहा, हेंच पुनः सिद्ध झाले 

नंतर रस्त्यास लागतांच, सकाळचा आंघळा माणस त्या टंगड्य! 
शुळव्याळा खाद्याबर धऊन गांबाकडेच चालला होता, तो त्यास भेटल] 
ती त्यास चांगली सोबत मिळाली व आतां त्याच्या मनांतली चोराची वगैरे 
'थास्ती अगदी नाहींशी झाली. त्या दोघांनी हाच आपला सकाळच! 
 उपकारकतां सुलगा अध ओोळखून त्याचे घरापर्यंत त्यास सोबत केल 
नंतर ते पुढ निघून गेंडे. तो इमानी कुत्रा त्याजबरोबर आलेलाच होता 
त्यास त्यान आपल्यापाशी कायमचे ठेवून घेतलें ब पढे त्या दोघांचे प्रेम 
फारच जमल. या बळेपासून त्या मुलाने मनाशी असा निश्चय केला की, 
इुसर्‍याना आपल्या उपयोगी पडाबे, अले जर आपल्या मनांत असलें, तर 
आपणही ळोकांचप्रा उपयोगीं पडण्याचा एकही प्रसंग बाया जाऊं देऊं नये. 
__ गोष्ट संपल्यावर बाळ म्हणाटा-खरेंच, गोष्ट फार छान आहे. मला 
झाबडली. आणि ही कल्पित नसून खरीच असली पाहिजे. कारण आपला, 
इरीच पहा; स्बीना आवडतो. कारण याचा स्वभावही अगदीं त्या गष्टी- 
“तल्या मुलासारखाच आहे. गुरुजी, परबां कीं नाहीं, एक खूप मोठा कुत्रा 
शोता, तो हरांजबळ आला ब इर्राचे पाय चाटूं लागला; .पण मला तर त्या! 
बेळी त्यांच्या अंगाला हातसुद्रां ळाबाबयाची छाती झाली नाही ! तें पाहून 
अला परबांच्या “ सिंहाच्या गुहेतील ? शोशीची .भाठबग झाली 


'इनामदारांचा बाळू ९४ 


गुरुजी:-_इतकी का तुला भीति बाटळी ! खरें म्हटलें तर तो कुत्रा 
तझ्यासुद्धां तितका सलगीचा होईल. मात्र तूं त्याच्याशी तसें प्रेमानें बागळें 
_ बाहिजे. कारण कुत्र्याइतकें चाणाक्ष ब विश्वासू जनाबर दुसरें नाहीं, बरॅ- 
इरी, ही गोष्ट बाळानें बाचून दाखविली; आतां तूं ही दुसरी एक गोष्ट 
[स बाचून दाखब बरं 
असें म्हणून त्यांनी पुत्तक उघडून दिल्याबर हरीनें पुढील गोष्ट बांचली 


अमगधधळ्ययसधळ ककायाम्हताळ हरदा 


२३ एक दाड पोर. 


मक... 1.11 


एक द्वाड मुळगा होता. त्याचें कारण, त्याचा दोष थोडाच होता; पण 
दुदैवाने त्याचा बापच चांगल्या प्रकार्वा नसल्पामुळें, त्यानें अथातच 
आपल्या मुलाला चांगला किस्ता लाबाबा ता लावला नव्हेलठा, त्यामुळें 
__ जो मुलगा एरबीं चांगला मळा नित्राबयांच', आणे सुखान त्याचे दिवस 
__. ज्ञाबयाचे, त्याचे ऐबजीं. तो आतां स्वमाबानें दृष्ट, कुरापती काढणारा ब 
'सर्बांना अगदीं नकोसा बाटाबा असा बनून रोहिला ! त्याच्या दांडगोपणा- 
मुळ त्यास त्याच्यापेक्षा जी मोठां मुळें असत, तीं यथेच्छ झोडीत; ब कधीं 
कधी लहान मुलेसुद्धा दोघें चौघे. मिळून बडबीत. कारण, एखादी कुरापत 
काढल्याबर ही स्वारी कधी. धैर्याने. पुढें येईल असें नसे; तर सुंबल्या 
करून कोडच्या कोठें निघून जावयाची; इतके याचें धैर्य, त्याच्याजबळ 
"एकः कुत्रा असे. तो म्हणजे याचीच हुंबहुब प्रतिमा. तोही सदोदित ज्याच्या 
ह्याच्याबर भुंकाषयाचा; एकादी गरीब गाय, किंबा शेळी दिसली काँ, 
'आांवून तिच्यामागे लागाबयाचा, असा तोही अतिशय खाष्ट ब त्रासदायक 
असे. यां कारणानें तो मुलगा -ब तो कुत्रा देवेही. त्यांच्या शेजाऱ्यापाजा- 
'म्यांना..भगद्री नकोसे झालेहोते... .  . 


५५ _ एक द्वाड पोर 


घरांत त्याचा बाष एकटाच होता. तो रोज घरी त्याटा भाकरी वरून 
थाळी, आणि आपण सार दिवस कोठें तरी सोबत्यांच्या घरांत गप्प,के 
मारण्यांत. किंबा दुकानांतळी मेबामिठाई घेऊन खाण्यांत घालबी. एके 
दिवशी कांहीएक सण होता. तेव्हां त्याने नेहमीप्रमाणे आपल्पा मुलाला? 
सांगितळे-““ घरांत तुळा भाकरी झांकून ठेली आहे; भाजीही तेथेच. 
आहे, भूक लागली म्हणजे घे आणि खा. शिवाय कांही खाऊवगेरे विकत. 
घेण्यासाठी हे दोन आणे तुळा देऊन ठेवता, आतां मी बाहेर जातो, तो 
सायंकाळी येईन. तोंबर तूं खेळ, हिंड, काय बाटेल तं कर. माझी बाट 
बाहूं नको. मी जातों. ? असे सांधून स्वारी बाहेर निघून गेळी. मुलाला 
मोठा आनंद बाटला, आतां आपणास सारा दिवस मोकळा, असं बाटून 
त्यान आपला कुत्रा बरोबर घेतला; आणि बाप बाहेर पडतांच, त्याच्या 
मागोमाग झमापणही भटकाबयास चालला, 

खरा थोडासा चाल्ल्याबर त्यास एक मेढरांचा कळप रस्त्याने चाल- 
ळेळा आढळला. त्याबरोबर याचा कुत्रा त्या कळपाबर भुंकत ओरस्डत 
धावून गेला, तेव्हां त्या कळपाबरोबर असलेला शेतकऱ्याचा पोर पुढें होऊन 
झणालाः--' बाबारे, जरा तुझें कुत्रं भाबरून घर; माझी मेंढरे त्या उजव्या 
हातच्या फाटकांत जाबयाची माहेत, तीं त्या. कुव्याच्या घाबण्याने इकडे 
तिकडे पळून जातील ब मग मला सांपडायची नावांत, तूं जरा थांब ! ?? 

“६ हो हो, यांभेन तर काय १ मला दुसरा काय उद्योग साहे ! तझी 
स्रारी मेंढरं फाटकांत जात तोपर्यत येथें उमा राहायळा मी मगदी 
रिकामाच आहे ! मळा दुसरें काम काय £ झाह्वाणा |! थांब म्हणतो साहे! 

याप्रमाणे उत्तर देऊन लागलीच त्यानें मपल्या कुच्याला 'चिथवून त्या. 
मेंढरांच्या गदीत जोरानें सोडलें. * छू छू, बाघ्या, पकड !? असें म्हणतांच 
आाध्या कळपांत सुसला आणि मुंकून, ब सांपडेल त्याचा लचका तोडून 
कयानें त्या सव कळपाची दाणादाण करून सोडली, या पराक्रमाबदल त्या 


डनामदारांचा बाळू ९६, 


कुळ्यालाही त्याच्या धन्याप्रमाणें आनंद झाला, पण याप्रमाणें फार आनं- 
'दून जाऊन कुत्रा आपलें शौर्य दाखबीत असतांच त्या आनंदांत एकदम, 
विरजण पडलें, त्या कळपांत एक बोकड होता. तो चांगला रगदार होता 
त्याजउढ कुत्रा येतांच त्याने त्याला जोरानें ढुशी मारिली. पण ती इतकी 
ममाबर लागली क्री, कुत्ता लागळीच तेथें खालीं पडला. तोंच लागलीच 
एकामागे एक अशा पांचचार ढुशा दऊन त्या बकडानं त्यार अगदी 
आलयें पाडून धूळ खाबयास लावलें, मग तो बोकड परत बळल्याबर तें 
कुत्रे विचारे कथे बसलें उठून, काँ कीं करीत, व लंगडत घडपडत ब्राजुस 
पळाले, त्या पोराला त्या मेंढरांची त्रेधा उडालेळी पाहून जितका भानंद 
झाळा, तितकाच त्याचा कुत्रा पूळ खातांना पाहून झाला | कारण, त्याचें 
स्या कुत्र्याबर तरी खरे प्रेम कोठे होतें ! ते कुर्ते मिऊन पळतांना पाहून तो 
'खो खो हसं लागला, परतु, इतक्यांत दुसराच एक मुल्गा त्य़ा रस्त्याने 
आला, त्यानें त्याला त्या हसण्याचे फार सुख घेऊं दिलें नाहीं. कारण तो 
सर्ब प्रकार पाहून त्यास फार चीड येऊन त्यानें एक घोंडा उचळून त्याला 
. नेमक्रा सारला, तो त्याच्या कोपराबर बसला, त्याबरोबर त्यास अी जोराची 
कळ. आली, ताखरशीं तो मटकन्‌ खाळीच बसला ! आणि खूप कर्कश- 
'भ्रणाने ओरडाबरयास त्यानें सुरात केळी, तो आरडा ऐकून त्या कळपाचा 
घनी पळीकडे फाटकांत होता ताही तेथें येऊन पांचळा, मग या पोराची त्रेधा 
काय बिवाराबी ! आतां येथें आपली इटी खूप नरम होणार हें ओळखून 
- त्याने तथून मुकाट्याने खम जोरानें पोंबाए केला 
परतु दुसऱ्याच क्षणी, ती कोषपराची कळ राहिली न राहिली तोंच 
- खुनः कुचाळ्या करण्याची त्याची . लागलीच तयारी. झाली ! समोर .एक 
'गबळ्याची. मुलगी रस्त्याच्या कंडेळा. फाटकापा्यी उमी होती. ब तिच्या 
" बायाग्रा्शी एक दुधाची मोठी कासंडी भरलेली दिसत होती. ती झं 
मुळया रयाबरून चालडेलां प्राहून'त्यास झगाली- ' बाबारे, अरे मुळा! 


९७ _ एक द्वाड पोर 
ववा 


'ऐबंढी चरबी मंठा उंचळून दे बरें ! आईने मला हें दूघ आणाबयाली 
अगदां सकाळीं पाठविलें. ती मी यंथवर, एक मैलपर्मंत ही चरबी कशीं 
बशा घऊन आढ; पण मला त झोझे भारी जड होऊन माशी मान आता. 
दुखू लागली, म्हणून मी येथें जरा बिसांव्यासाठी टेकले, पणं मला आतां 
छाकरच बसा मढ पाहिज, आज आमचे येथे खीर कराबयाची आहे 
मठा उशर झाला तर मग खीर कशी होईल ? आणि शिवाय झाई 
मला रागे भरल रे ! तर जरा हात लाबतोस बाबा १ ?? | 
मुलगा म्हणाला:-- ““ काय १ तुम्ही आज ख|र करणार आहांत ? खरेच | 
स्व(र करणार ? आणि खाणार ! होय पारी १ /? | 
मुलग म्हणाळी!-““ हो तर; आणि आम्ही आज पोळ्या करणार आहोंतं 
सुरेख ! कारण भाज आमच्याकडे आमचें बासुकाका, जनुकाका आणि 
माझे आजोबा, आणि माझा अप्या, नांना, सगळे दुपारी जेबाबयाल्य 
यायचे भाहेत ! आणि सध्याकाळी तर आमचे येथें काय मजा मजा' 
आहे ! खरेंच; खोटें नाही सांगत मी, तर चल लोकर. ब एबढी कांसंडी* 
मला उचळू लाग बर ? दिवस पहा किती बर झाला आहे तो !'? 
तेव्हां । हो, हो; हा पहा मी आलों ? असे म्हणन त्यानें त्या मांड्यांसं 
हात दिला, ब डोक्य़ाबर जणू काय ती नीट बसबितो आहे असें दाखवून 
' स्थान ठच लागल्याचा बहाणा'केला, आणि तें सर्ब दूध तिच्या डोक्यावरच 
साहून पालथ कळ | सार दूध पाळथे झालेलें पाहून ती पोर खप घाबरलीं' 
आणणि रट्टे लागली, तें पाहून त्या द्वाड पोरास अगदी मनापासून आनंद 
झाला ब तो. तिजकडे पाहून खदाखदा हंस लागला. ! नंतर, ““- पोरी, 
तुझ्या बासुकाक्राठा, नि जनूकाकाळा, नि आजोबाला, नि. आप्पाला, नि 
नानाला माझा नमस्कार ! बरें का ! ?” असे म्हणून मोठया. बिंजयाच्या 
' तोज्यांत स्वारी तेथून पुढें चालती झाली, '' ् 
या प्रसगांत असा हा आपला खोडसाळपणा चांगला खांघलोा बं कोही 


इनामदारांचा बाळ_ ९्टू 


भानगड उत्पन्न झाटी नाहीं, असे. पाहून त्या द्वाड मुलाटा आणखी. 
दुष्टपणा करावयाला जोर आदा, तो आपल्या अंगच्या | हुधाराबइल आप, 
णास शाबासकी देत जां पुढे चालला, तो. जबळच एका शाळेचे एक. 
पटांगण झाढळलें. तेथें कांही सुळे जमून चंडूचा खेळ खेळत होता. 
त्यांना खेळतांना पाहून यानं त्यांस बिचारलें-' झरे मुलांनो, मळा खेळांत. 
थेतां का! ? तेव्हां हो म्हणून त्या मुलांनी यास आापल्यांत घेतळे, मग थोडा. 
येळ खेळण्यांत गेल्यावर, कांहीं खोडसाळपणा न करितां इतका बेळ व्यथ, 
गेलेला पाहून त्याला झगदी चेन पडेनासें झालें. मग चेंडू फेकण्याची 
याची पाळी येतांच यानें ती एक बरी संधी समजुन, चेंडू नॉट सरळन.. 


. फकतां, एका अंगाळा एक मोठें चिखलाचे डबके होतें त्यांत नेमका 


फेकला. त्याबरोबर चेंडू कोठे गेला ते पाहण्यासाठी सर्व मुळ एकदम 
तिकडे घांबली ! तेव्हां या स्वारीने सर्वांच्या मागून जाऊन, ती सर्व. 
त्या चडूकड लक्ष दऊन पाहात आहेत ता. इळूच एकाला जरा अलीकडे. 
आंदन परत पुढच्याचे अंगावर ढकळून दिलें ! तो त्याचा दुसऱ्यास, दुस- 
घ्याचा तिसऱ्यास धक्का लागून पटापट ती स्थ मुळें त्या डबक्यांत पडलीं! 
मय या हाड मुलाचा आनंद क]य बिचाराबा ? त्याला अगदी मनापासून | 
आनंदाच्या उकळ्या फुटल्या पुढें तो याचाच खोडसाळपणा झाईहे असें. 
कळतांच ता. सवे मुळें मराभर त्या चिखलांतून तशीच बाहेर धावली, . 
च यास घरून त याची चांगलीच चांदी झआटबणार होती; पण लागलीच 
त्यान आमला कुला छू छू करून त्यांजबर सोडला ब नेहमीप्रमाणे 
सापण स्वतः पसार झाला, याप्रमागें या दुसऱ्याही प्रसंगांतून स्वारी पुन: ग 


. झाणखी बचावली 


यानंतर या स्वारीची व एका गाढबाची गांठ पडली, ते बिचारे एक! 


डाकेरड्याबर चरत होतें. यानें आसपास कोण) नाहीस पाहून जबळच 


बडलेला एक फुटका डबा घेतला भाणि इकूच तो त्या गाढबाच्या.ग्रोपटीस 


ग ९९ एक हाड पोळ 


बांधून दिला. आणि मगं तें पळोबयास लागल्याबर जी मौज होईल तौ! 
याहइण्यासाठी आपला कुला त्याच्या मार्गे भुंकत सोडला !' खस 'जसं गाढबः 
जोरानें धळे, तसातसा तो डबा फडफडून जोरानें बाजे. मग तें गाढा 
बुजून अधिकच जोराने पळे ! असें होतां होतां कुल्ला मगदींच लगला 
झाल्याबरोबर त्या गाढबानं त्यास एक लाथेचा हिसडा दिला. तो अगद 
स्याच्या तोंडावर लाणून तत्क्षणी तो कुला घायाळ झाला ब ज मिनीबर लोळलः 
घडला. तेथून तो कांही उठला नाही. तेथेंच त्याचा प्राण गेळा ! पण अश 
अकारे कुत्रा आपणास अंतरला हणून त्या द्वाड पोरास यस्किचितही खेद: 
बाटला नाही. कारण त्याचें त्याजबर प्रेमही तितपतच झोत. त्यास अगद?) 
निलजपणान तेथेच कप्हत मरत सोडून तो पुढें चाळू लागला, तोंबर मर! 
दुपार झाली. हिंडतां हिंडता थकून त्यास आतां भूक लागली. बापानं 
दोन आणे दिलेच होते. ते एका दकानदारास देऊन त्यानें त्याजपासूळः 
पेढे घेतळे ब ते खात खात तो रस्त्याने चाळूं लागला. थोड्याच 'अंतराबर 
गेल्यावर, समोरून एक आंघळा माणूस हळूहळू काठी टेकीत टेकीत द 
रस्ता चांचपत येतांना त्यास दिसून साला. तेव्हां तो त्या आांघळ्याजबळ' 
जाऊन म्हणाला---“ म्हातारेबाबा, या रस्त्याने एक मुलगी येतांना तुम्ही 
पाहिलीत का! हिरबे लुगडे नेसलेली, ब॑डोक्यावर चुंबळ ब दभाजश 
कासंडी घेतलेली ती आहे | 

म्हातारा म्हणालाः-“' नाहीं बाबा. मी कसला ती मुलगी पाहातो ? जार 
बीस बर्षे झालीं माझे डोळे जाऊन. गणू' आंघळा म्हणतात तो मी बाबा. १2 

अयात्‌ ह आधळा म्हणजे गरीब बिचारा प्राणी, त्याला पाहून कोणा: 
च्याही पोटांत करुणा याबी; पण अशाही गरीब बापड्याला कांही तरी्‌ः 
लास दिल्याशिवाय त्या द्वाड पोराच्यानें राहबलें नाहर. तो त्यास म्हृणाळा 
“ गणू, ठुला पाहून मला तर भारी बाईंट बाटतें. तर माझ्याजबळची द्द] 
थोडीशी मिठाई मी तुला देऊं का ! ये इकडे असा 


&ूनामररांचा बाळू १०४ 

_ म्हातारा म्हणालाः- “बाळा, देव तुझें कल्याण करो. मला जरासा 
तुझा हात तेबढा देतोस १ म्हणजे मी तुजकडे येतो. *” मग त्यानं त्यास 
हात देऊन एका बाजस घेतलें ब रस्त्याच्या कडेला जेथे चिखल झाला 
होला तेथें त्यास नेऊन तो म्हणाला- “' गणू, बेस खालीं. . तुला बसाब- 
बाळा ही जागा चांगली आहे. आणि हा घे एक पेढा तुला. ” असें 
व्हणून त्यांने रस्त्यांतला थोडासा चिखल हातांत घेऊन तो त्याच्या तोंडांत 
ल्ातला ! पण त्या म्हाताऱ्यास तत्काळ याचे कपट ओळलले. जिभेला 
ईवेखळाचा स्पश्ध होतांच त्यानें त्या द्वाड पोराची बोटें अशी कडकडून 
उक्यावूच फोडून काढलीं की, लागलेंच तें पोर कें के करून ओरड्ट॑ लागले ! 
आ हात सुटाबा म्हणून अगदीं गरयाबया करू लागलें ! तेव्हां हात सोडता 
स्फोडतां तो आंघळा म्हणाला- “' निल्ञजा ! तुला अगदॉच शरम नाहीं 
ज्ाटत ! माझ्यासारख्या गरीब झांधळ्याची तूं अशी कुचेष्टा करतोस तें 1. 
ऱ्य, मी कधीं कांही तरी तुझ्या बाटेस गेलों आहे ! बरे, आतां जरी तूं 
. इस्बढ्यावरच सुटलास, तरी खूणगांठ बांधून ठेब काँ, लोकरच तूं ताळ्यावर 
ब्षाला नाहींस तर तुला पुनः चांगले प्रायश्चित्त भोगावे लागेल.” 

स्पातां तुम्हांला असे वाटेल कॉ, त्या आंधळ्यानें त्या द्वाड पोराची 

श्‍बोंडकी चांगलीच मोडली; आतां त्यानं आपला दुष्ट स्वभाब सोडून दिला 
झखेळ, पण ती तुमची चूक आहे. बाइट संबय लागलेली सुटणे इतके 
व्हेषें नाही. तो मुलगा तेशून पुढें निघाळा, तो त्यास एक काठी टेकीत 
दळळेला ल॑गडा मिकारी आढळला. त्यानें याजपाशी एक पेसा मागितला, . 
. ह्मकरोबर या सुलळानें जवळचा एक पेसा काहून त्याच्या: ढे फेकला. पण 
वो उकळून घेण्यासाठी तो लंगडा मिकारी कसाबसा खाली बाकूं लागतांच .. 
यानं त्याच्या टेकलेल्या काठीस एक नोराचा घक्का देऊन त्यास तोंडघशी 
व्साडिल; ब चटकन्‌ पुढचा पेसा उचळून खिशांत टोकून खदाखदा हंसत 
शवारी पुढें चालती झाली ! | 


१5 १ न .-.' एक हाड. पोर 


- पेण आतां त्याच्या. खोड्या संपाबयाची बेळ झाली. कारण, तो त्या 
स्ेंगड्यापासून जॉ पळाला तों बाट चुकून नेमका एका ग्रहस्थाच्या पेरूच्या 
'बार्गेत शिरला. तोंच त्या बागबाल्याचा कुला धाबत त्याच्या अंगाबर 
आळा, मग तेथून निसटण्यासाठीं तो कुंपणांत शिरतो तोंच त्या कुत्र्याने 
हयांच्या पायाचा लचका घरला ! त्याबरोबर त्यानें खूप मोठी किंकाळी 
फोडली. तों ती ऐकून त्या बागेचा धनी बाहेर झाला बपाहतो ताह्म 
हाड पोर. तेव्हां त्यानें त्या पोराला लागलीच कानाला घरून पुढे ओढले 
अणि म्हणाळाः--'। बरे सांपडलांत बच्च्याजी | सांपडलास का नाही! 
झला बाटलें-रोज खुशाल बागेत जावें ब पेरू पळबाबे; आपल्याला कोण 
साहणार आहे ! पण आतां त्या गमजा विसरा, आतां त्या साऱ्या पापाचे 
खे प्रायाश्चित्त ! अरे चोरा ! | व 

असे म्हणून त्यानें. त्याला भराभर छपाटीनें चोप _ द्यायला सुरबात . 
केली. “ अहो, मी तो नव्हे; मी देवाशपथ घुमच्या बागेत. कधी आलें. 
नाहीं, मी तुमचा एक सुद्धां पेरू घेतला नाहीं.. मळा नका मारूं! म्हणून 
र्‍्यानें त्याची पुष्कळ बिनबणी केळी, पण व्यर्थ, मग भरपूर मार दिल्वा- 
गर त्यान त्यास “ तूं कोणाचा मुलगा ? कोठें राहतोस १ ? वगैरे विचारलें. 
उग त्याने आपलें नांब-गांब सांगितल्याबरोबर तो म्हणालाः->“. अरेच्या 1 
[र मग सकाळचा तो द्वाड पोरगा तूंच ! तूंच सकाळीं माझ्या मेंढरां- 
(रु आपला कुत्रा सोडलास ! त्या बेळीं माझी कित्येक सेंढरे कोणीकडे 
ळून गेलीं तीं अजून सांपडली नाहींत ! मग आतां तुळा मी सोडीन होय ६. 
बि कशाला £ ” असें म्हणून त्यानें आणखी जोराजोराने त्यास खूप छड्या. 
गाबल्या, याच्या सारख्या विनवण्या चाटल्याच होत्या.“ अहो, मी 
नव्हे, मी तो नव्हे, मला सोडा ! पण त्यांवडे लक्ष न देतां त्यानें 
स यथेच्छ झोडळें. ब पुरेसें झाल्यावर फाटकांतून बाहेर काहून दिलें, 
ऐ त्याचा आक्रोश चाळूच होता. पण या वेळीं त्यास चांगलीच अद्दळ 


शनामदारांचा बाळू १०२ 


झडली. या बेळीं मात्र त्याच्या मनांत थोडेंसं माळे की, “* आतां निमूट 
धणे झआपल्या घरी जाब, आता असस्या कचाळ्या करून उपयोग नाही. 
शछकादे बेळीं बाजू अंगावर येणार, 

तरी त्याची पारद अद्याप संपली नव्ह्ती. तो फाटकाबाहेर येतो तोंच तो 
ळंगडा तेथें येऊन पोचला. त्यानें त्याला लागलीच पकडले, ब हातांतील 
काठीनें त्यास पांचचार रट्टे लगाबळे ! मुलगा पुष्कळ ओरडला; गंयाबया 
करूं लागला; पार्या पडूं लागला; परंतु त्यानें त्याला नुकतेंच तोंडाबर पाडले 
होतं, त्यामुळें पुरेसं बाटेपर्यंत त्यानें त्यास झोडावयास कमी केलें नाही. 
भग त्याच्या हातून सुटल्याबर पुढं रस्त्याने स्वारी रडत ओरडत लो जाऊं 
लागते, तोंच एका रस्त्याचे बळणांतून सकाळची चेंडू खेळणाऱ्या मुलांची 
टोळी पुढं माली !' मग काय बिचारतां १ त्यांनीं एक मोठीच आरोळी 
ठोकली ! ब सारे जण एकदम त्याजबर चालून आठे ! आतां यानजबळ 
त्याचा कुत्राही नव्हता. तेव्हां सबीनीं मिळून त्यास यथेच्छ कुटलें. एकानें 
टोपी उडबिली; एकानें रौंडी खेचली, ती अशी काँ, प्राण कांसाबीस 
होऊन त्यास अगदी शंस्व करायची पाळी आली ! एकानें चिमटे काढले; 
एकानं यथेच्छ बुकललें ! एकानें तंगडी घरून फरफटत रस्त्यातून ओढले; 
एकानें डुंगणाबर एक लाथ दिली; आणि एकानें गटारांतळा भोंजळभर 
[चिखल आणून तो त्याच्या तोंडाबर माखला ! याप्रमाणें रस्त्यांत खूप गदी 
चालली असतां, त्याच्या सुदेबानें समोरून एक थोर ग्रहस्थ माठेला त्या. 
मुखाने पाला, मग त्यास पाहातांच भिऊन, या पोरास तेथें सोडून देऊन 
त! से सुल तेथून पुटे निघून गेली. | 

तो द्वाड पोर आतां रस्त्यावर अगदीं कप्हत बिव्हळत पडला होता. 
चे! ता सकाळचा दूधबाली पोर त्या रस्त्याने चालली असतां तिर्ने तें 
पाइल; ब॒तोीस त्याची करुणा येऊन तिनें त्यास तेथन उचलन जबळच 
"“अस्ट्ल्या आपल्या घरांत नेले. घरांतंत्या सर्व मंडळींनी तो. प्रकार 


१०३ _ एक द्वाड पोर 


बाहिल्याबर त्यांनाही त्याची दया आली... मग त्यांनीं त्याख एका धांगडीबर 
निजबि&, दुघाची कासंडी पालथी करणारा तो हाच सुल्या असें त्या 
मुळाच्या लक्षाव आले. पण तिचा स्वमाब फार सात्बिक भाणे ममताळू 
रातवा. तेन त्याची त्या वेळी. सर्ब उत्तम- व्यवस्था केळी. मग थोड्या 
चळान तो. मुल्या नीट साबघ होऊन पाहतो तों ती सुलग समार. या. 
बेळ मात्र त्यास अगदीं खरा पश्चात्ताप झाळा. आतांपर्यंत त्यास बर [च॒ 
- मायाश्वच मिळाली होतीच; त्यांवर. या सुलीांनं अपकाराची उपकाराने 
केळेळी फेड, हें भिजून मऊ झालेल्या जमीनीवर सुंदर बी पडाबें त्यासारखे 
लळे. मग त्यास त्यायोगें चांगळें पीक आळ, त्यानं त्या बेळीं अगदी 
अत.करणापासून निश्चय केला की, . कोणालाच याऊि चितूही भास न देतां 
ररक सघ साधून, कोणाच्याही जितके उपयोगास येतां येईल तितकें 
"याबयाचे; चुकाबयाचें नाही. | | 
> >< भे >< 
गोष्ट संपल्याबर बाळ म्हणाला---या दोन्ही गोष्टी किती बेगबेगळ्या 
सऱ्हूच्या आहेत पहा ! पाहिल्या गोष्टींत तो सुस्वभावी सुलळगा सबाचा आब- 
छता झाला आणि दुसरीत तो द्वाड पोर सर्वांना अगदी ति*स्काराई 
हू लागला, फक्त ती दूधवाली मुलगी माल त्याच्याशी प्रेमाने बागली. 
'मरछु त्यान [तिळा इतका त्रास दिला असून तिने त्याच्या उपयोगी पडार्बे ह 
ब्नबळ आहे ! तर ती फार थोर मुलगी असली पाहिजे 
अुरुजाः-सारांश असा कीं, आपण लोकांवर प्रेस करागें त्यांच्या 
उपयागरा पडाव; तरच लहोक आपणांबर .प्रेम करतील किंबा झापले उपयोगी 
कडताळ, शिवाय असा कोणीहि मनुष्य नाही कां, त्याला गरीब. ब. हलक्या 
छोकांच्या मदतीची गरज पडाबयाच चि नाही. सवांवर बेळ येतच असते. 
रासबधात मा तुळा झाणखी एक गोष्ट बाचाबयास देणार आहे; परतु आज 


च. ७ 


पाता बाचन बरच झालं. तर आतां आपण थोडेसे बाहेर फिराबयास जाऊं, 


इनामदारांचा. वाळ बाळू १०४ 


बाळ: -_नको गुरुजी; आपण ती गोष्टच बाचूं या, झाणचा' दिवस 
फिराबयास नाहीं गेळे म्हणून काय झाले ( 

गुरुजीः-- छे छे ! ही समजत फार बाईट, बाचन हें चांगले असलें तरी 
बाचाबयाच्या बेळींच तं चांगळं, फिराबयाच्या बेळी फिरणे हं बाचनापेक्षां 
चांगलं. प्रत्येक गोष्टींची बेळ ठरलेली असावी, गोष्ट चांगली असली तरी 
ती बाटेल त्या बेळी किंबा बाटेळ तितका बेळ करीत राहणं योग्य नाही. 
नियामितपणा सर्वत्र पाहिजे, तो एकदां सुटला, की सास्च अन्यबस्थित. 
होऊन, एक कांहीं घड हाती लागणार नाहीं. तर या बेळीं बाचनासाठी 
मझापण फिरणें गमबितां कामा नये. आतां ती गोष्ट आपण उद्यां बाचूं, 

मग ते सर्ब फिराबयास गेले. दुसरे दिवशी ठरलेली बेळ होतांच 
बाळाने त्या गोष्टीची आठबण केली. तेव्हां गुरुजींना आपलं पुस्तक 
काढून पुढील गोष्ट बाळास बाचाबयास सांगितली. 


तििििबि्््गा॒बाा््बाअगकन सध्या 


२४ हनुमंता शिलेदार. 


आप्पाजीपंत देशमूख या नांबाचे एक मोठे श्रीमान्‌ रहस्य पुष्कळ 
दिवसांपूवबी बडोदं येथें राहात असत. त्यांच्या पदरा इनुमंता नांबाचा 
एक मराठा इसम नोकरीस होता. इनुमंता फार प्रामाणिक ब खरा 
स्थामिनिष्ठ नोकर होता. त्याचे अंगचे थोर गुण पाहून आप्पाजीपतांनी 
त्याला हनुमंता शिलेदार . असें नांब प्रेमानें ठेबिल होतं. अर्थातच त्यांची 
त्याच्याबर फार मर्जी बसली होती. इतकी काँ, कोणी परक्या मनुष्याने 
त्या दोघांस पाहिळें तर हा एक आाप्पार्जापतांचा पाठचा भाऊच आहे, 
असं त्यास बाटाबें. हनुमंताला बरोबर घेऊन आप्पाजीपंत भोजनास बसत. 
त्याख्र कपडेलत्ते बगेरे फाटके असले तर त्यांस कथों खपत नसे. इनुसंता 


१०५ - हनुभतता शिलेदार 


एकादे बेळीं कांही कामाला बाहेर गेला, ब त्यास परत यावयास बेळ 
लागला, तर तो येईपर्यंत आप्याजीपंत कांही जेबाबयाचे नाहीत; अल्यावर , 
त्याला कां उशीर लागला बगेरे बिचारून, त्याचें पान बाढण्यास सांधून 
मग जेबाबयास बसावयाचे, त्यांचें हें हनुमंताबरील प्रेस ब सलगी पाहूज्ा 
कित्येकांस फार चमत्कार बाटे. स्वतः आप्पासाहेबांच्या कुटुंबाला तर इ 
सलगी अगदीं नापसंत होती. त्या बाइला बाटे, ““ आपण थोर मोख्यः 
घराण्यांतळे लोक, आपण त्या गरीब हलक्या माणसाशी बरोबरीने कसे: 
बागाबयाचें ! असें करण्याने आपल्या योस्यतेला कमीपणा येतो. मनुष्य! 
चांगला असला म्हणून काय झाळें १ श्रीमंत ब गरीत्र लोकांनीं नेहमी 
चआपापळे पायरप्रमाणें बागळें पाहिजे, £ उलट आप्याजीपंत म्हणतः-- 
संपत्तावर माणसाचा थारपणा अबल्ंबून नाह, गुणांनी थोर तोच थोर 

' त्यास सवाना सारखाच मान दिला पाहिजे. शुणांच्या पुढें संपत्तीच 
यांग्यता काय आहे £ देबबशात्‌ कोणी श्रीमंतांचे कुळांत जन्मतात; कोळी 
गराोंब आईबापांचे पोटो येतात; पण तेवढ्याबरून त्यांची थोरबी कोह'र 
केमाञास्त हात नाही, अथबा जे थोर गुणाचे लोक असतील तेच स्वर 
श्रीमंत. मग त्यांजपाशी द्रव्य पुष्कळ असो अथबा नसो. *? 

इनुमंतासंबरंघानें आप्पाजीपतांच्या घरांत, त्याळा बागवण्यासंबंधांत मर्के' 
दोन पक्ष होते. एक आप्पाजीपंतांचा ब दुसऱ्या त्यांच्या कुटुंबाचा. झाप्पाजी- 
पंतांनी आापळे बिचार आपले कुटुंबास बारेबार सांगावे; परंतु ते त्यह 
बाईंस अद्याप मानवूं लागळे नव्हते. ती एके दिवशी माप्पाजीपतांस हणाली... 
“। नोकरीस ठेवलेला एकादा गडी, त्याची योग्यता न्नी किती थोर असणार १ 
'पोठासाडीं कोठेंही कांही काम कराबयाचें हें त्याचें शील; मग जेव्हां तेव्हा 
त्या इनुमंताचें एबढें काय प्रेम बाटतें कोण जाणे ! त्याची योग्यता हाळ 
मोठी माहे, मोढी आहे ! पण ती आहे तरी किती १ आणि ती कशी फाय 
पाहून ठेबली आहे, ती मला तरी, एकदां सांगाबी ! ?? 


डिनामदारांचा बाळू १०६ 


आप्याजीपंत:--““ पोटासाठी कांही तरी काम करणारा तो माणूस नाही 
"ह हब तर त्याचे प्रत्यंतर घे. प्रामाणिकपणा ब स्वामिनिष्ठा या गोष्टी पोटा- 
"खरछी काम करणाऱ्या माणसापार्शी कितीशा असतील १ पैश्याच्या मिघानें 
वऑ्शप्स्या हनुमंताला एकाद अप्नामाणिकपणाचे किंबा धन्याच्या द्रोहाचें काम 
“बग पाहूं, म्हणजे माझ्य़ा झणण्याचा तुला लागलीच प्रत्यय येईल. 

कुटुंब:-हा आपला कांही तरी भोळा बिश्वास आहे. पैसा पुढें केला तर 
व्नुमताच काय, पण झाडून सारे प्रामाणिक चाकरलोक आपला प्रामाणिक- 
"बंञा लागलीच गुंडाळून ठेवतील. त्यांत प्रत्यंतर कश्याला पाहाबयाला पाहिजे! 
जब्याचा लोम मोठा अनाबर आहे. तो कोणाळा आबरला आहे! 

नबराबाव्रकोर्ची अर्शी भाषणें बारबार चालत. परंतु त्यायोगें कोणाच्या 
एंबेचारांत प्रायः बदल झाला नाही. नाहीतरी बादविबादानें मनुष्य आपले 
तक्लिचार सुधारता, अशीं उदाहरणे थोडीच. खरा बदल अनुभबानेच होत 
ससतो. असो, पुढ एकदां शेतीच्या कामाचा हंगाम सुरू आला. आप्पाजी- 
“्यंतांची शेतीबाडी मोठी हाती. पण तिजबर नजर ठेबाबयाला आपले माणूस 
श्येहमो कोणीतरी पाहिजे असें बाटून यंदां अप्पाजीपंतांन हनुमंताला तिकडे 
ाठवून देऊन भापण. मधून मधून जाऊन याबयाचें. ठरबिळें. मग त्या- 
असाण हनुमंता शेताबर राहण्यास गेला. हनुमंता दूर गेल्याबद्दल आप्पाजी- 
“मृतांचे कुटुंबास कांहीं विशेष बाटले नाहीं; पण आप्पाजीपंतांस, विशेषतः 
स्यंचा मुल्या अण्णासाहेब यास बिरोष करमेनास झालें, अण्णासाहेबाचा 
व्जुमंताशी रोजचा सहवास. अण्णासाहेब जिकडे जाईल, तिकडे हनमंता 
श्लेहमीं बरोबर झसाबयाचा. या हढ संगतीमुळें त्याच्यांत बाळभाबानुसार 
र्ष ग्रेम उत्पन्न झाले होतं, त्यामुळें अण्णासाहेबाला तर आपला जिवलगच . 
सूर गेलाखं बाटून अगदी. चेन पडेनासें झालें | 

अखे एकदोन महिने गेळे, आतां हनुमंताचे स्मरण आप्पाजीपंतांच्या 
श्र पूवप्रमाणे बारंबार कोणास होईनासें झालें. फक्त अण्णासाहेब मात्र मधूत् 


१०७ दहनुमता शिलेदार 


मधून आप्पाजीपंतांस बिचारी को, हनुमंता परत घरी क्षी येणार आहे ! 
त्याबर ' यंईल ळोकर ? असे आप्पाजीपंतांचे ठराबिक उत्तर मिळे, झालें, | 
यानतर एक [दिब्श[ एक आकस्मिक प्रसंग घहून आला, रात्री बारा 
'बाजण्याचा सुमार, अकद्या बेळीं आप्पाजीपंतांच्या बाड्याख आग लागली ! 
आण दान तासपयंत ती आग खुशाल पसरून, बाड्याचा पुढचा भाम 
सव पटून जळून खाली बसला; ब मध्यभाग पेटून सर्ब बाडाभर ज्वाळा 
भडकू लागल्या ! तोंबर ही आग लागल्याचे आंत कोणासच कळून आलें 
नाहीं! परंतु मध्यभागी आगीचा डोंब होतांच जो अनर्थ झाळा तो सांगतां 
यण अशक्य आहे! सबल हाहाःकार माजला ब सर्वजण जारे होऊन 
आाप्याजीपंत | आप्पाजीपंत !? म्हणून मोठ्यानें ओरडट॑ं लागळे! ढोकांनी 
ग कला, ब त्या आगीच्या डांबांतून आप्याजीपंत ब त्यांचें कुटंब ही 
कशा तसा आहून बाहूर काढलीं. आणि मग कोणी घरांतील कांही सामान 
नाहूर आंढू लागले ब कोणी आग बिज्ञबिण्याकरितां शक्‍य तो प्रयत्न करूं 
छागळ, पण आतां आग आवरण्याजोगी नव्हती. खांब, तुळया ब कडीपाट 
भराभर खाला ढासळत होते ब धुराचे लोटच्या लोट घशातून, खोल्यांतन 
"२वाणखान्यातून बाहर पडत होते! त्यामुळें पुढ होऊन आग दिझबिण्याचा 
केवा काहा सामान बाहेर काण्याचा प्रयत्न करणें म्हणजे प्रायः जिने 
मरण्याचा बेळ हाता. त्यामुळे सवं लोक हबालदिल होऊन गेले! इतका 
प्रकार होईपर्यत आप्पाजीपंतांचा मुलगा माडीबर पलीकडील दिकाणस्वान्यांत 
निजञजछा होता त्याची लोकांस आठबणच नव्हती आप्पाजीपंत सारखे 
आरडत हाते, पण तिकडे लोकांचें लक्ष आतां गेले. पाहतात तों सुटगा 
बाहेर झालेला नाही ! त्याचें काय झालें ! अम्निनारायणानें त्या बाळाची 
आहात घेतला काय! आप्पाजीपंत तर व्याकुळ होऊन अमिनीबर 
मूछेत पडले ! त्यांच्या कुटुंबाची तीच द्या झाली. तोंच पली- 
केडच्या गर्थाबरून एक किंकाळी ऐकू आली ! त्याबरोबर सर्वांचे डोळे 


 इनामदारांचा बाळ  श्व्ट 
वि शशवशशशशशआाआादंवक3क गळ. 


फांकले ! आप्पाजीपंत जरा ुद्ठीबर येऊन * माझा अण्णा-अण्णा-अण्णा 
आडे का हो! ? म्हणून ग्रयाबया करून सर्बाना विचारू लागले, तोंच 
डेच्या गश्वीबर आला ब तेथून खाडी जमलेल्या लोकांना-भगदप कासाबीस 
होऊन ---“ मळा खार्लीं घ्या! मळा काढा ! मला बांचवा ! 9 म्हणून 
सारखा बिनवण्या करू लागला! पण, आतां एवढ्या ञागीत शिरणार 
कोण ? आणि अण्णाला खाली आणणार कोण ? लोक घेर्यानें बारंबार पुढे 
बुसत, परंतु पसरणारे आगीचे लोट ब बारबार कोसळून पडणारे इमारतीचे 
साग, यामुळें ते पुनः कच खात! बरून सारख्या आरोळ्या चालल्याच 
होत्या. आाप्माजीपंत ओरडू लागळे--“* अहो! कोणी माझ्या बाळाला. 
काढ! मी त्यास १० हजार रुपभे बक्षीस देतो! आणखी काय़ इबे ते 
देतों. पण माझ्या अण्णाला काढा रे! काढा रे! अण्णा, अण्णासाहेब | 
ये रे! ? परंतु कोणास वै होईना. आाप्पाजीपंतांनीं डोळे पांढरे केळे, ब ते. 
बुनः जमिनीवर बेशुद्ध होऊन पडले ! ची | 

' अशा बेळीं एक चमत्कार झाला, एक माणूस गर्दी बाजूला सारीत पुढें 
चालला, ळोकांनीं आधींच आणून ठेवटेल्या शेड्यांतून एक शिडी घेऊन 
त्याने त्या तशा आगीच्या डोंबांत टेकवून ती उभी केळी ब तो सपासप वर 
चहूं हागळा |! तो गेळा आणि दिसेनासा झाला ! हा वीर मात्र आतां 
फत्ते करणार, असें जों सर्व हागत आहेत, तोंच आणखी एक आगीचा. 
मोठा लोट आंतून बाहेर झाला ! त्याबरोबर सर्वाना कळून चुकले की, 
तो माणूस जळून खाक झालां ! पण पुढल्याच क्षणी अण्णाला स्ांद्य बर 
घेऊन त्याच वेगानें तो त्या दिडीबरून खाली उतरतांना दिसून आला. 
- दिडीबरून उतरून त्याचा पाय जामिनीबर टेकला न रेकला तांच ती 
दिडी जळून खालीं खाईत पडली ! आणि तो माणूस ब आाप्पाजीपंतांचा. 
खुल्या सण्णा आगीतून बाहेर झाले ! बाहेर येतांच तो माणूस बेझद 
होऊन जामेनांबर पडला ! पण मुळाला कांही विशेष इजा झालेळी नव्हती... 


१०९ हनुमंता शिलेदार 


मुलगा निघाला ! मुल्या निघाला ! ? ह्मणतांच आप्पाजीपंतांनी डोळे 
उघडले आणि अण्णाला पाहून त्यांनी त्यास एकदम मिठी मारली ! त्याची 
आई घावून आली, ब तिने त्यास पोटाशी करून आासबांनी त्याचें मस्तक 
भिजाबेलें. असे एकदोन क्षण गेळे, तांच त्यास काढन आणणार कोर्ठे र 
आहे, म्हणन सर्वजण पाहूं लागले, तां तो बेशुद्ध पडलेला होता ! मग 
ताबडताड उभचार करून त्यास साबध केलें, ब पहातात तों आप्पासाहेबांचा 
आवडता इनुमंता शिलेदार तोच हां ! त्यावरोबर सबाना अतिशय आनंदे 
बाटला. पण लागलीच आप्पाजीपंतांनी प्रश्‍न केला-'* इनुमंता, तू या बेळी 
यथ कसा आलास ! तूं असतास तर माझ्या बाळास लागळीच खाली काद- 
तास असें मला बाटले, पण तू कास दोन कोसांवर दूर. त्यामुळें तू येशील. 
ब आज असा आनंदाचा दिवस येईल अक्षी मला कल्पनासुद्धा नव्हती 
देबाची केवढी दया ही ! ?? 

आतां हनुमंता साबघ झाला होता. आप्पाजीपंतांनी प्रश्न करतांच 
त्याचे डोळे भरून आले. मग क्षणभर थांबून तो भापली हकीगत सांगूं 
ळागळा. तो म्हणालाः--“'मळ्यामध्यें आम्ही जेवणे करून जरासे बसला हाता. 
इतक्यात एक डफबाला आला, त्यानें त्या डफाबर कित्येक पोबाडे ब 
छावण्या म्हणून दाखवल्या, त्यांत आह्यांस फार मौज बाटली. एक बाजे 
फ्यत आम्ही तीं गाणीं ऐकत बसलां. नंतर पडावे म्हणन जों उठतो. तों 
जबळच्या टकडीबरून पिरा मांग झोरडला-- * शहरांत भाग लागली ₹ 
आग ! पहा मेंडका कसा झाला आहे तो ! ? तों मी चपापली, टेकडीवर 
'चडून पाहता. तो. आग आपल्या बाड्याकडेच कोठेतरी असाबी असे. 
बाटले, म्हणून बेद्यांबाहेर आलो. तों लोकांचा गलबला ऐकू माला ! मग 
घाबंतच इकडे आलों. येतांच अण्णासाहेबरांबद्दल जिकडे तिकडे हाकाहाकं 
झालेली ऐकली. मग आप्या! मला कांही सुचेनासे झाळें बघा ! मनः 
बेड्यासारखें झाळे. आगे मार्गे पुढे न पाहतां एकदम मागीत घुसला ४ 


 इनासदासंचा बाळू ११० 


-अण्णासाहेबाला उचळलें ब परतलो. मग पुढे काय झालं ते. मला कांही 
ठाऊक नाहीं. अण्णासाहेब निघाळा का हो बाहेर ! देबा ! देवा ! अण्णा- 
साहेबाला मला एकदां तरी मेटूं द्या हो!” 

बोलतां बोलतां इनुमंता रडूं लागला, पुनः एकवार तो बेशुद्ध झाला. 
. आमाजीपंतांनीं त्यास पुन्हां साबघ करण्याचा प्रयत्न केला; ब॒ आतां 
अण्णाही जबळ येऊन ' इनुसंता ? म्हणून त्यास हाका मारूं लागला, मग ' 
इनुमंता साबघ झाला ब समोर तो बाळ पाहतांच अगदी गहिंबरून 
आला ! त्या स्वामिभक्त हनुमंताचे प्रेम किती सांगावें ! ज्यानें आपला देइ 
'स्वबाधिकार्‍्यांसाठी सर्बस्वबी अभिनारायणास अर्पाबयाची तयारी केली, त्याच्या 
घेयांचे, पराक्रमाचे, स्वामिभक्तीचे, ओदायीच, ब॒ प्रामाणिकपणाचें 
' 'कातुक कसें ब किती कराबें तें आह्यांहा कळत नाही ! | 
आप्पाजीपंतांनीं बोलल्याप्रमाणे दहाहजार रुपयांचे बक्षीस त्यास 
- देण्यास काढल, पण तं त्या उदार हनमंतानं स्वीकारल नाहा. ता म्हणाला, 
“£ झाप्या, मला या मोहरा घेऊन काय कराबयाचे आहे £ मी रोज तुम- 
- चेच अन्न खात 'आहें. हें माझं शरीर सर्ब तुमच्याच खरोखर मालकीचे 
आहे. तें आज या प्रकारें तुमच्या कार्याला थोडेतरी आले हं माझे भाग्य 
होय. आतां माझें देबाळा मागणें एवढंच आहे को, माझ्या अण्णाला 
उदंड आयुष्य त्याने द्याबें; ब त्यास अद्चीच बरकत नेहमीं राहून, आहांळा 
: त्यांच्या पदरी अशींच नेहमी भाकरी मिळावी.” 

_ या प्रवंगो मात्र आप्पासाईबांच्या कुटुंबाला इनुमंताची योग्यता काय 
आहे ती खरी कळून आली. गरीब्राीत दिबख काढणाऱ्या ळोकांतह्ी स्वरा 
योर माणसें कशी आढळतात हें त्यांच्या आतां प्रत्ययास आले. आाप्पाजी- 
*थंतांनी आपल्या त्या इमानी नोकराख आपला पांवचार बिघ्यांचा प्णक 
-सळा बक्षीस देऊन त्यायोगें त्यास ब त्याचे पाराबाळांस कायमची . निर्वा- 
- हाची सोय करून दिली ! 


चातक, 10. यण १ 


0 अम पजा शुभा: 


१११. __ हनुमंता शिलेदार 


_ बाचन संपल्याबर गुरुजी झणाले-' बाळ, तुझ्या घर्री जीं चाकर-माणसे 
आहेत, त्यांत एकादा तरी हनुमंता शिलेदार असेल. तुला कल्पना आहे १ 


व हअमाावाव6ववाववा व ळ...>,ोिाकि पा. 


च | ४ 
२५ शतकऱ्याच्या मळ्यात. 
*->-८>९ ०८९ १५८८२ 
"यानंतर हरी आणि बाळ यांनीं रोज सकाळीं कोठेंतरी टूर फिरावयास 
जाबयाचें मनांत आणून त्यास गुरुजींची संमति विचारली, सग. गुरु-. 
जींनी हो म्हणतांच ते दोघे एके दिवशीं सकाळी उठून, नित्याप्रमाणे सर्ब 
बॉंबे आवरून गुरुर्जावरोबर देवालयांत आले, आणि देबास नमस्कार 
करून, तसेच फिरावयास बाहेर पडले. ती खकाळचा सुंदर शिळोप्याची 
बेळ, आसपासची बनश्री, दऱ्याखोरी ब ओढेओघळी पाहून त्यांस फार 
आनंद बाटला, त्या भरांत ते बरेच लांबबर गेले. मग बिश्रांतीसाठी एका 
आंब्याच्या खालीं, एक झाडाचा बुंधा आडबा पडला होता, त्यावर 
थोडा बेळ बसले. तेथें जवळच एका शेतकऱ्याची एक झोपडी होती. 
त्या शेतकऱ्याची बायको आपल्या गुरांस बेरण टाकण्याकारितां बाहेर आली 
ससतां तिने त्यांस पाहिलें, तेव्हां तिला त्यांच्या सुद्रेवररून ब पोषाखाबरून 
ह कोणी चांगल्यांची मुळें असाबी असें बाटून तिनें जवळ जाऊन सहज 
यांख प्रश्न केळा-"' श्राळानो, काँ इकडे दूर बसलां आहांत १ तुमची 
बाट चुकली का ! किंबा पुष्कळ चाळून आल्यामुळे जरा बिसाव्यास बसला 
साहांत ! बसाबयाचें असल्यास इकडे बाजूला कशाला ! मामच्या झोंप-. 
डीश चला. तिथे मी घोंगडे टाकून देते, त्याबर घटकाभर बसा ब मग जा.. 


"वला, या बाळांनो इकडे. 


बाळ हझणाला--'“ बाई, आमची बाट चुकली नाही, जाम्ही येथे; 
उगीच थकून बसलो आहोत. तुमची झोंपडी कोठेशीं आहे? 


“इनामदारांचा बाळू ११२ 
बाई-ही नव्हे का आमची झोपडी ! तुमच्या अगदी पाठोमार्गे, चला 
"असे, या माझ्यामाणून, १7 त्याबरोबर दोघेही जण कांहीएक न बोल्तां त्या 
- बाईच्या: मार्गे गेळे, बाईने त्यांस झोपडापाशीं उघड्यांत एका झाडाखाली 
एक घोंगडे पपरून, बसाबयास सांगून, ती आंत गेली. आणि नुकतीच 
गाईची घार काढली होती तें दूध दोघांस दोन वाट्या भरून तिने पिण्यास 
. आणून दिलें. हा अकास्पत पाहुणचार पाहून हरास फार संकोच बाटल्म. 
«लो म्हणाळा-बाई, दूध तुह्या कशाला आणिले £ आम्ही तुमचे कांही आप्त 
नव्हे, की पाहुणे नव्हे, की नुसतें ओळखीचे सुद्धां नव्हे. मग हें दूध आहांत 
कशाला देतां ब आम्हीं तरी तें कसं बरें घ्यावं £ 

बाह म्हणाली--बाळांनो, तुम्ही दमून आलां. आहांत; ध्या हे दूध 
- तुम्ही. एवढ्या दुघाला कशाला मोठी झओोळख आणिं पाहुणेपणा पाहिजे 

तरी हरीने बरेच आढेबेढे घेतळे. पण अतिशय कनवाळूपणाने त्या बाईने 
आपणास एवढा आग्रह कराबा. ब आपण तो मोडून तिचे मन दुखबाबे 
६ बरे नव्हे, अधेही त्याच्या मनास बाटले. बाळहि आधींच त्या बिचाराचा 
-झाला होता. तेव्हां त्यांनी तं दूध घेतलें. ते लांगबर चाळले असल्यामुळें 
त्यांस तें बेळेबर मिळालें ब त्यायागांने त्यांस चांगळी हुषार वाटली. नंतर 
. से इकडे तिकडे पाहूं लागले. तोंच त्या बाईचे एक लहान मूळ हातांत 
. एक चतकोर भाकरी ब त्याबर तेळ आणि चटणी घेऊन खात खात बाहेर 
आलें. त्यास पाहून बाळ म्हणाला--“' हरी, हें एबढतें लहान मूल तिखट 


ध्य 


आणि भाकरी करस रे खात आहे ! याला तूप आणि भात करून कां रे 

-दैत नाहीत १” | | 
तें ऐकून ती बाई म्हणाली-“' बाबांनो, आम्ही गरीब लोक; आमचे घरी 

मुलांना नेहमीं तप आणि भात कोठून मिळगार £ आम्ही सारींच माणसे 

-नेहमी चटणी भाकरींच खाऊन राहतां 

बाळ म्हगाडा--' भात नाहीं तर, तुम्ही थोडासा शिरा करून तो मुड़ां- 


११३ होतकऱ्याच्या मळ्यांत 


ना का देत नाहीं ! शिरा गव्हाचा कारितात; ब गहू तुमच्या रोतांत पिकत 
नाहीत काय 

बाइ---बाळ, आम्हां गरीबांना शिरा म्हणजे काय हं सुद्धां ठाऊक 
नाही. गव्हाचा सांजा म्हणजे शिरा काय १ आमचे येथे ता सांजासुद्धां 
अघातून कव्हा तरा एकादे दिवशीं होतो किंब। होत नाही. आतां गहू जरी 
आमचे येथ पिकतो, तरी बाळ, तो घरीच खाबयास ठेवून झामच चाळत 
नाहीं. सरकारची चाबडी भागविण्यासाठी ब शेतीला लागणाऱ्या खत 
पाण्यासाठ| तो. सब गहू आम्हांला बाजारास नेऊन बिकाबा लागतो. 
म्हणून आम्ही नेहमीं चटर्णांमाकरींबरस्च निवीह करतो. आणि आम्हांला व 
आमच्या मुलांना या सकाळच्या न्याहारीच्या बेळीं तीच चटणी भाकरी फार 
शोंड लागते. आम्हांथ भात किंबा शिरा किंबा सांजा यांची कधी आठवण 
सुद्धा होत नाहीं 

बाळ म्हणाला:;--खरच का तुम्ही नेहमीं चटणी आणि भाकरी खातां र. 
सर मंग माढा चमत्कारच आहे ! आणि एवव्याद्या मुलांना सुदधा ती सोसते! 
काही हात नाहीं 

- हैसा म्हणाला --बाळ, तुला ह माहीत नाही का, की जो श्रम षुष्कळ 

करत, त्यास अन्न चागलं पचते ब त्यास भूकही चांगळी लागते ? त्यामुळें 
अगदां साधे अन्नह्मी त्यास रुचकर लागतें. आपल्या शुरुजांनां हृ झआापणांब 
किती तरी बेळ सांगितले आहे, नाही ! 

बाळः--- खर आहे. आतां तें मला आठवले 

यानतर त्यांचे भाषण कांही वेळ थांबले, नंतर ते तेथन उठून सहज 
िपडाच्या दुसऱ्या अंगास गेले, तों तेथें दहाबारा गुळाच्या ढेपी एका- 
साप्पात एका घातराखाळां झाकून ढेबिलल्या दिसल्या. तें पाहून बाळास 
नवल वाटल, तो म्हणाळा:--<“' हरी, इतका णूळ यांनी कशाला घेऊन 
ठबिला आहे रे ! यांना इतका गूळ खाबयास लागतो काय ! !! 


इनामदारांचा बाळू ११४ 


तो मशन एंकून त्या शेतकऱ्याची बायको पुढं होऊन म्हणाठीः-बाळांनो.. 
ह] झआामच्या शेतचा गूळ; आतां आम्ही हा नेऊन बाजारांत बिकणार; ब. 
येतील त्या पेशांनीं सालाच्या बेगमीचे घान्य, मीठ मिरची, पोराबाळांना 
कापडचापड बगेरे घेऊन ठेवणार. आतां आम्हांला उभ्या बर्षांत पुनः पेसा 
म्हणून पाहायला मिळणार नाहीं, आमचें बषांचे अन्न ते हेंच 

बाळ म्हणालाः--पण हा गूळ तुमच्या शेतचा कसा १ शेतांत गूळ कसा 
सयार होइल | | 

बाईः---बाळांना, शेतांत धूळ होत नाही, पण शेतांत हा आम्हा ऊंसः 
लांबला आहे ना ! त्याच्यापासून पुढें आम्ही गूळ तयार करता 

बाळ:---उंसाचा गुळ कसा तयार करतां येतो ! 

बाई:--“ बाळांनो, जरासे इकडे या; म्हणजे तें सर्ब तुह्यांस सहज 
समजेल. ?? असे म्हणून त्या बाईने त्या मुलांस पळीकडेच असलेल्या गुऱ्हा- 
ळघराकडे नेलें. तेथें तो जमिनींत पुरलेला मोठा चरक ब जबळच चुलाणा 
बर ठेबळेली मोठी काहील त्यांस दाखवून ती ह्मणाली:-। पहा हा चरक... 
यांत ऊंस घाळून त्याचा रस आम्ही काढतों, नंतर तो घागरींनीं भरून त्य. 
कांहिळींत झोतता, काहिलींच्या खालीं बराच बेळ मोठा जाळ लाबला. 
म्हणजे तो रस कहून, आटूं लागून, शेबटीं घट्ट हातो. मग तो बराचसा 
घड झाला म्हणजे ती कार्हील या दुसऱ्या उथळ काहिलींत झोतून तो शूळ. 
निवूं देतों. नंतर जमिनींत असे हे मोठे खळगे, म्हणजे ढेपाळीं करून 
ठेविली आहेत, त्यांत एकादे घोतर बगेरे टाकून त्यांत तो मरतो. मग या 
अया ढेपी तयार होतात. तुम्ही आणखी ८ दिबसांपूवी आलां असतां तर 
हें सर्ब तुम्हांस पाहाबयास सांपडलें असतें. या गुळाच्या साईच्या बड्या, 
बाळांनो, तुम्ही कधीं पाहिल्या आहेत का? 

' ससे म्हणून ती बाइ पुनः आपल्या झापडींत गेली, ब तिने दान. सुरेख 
पिबळ्या जरद बड्या आणून त्या दोघांच्या हातांवर दिल्या, त्या मोठ्या 


ड्‌ ११५ दोतकऱ्याच्या गोतकऱ्याच्या मळ्यांत” 


खुसखुशीत होत्या, त्या त्या दोघांस फारच आवडल्या. तोंच घरची मझाठः-- 
बण होऊन इरी म्हणालाः-'“ बाळ, आपणांख बेळ किती तरी ज्याला ! 
सर्ब गोष्टी अगदी प्रमाणांत पाहिजेत असें आपणांस आपले गुरुजी सांगतात... 
प्रण आपण आज तो नियम मोडला, आतां. आपण तांतडीने घरा मेळे. 
पाहिजे. सूर्य किती बर आाला आहे पाहिळास १ 

याप्रमाणे इरीनें आठबण करतांच बाळालाही जाग्याची त्वरा झाली. वरा 
गरीबांचे उपकार भापण फुकट घेऊं नयेत असे तो नुकतेच शिकला होता.. 
झणून, त्या बाईने एवढा बेळ सापल्यास प्रेमाने पुष्कळ माहिती सांगितली.. 
दूध दिलें, गुळाच्या बड्या दिल्या, या तिच्या उपकारांबद्दळ आपण कांही 
तरी फेड कराबी, असें त्याच्या मनांत फार आळे. पण तसें कराबयार 
त्याच्या जवळ कांहींच नव्हतें. तरी आतां त्याचें मन बरेंच कनवाळू ब मूड 
झाले होतें. तेव्हां त्यांने आपल्या अंगांतीळ कोट काढला ब तो तिजपुळे 
करून लो म्हणालाः--बाई, तुमच्या मुलाला हा माझा कोट व्या. चाही 
झणूं नका, थंडीचे दिबसांत तो त्यास घालायला होईल, 

प्ण बाईने लो स्रीकारला नाही. ती झणालीः---*'बाळांनो, ठुम्ही फार 
चांगलीं सुळे आहां. पण हा तुमचा कोट आझांळा नको, आमच्या दोत-- 
कऱ्यांच्या मुलांना असला श्रीमंती कोट कशाला पाहिजे? आतां मी जे; 
'पुझांस दूध दिले, त्रे पेलाभर दूध अश्या एकाद्या चांगल्या मुलाळा 
देग्याची देवाच्या दयेने ञाहांला ऐपत आहे. तेबळ्याने कांही आमच्या: 
संसारांत अडचण होत नाहीं.!? असें म्हणून तिनें सतिशय आगह करूळ 
तो. कोंट बाळास परत घालाबयास लावला. | 

नंतर ते दोघे त्या गरीब शेतकरिणीच्या चांगुलपणाबद्दळ बिचार करील 
परॅनेमुटपणे रस्त्याला लागून लागलीच गुरु्जाकडे परत झाले. 


ःनामदारांचा बाळू ११६ 


२६ गुळावर जद्दी 
90000 

यानंतर ५४ दिवसांनी पुनः एकदां ते याच रस्त्याने फिरावयास आले. 
कण ते त्या शेतकऱ्याच्या झोंपडीपाज्ी पांचतात, तांच त्यांख एक निराळाच 
अकार दृष्टोत्पत्तीस आला. त्यांच्या मागोमाग एक सरकारी शिपाई ब त्या- 
 वहरोबर दुसरा एकजण असे त्या झोंबडीपा्शी आले. मग तो शिपाई त्या 
बाईला झोंपडीबाहेर हाक मारून म्हणाला-*।* बाई, | तुसचे नांब काय १ 
जेथे गोषाळा जाघब हं कोणाचं नांब आहे? ?? 

बाई:-त्यांचांच ही झोंपडी, त्यांचाच हा मळा आहे. खरें सांगायळा 
जपले काय £ मी त्यांची बायको. तुमचं त्यांच्याकडे काय काम आहें १ ” 

'शिषाई:-काम काय तें मग सांगतो. साधी गोषाळा कोठे आहे तें 
स्ञंगर कोकर ! 7” 

बाई:--ते आतां.बिहिरीबर गेले आहेत; ते आतां येतील लबकरच, पण 
त्यांच्याकडे तुमचें काय काम आहे ते मला सांगा हरी ! 

“ सांगतों, ऐक. ? असे म्हणून त्या शिपायाने जबळचा एक कागद 
"काढला; ब तों उघडून तो म्हणाला-। हा पहा त्याच्याबर कोटांचा हुकुम- 
. "नामा झाला आहे. चंदूळाल शेटजींचे शंभर रुपये त्यानें आतांच्या आतां 
. 'दिळे पाहिजेत. नाही दिळे तर तुमच्या येथील सारा माळ जत करून 
"मदायळा आम्हांस हुकूम झाला आहे. आम्ही हा सर्वे माल सरकारच्या 
“जाब्यांत घेणार आणि त्याचा लिलाब करून शेटजीचे पेसे चुकते करणार, ”? 
“अर्थात्‌ तो शिपाई बेळीफ होता. ब त्याबरोबर चंदूलाळ शेटजींचा लो 
"संक कारकून आलेला होता, त्यांच्या त्या छुन्ध सुद्रा पाहून ब त्याचे तें 
-भाषण ऐकून ती बाई बिचारी अगदींच घाबरली, ती म्हणाळी-*'' चंदूलाल 
ऱ्हेटर्जाचें नांब सुद्धां आम्हांला माहीत नाहो, तुमचे नांब गांब कांहीं तरी 


११७ -  गुळावर जप्ती 


सुकल असंल अस मला वाटते. कारण मला असें खास ठाऊक आहे कॉ 
आम्हाला काणाचे एक पेसुद्धां देणें नाही. बर्षांच्या कांठी एकदा आमच्या 
इनामदाराचा घारा आम्ही घातला, म्हणजे आम्हांला कोणाचे कांही देणे 
देणें नसतें. आणि त्यांचा धारा दरवषाप्रमाणे यंदा नुकताच एक महिन्या- 
दक्षाच आम्हां पा्चाबिला ब त्याची पाबतहि भाणली. तेव्हा आतां आसच्या 
वर कोणाच पसे मागाबयास येण्याचा संमब नाह, तुम्हा कागदावरच नांब 
नाट पाहिल काय १? 

पाई :--छे छे ! नीट काय पाहाबयाचें आहे ? हें नव्हे: स्पष्ट-गोपाळा 


१) रोक रि 


जाधव घड्शाकर ! पण आतां त्याळा येऊं दे. तो येईपर्मंत आम्ही जरासे 
बाहेर फिरतो. मग तो आल्याबर त्यालाच काय तें विचारू म्हणजे झालें 
सस म्हणून ते दोघे जरा एकीकडे निघून गेले, बाळ आणि इरी हा 
'अकार पाहातच होते. पुढें हा बेढीफ काय करणार अशी त्यांना काळजी 
बाहू ठागला, इतक्यांत एक चाळीस वर्षे बवाचा, शरोराने बेताचा ष्ण 
समाधानी वृत्तीचा मराठा माणूस खांय्याबर मार्तीची घागर भरून घेऊन 
सापडाशा आळा, ब घागर ब चुबळ खाली ठेवून झोपडीच्या दारांत डाका- 
रेन म्हणाला;-*“ न्याहारी तयार झाली का ग? 
हा, तयार झाली आहे. पण आज दुसरेच एक जेवण तयार होऊन 
आल आहे त कळलं का! पण मला बाटते. त्या माणसाना चदलाल शेट 
जच ज| हूकांगत सांगितली, ती सर्ब चुकीची असली पाहिजे. !? 
&लाच नाव एकल्याबरांबर गोवाळा एकदम दचकला, त्याची चर्या 
छागल!च बदलली, आणि त्याच्या आनंदी देतताबर एकदम चतचा काळा 
डग पसरून तो फिक्का दिसू लागला. बायको पुढें ह्मणाली:--- 
लालाचे आपण १०० रुपये देणें आहों ही गोष्ट खरी आहे का? 
नवरा म्हणाळा-शुंभर का किती हं माझ्या चांगलें ध्यानांत नाहा, .पण 
भाज तान बघापूर्वी जेव्हां तुझ्या भावाच्या घरावर या चंदूलाळाची जप्ती 


इनामदारांचा बाळू श्श्ट 


आली. होती, तेव्हां या, शोटजीच्या देण्याबद्दल त्याला ते तुरुंगांत घालणार 
होते, त्या बेळी त्यांची सुटका. व्हाबी हणून मी पुडे झाला; ब “ त्याचे देणें 
त्यानें न फेडल्यास मी. फेडीन, तें. सब मजकडे लागलें; ? असें म्हणून मी 
त्यास जामीन. राहिलों ब मग तो सुटला, त्याने मला अगदी. हाताबर हात 
देऊन सांगितळे काँ, मी मुंबईला गिरणीत. कामाबर जातां, ब दरमहाचे 
दरमहा! तुला माझा पगार पाठवीन, पण या. उभ्या, तीन बर्षात त्यानें पैसा 
तर पाठाबिला नाहींच; पण एक खुशालीचे पत्नाहि नाही. ब तो कोठें आहें 
हहे त्यानें आपणांस कळाले नाही !. आतां काय करावयाचें १. 

-त्याबरोबर त्या बाईला एकदम रड्ट॑ं कोसळले. हा. रडत रडत ह्मणाली- 
४६ कपाळ माझें ! आतां. त्या माझ्या, माबाच्या पायी ञापल्या घरादाराचे 
बाटोळे झाळें कां हो १ आतां. आपली पोरं बाळे काय खाणार १ सगळा 
की. हो घात झाला. आतां आपल्याला कोण बांचांबेणार ! तो मेळा बेलिफ 
आळा आहे आपले गुळाचे खडे घेऊन बाढ्यांत नेऊन. ठेवायला, आतां 
बुडाले माझें घर. पोरेबाळें आणि भाषण. सारे ठार झालोच ! ? 

हे ऐकून त्या शेतकऱ्यासही पराकाष्ठेचे दुःख झालें, त्याने मुलांकडे 
पाहिले, तों त्याला तो षुढचा विचार मनांत येऊन, असह्य अश्या वेदना 
होऊं लागल्या. त्या मरांत त्याने लागलीच घरांतली तरवार बाहेर काढली 
- आणि म्हणाला-'* नाही ! असे. होणार नाहीं | भी पाहेल्यानें मरतो ! मग 
माझ्या मागे माझ्या मुलांचे. काय होईल तें होबो.! ” 

आणि असं बोळून त्याने तरवार: उपसून ता फिरावेली ! आणणे एका 
क्षणांत आपल्या जिवाचा नाद करून त्या. बेडिफालाही चांगलंच पभ्रायाश्वेत्त 
देग्याची बेळ माणली ! परतु त्याच्या बायकोने एकदम त्याचा हात धरून, 
रडत रडत कळवळून. त्यांची बिनवणी. केली का“ अहो.! काय करतां 
इं १ कांही तरी थोडा बिचार करा ही. तस्वार मारून घेऊन काय करणार ! 
जीने, देफन मग -या तुमच्या .देकरांचा,ततरी काय फायदा! तुमच्या पश्चात 


११९ .' शुळावर जप्ती 


ही पोरबाळें किती बेळ जगणार ९ मंग यांचं सगळ्यांचा प्राण घेतल्याचे 
बातक तुम्हांलाच लागणार नाहीं काय ? अहो ! तुम्ही माझें ऐका, तरबार 
ठेबा ! या तरबार्रीच्या धायी आमचे हाळ ब झाषत्ति कमी न होतां उलट दुप्पट 
-सात्य होणार आहेत हे तरी ध्यानांत आणा ! आतां काय रे करूं देवा !” 

याप्रमाणे त्या शेतकऱ्याची बाबको जेव्हां डोळे पाण्यानं भरून ल्याज- 
युढें उमी राहून त्याची बिनबणी करूं लागली, तेव्हां त्याचा तरबार्राचा 
हात ढिला पडला, ब तिच्या उपदेशाचा पारणास त्याच्या मनाबर काहीसा 
झालेला दिसून आला, तेथेंच असलेली त्यांची मुलही, त्यांना जरी हा कसला 
' गाघळ आहे ह ससजण्याइतकी पोक्त ढुद्धि नव्हती, तरी आपले आईचे 
म्हणणे बाबांनीं ऐकाच म्हणून, रडत ब हुंदके देत बाषापुढे येऊन उभां 
राहून, न बोलतां पण डोळ्यांतील आसबांनीं त्याला विनवू लागलीं, हरी 
तेथेंच तें सर्व पाहात होता. त्यांने त्या ग्रहस्थाचा हात घरला, बकांही न 
बोलतां तसाच त्या हातावर आसबे गाळीत तो उभा राहिला. तेव्हां थोड्या 
वेळानें त्याचा तो पहिळा आवेग कमसी होऊन आपल्या आवडल्या मुलांचे 
खुढें काय होईल हा बिचार त्याच्या मनांत आला, आणि हातची तरबार 
स्वालीं टाकून तो मटकन जमिनीवर बसळा आणि खिन्न होऊन हणालाः- 
४ दबा ! काय रे तुझ्या मनांत आहे १”? 

हा सर्वे प्रकार पाहून बाळाच्याही मनास कांहीं सुचेनासें झालें. तो कांह 
बोलला नाहीं. शेबटी हळूच हातानं हरीस खूण करून त्यानें जबळ 
बोलाबिलें; आणि तसेच सुकाऱ्यानें ते दोघे आपल्या रस्त्याला लागले, 
आणि थोड्याच वेळांत देबाल्यांतील बागेत जेथे गुरुजी काम करीत 
होत तेथें आले. त दुखःदायक प्रसंगाचा त्यांच्या मनांवर इतका परि- 
णाम झाला काँ, बाटेनें ते एक शब्दही बोलले नाहींत. गुरुजींपा्शी येतांच 
-बाळानें, थोडा बेळ धरून जाऊन येण्याइद्दळ त्यांजपा्शी परबानगी मागि- 
"तळी ब त्यांचा रुकार मिळतांच तो लगेच आपल्या घराकडे निघाला, 


कळ 


इनामदारांचा बाळू १२५ 
3... 8 हे 
२७ संकटा धाव घाला ! 
-०>१८००००-- 
बाळ घरा येतांच त्यास पाहून राधाबाईंस आनंद बाटला; पण हा. 
सध्येंच कां परत आला म्हणून तात्यासाहेब जरा बुचकळ्यांत पडले, तरी 
बाळ अगदीं आपल्याच विचारांत गुंग होता. त्यानें घरी येतांच तात्या- 
सहिबांस प्रश्न केळा--- 
:: तात्या, माझी एक गोष्ट ऐकाल का! रागाबणार नसाल तर सांगतो. र्ट 
तात्यासाहेंब:---नाही रागावणार, सांग काय सांगाबयाचं त. 
बाळः--तुम्ही पृष्कळ बेळां म्हणत असतां ना £:-का आपल्याला. 
कांहीं कमी नाही; आपल्याजबळ पुष्कळ पेसे आहेत; आणि मी खर. 
शाहाणा झालों, तर ते सर्व पेसे तुम्ही मला देणार, माझ्या स्वाधीन कर-. 
णार ! तर मग आतां या बेळीं मळा कांहीं पेसे द्याळ का १ 
तात्यांसाहेब:--हो, सर्व पेस तुझेच आहेत; मळा आतां काय करा- 
बायांचे आहेत £ तूं सांमाळावय्राला शाहाणा हो म्हणजे झालें. आतां सुडां. 
तुळा इबे तर मी पेसे देईन. किती पेसे तुला पाहिजेत १ 
बाळः:--पुष्कळ पाहिजेत, 
तात्यासाहेबः--पुष्कळ म्हणजे किती £ काय, एक रुपया पाहिजे ! 
बाळः---त्याच्यापेक्षांही पुष्कळ अधिक पाहिजेत. 
तात्यास हेब:--अधिक म्हणजें किती ! सांगशील तर खरा ? 
बाळः--सांशूं खरेंच १ मला शंभर रुपये पाहिजेत ! 
त्याबरोबर राधाबाई पुढे होऊन म्हणाल्याः--हंच बाटतें तं गुर्जाचे 
शिक्षण |! पाहिळेंत ना £ पोर पूर्बी होतं त्याच्या दसपट आचरट मात्र त्यांना, 
करून ठेवले झालें ! गुरुजी कसले हे कपाळाचे ! 
बाळः---नाहीं ग आई ! गुरुजींना कां बोलतेस ! गुरुजींना यांनरळे 


१२९१ सकटी धाव घाळी : 


बएक अक्षसुद्धा माहीत नाही ! 

तात्यासाहेबः--पण बाळ, तुळा पोराला इतके रुपये कद्चाला पाहिजेल £- 
काय करणार आहेस त्यांचें ? 

बाळ:--ते मी तुम्हांला मग सांगणार आहे. पण तें तुम्हांला कळ 
ल्यावर, माझी खात्रीच आहे काँ, तुम्ही ती गोष्ट चांगलीच केली म्हणाल, 

तात्यासाहेबः--पण तं आधीं मला कळल्याशिवाय उपयोग नाही. 

बाळ:---पण ते पेस मी जरी खर्च केळे, तरी ते सर्व एका बषोत म. 
तुमचे परत फेडणार माहे! 
_ तात्यासाहेबः--वा! एवढी रक्कम एकदां खर्च केल्यावर तुळा कड) परत 
फेडतां येईल १ 

बाळः--सांधूं कशी ती £ मी आतां उद्यांपासून सकाळीं शिरापुरी . 
खाणार नाहीं; दुपारी चहा घेणार नाही. रेशमी कोट ब जाकीट घालाद-- 
याचें सोडून देईन; ब जोडाही मळा आतां नवा नको, मी ते पेसे फिटत 
तांबर अनबाणी वाळेन. मग वर्षात माझे पेसे किती बांचतील पहा बरं ! 

तात्यासाहेबः--पण तुला आतांच एवढा संन्यास घ्यायला, तुला हे पेल! 
द्याबयाचे आहेत तरी कोणाला ! 

बाळः--पण ते नाहीं सांगितलें तर नाहीं का चालणार १ 

तात्यासाहेबः---आणणि तें सांगितलं तर नाहीं का चालणार १ 

बाळः-र-“ मग सांगतोंच तर ! '? असें म्हणून बाळाने त्या शेतकऱ्या - 
बर आलेला जत्तीचा प्रसंग, त्याच्या सरीचा ब मुलाबाळांचा झाकांत बगेरे 
सर्थे प्रकार त्यांस सांगितला, तो सर्व ऐकिल्याबर तात्यासाहेबांस थोडे नकल, 
बाटळें ब त्यांची दयाही आली. मग त्यांनीं आपल्या उदारपणासुळें ब बहु- 
तांशी आपल्या लाडक्या मुलाच्या प्रेमामुळे, त्यास तेबडी रक्कम लागलीच 
काढून देण्यास आपल्या दिबाणजींस सांगितलं, नंतर मुलाला इतका सस्ब-- 
भाब जडत चालला हे पाहून त्यांना कांहीसा आनंदही बाटला. गोबिंद-. 


इनामदारांचा बाळु बाळू १२२ 


'स्शास्त्री यांच्याबद्दल लागलीच त्यांस उपकार बाटले. बाळाचे अर्थातच हतर 
शोष्टींकडे लक्ष नव्हतं. पेसे हातीं येतांच तो थेट गुर्जीकडे आळा, ब हरी 
' तेथेंच असलेला पाहून त्याला म्हणाला --“ हरी, चल आपण त्या शेत- 
*कुऱ्याकडे जाऊं. तूं बरोबर येतोस का १ ? मग हरीने हो ह्मणतांच ते दोघे 
मोठ्या त्वरेने लागलीच त्या मळ्यांत येऊन पोंचळे, तो. मघांसारखीच 


८१७ 


स्थिति होती. सर्बजण दुश्चित होऊन बसले होते. बेळीफ ब तो चंदूलालाचा 
'झारकून तेथील गूळ ब इतर कांह. माळ बाहेर काढून त्याची यादी करू 
ऱछांगळे होते; ब ती शेतकर्रीण निराशेनं हुंदक्‍यांबर हुंदके देत एक कोपरा 
"रून पडली हाती. आंत जातांच बाळ तत्काळ त्या बाईपार्शी गेला ब 
'व्हूणाला--“' बाई, तुह्ली रडूं नका. माझी एक गोष्ट ऐका! ? 

बाई---बाबा रे, तुझी काय गोष्ट ऐकूं ! देबानें माझ्याबर केबढा घाला 
"“झतळा आहे तो तुळा आहे ठाऊक बाळ? ?? 

बाळ:-तो मळा कळला आहे; ब म्हणूनच मी तुमच्याकडे आलों आहे. 

बाई:---मग बाळ तूं काय रांगणार आहेस ? तुला लहान मुलाला या 
'जपर्सेगी काय करतां येणार आहे १ 

बाळ:--मला थोडें तरी करतां येईल, ब तें मी करणार आहे. तुम्ही 
ऱसाझें एबढें ऐका! | 

बाईः---बाळ, आम्हांठा या संकटांतून सोडबीळ असा या प्रथ्वीवर तर 
स्होणी दिखत नाही ! देब एक काय कर्रील तें खरे ! 

बाळः-णबाई, मी तूमचा आहे ना १ “' माझ्याच मुलासारखे तुझी, 
-स्हणून मीं ठुह्यांला दूध दिलें. ” असें परबां तुझी आम्हांला म्हणालांना १ 

बाई:--हो बाळ, पण तूं या बणव्यांतून आम्हांला कसा सोडबिणार ! 

चाळ!--हे घ्या शेभर रुपये, ब त्या बेलीफार नेऊन देऊन त्याची 
"याबती मागा' कशी ? उठा आतां. ?' असें म्हणून बाळानें त्या बाईंचा हात 
*कपाळावरून काढून घेऊन, बरोबर आणलेली रुपयांची भैली' त्याबर ठेवून 


१२३ संकटी घाव घाली !_ 


दिली. ती थेली पाहतांच त्या बाईला जे आश्चये बाटळें ब लो आनंद 
झाला तो वर्णन करणें अशक्य आहे. अत्यंत बिस्मयानें चाकित होऊन ती 
आपल्या त्या उषकारकत्या बालमू्तीकडे क्षणभर पाहात राहिली, आणि 
थोड्याच बेळांत कुतज्ञतेमुळे हृदय दाटून येऊन कांहीं बोलाबयास प्रकत्त 
होतां होतांच आनंदाच्या अतिरेकानें मूचिछित होऊन मागच्यामागे पडली ! 
तों पडल्याचा आबाज ऐकून बाल्रचे बाजूस असलेला तिचा नबरा एकदम 
घावून आंत आला; आणि घाबरूब जाऊन, “ काय झालें £ काय झाले £ 
म्हणत त्याने तिला नीट उचळून बसविलें. पण ती उठून बसतांच समोरच 
उभा असलेल्या आपल्या उपकारकत्योच्या-बाळाच्या- पायाशी डोके टेकून 
रडत हुंदके देत “ तू माझा देव आहेस !? ' तूं माझा देब आहेस ! 
भसे खुशाल मोट्यानें म्हणूं लागली ! तें पाहून तिच्या नबऱ्यास बाटले काँ, 
दु:स्वाच्या झटक्यानं हिला आतां भ्रम झाला ! कारण आतांब्येत झालेला 
भ्रकार त्यास ठाऊकच नव्हता. मुलंही चोहांकडून लागलीच घांबत आली; 
आणि कोणी खांद्याशीं, कोणी पाठीद्यी, कोणी मांडीशी बिलगून ' आई 
ग, “कां ग? ? असं म्हणून घाबरून रडू लागलीं ! तेव्हां सुलांकडे पाहून 
ती चांगली स्मृतीवर येऊन त्यांना झणाली---“* अरे बाळांना ! या पुढे; 
आणि तुह्यांला बांचबायळा ऐन बेळीं धावून आलेल्या या देबदूताच्या पार्यां- 
बर साष्टांग लोळण घाला ! लेकरांनो, आपले मरण या देवाने आज 
टाळले बरें | ?? | 
ते तिचे बोलणे, डोळे भरून बारंबार बाळाकडे पाहणे, ब ' देब 
* द्वेबदूत ? असे उद्गार काढणे हें सर्ब पाहून तो तिचा नवरा अधिकच गोंघ- 
ळांत पडला. तो तिला ह्मणाला---*“ अग, तूं हं काय म्हणत आहेस १ 
शुद्धीबर आहेस का ! साबघ हो ! बेड्यासारखी काय बरळतेस १”? 
रोतकरीण म्हणाली --“*“' अहो! नाहीं, मी बेडी नाहीं. मी असं कांही 
-बोलतं, पण तेबढ्याबरून मला बेड नाहीं हो लागलें ! खरोखरच ह्वा देब 


इनामदारांचा बाळू श्‌ 


आपल्या हांकेला घावून झाला |! या बाळानें केबढे उपकार भाज: आपर्णां- 
वर केलेत ते पहा. आणे मग हा देव आहे का कोण आहें तें मला 
सांगा ! ” आणि असं म्हणून तिनेःती रुपयांची भैळी सापल्या नबऱ्याचचे 
हातीं दिली. तो पाहतांच त्यालाहि तिच्याप्रमाणें मोठा विस्मय बाटल 
चाणि तो बाळाकडे पाहू लागळा, बाळ हणाला---।“ बाबा तुम्हा आतां 
काह| विचार करू नका, ता रक्कम घ्या आणि आधी आपलें देणे भागवा, 
स! ते ठुन्हाला अगद मांकळ्या मनाने, कांहीं अट वगेरे न घालतां, देऊन 
टाकट आहेत. तर आता तुम्ही आपले क आपल्या मुलांचे अन्नपाण्याचे 
हाल होऊ देऊ नका ! | 

आतांपर्येत तो सर्व संकटप्रसंग गंभीरपणे सहन करून, वेदना आंतल्या 
आंत दावून, स्वथपर्णे बसदेल्या त्या दोतकऱ्याचें अंतःकरण आतां कुतज्ञतनं. 
मरून झाले; आणि त्याची बायको ब मुलें यांच्याप्रमाणेच त्याच्याही डोळ्यां- 
तून आनंदा्थु वळघळ वाहूं ळागळे. लागलीच तोही बाळाच्या पायांबर. 
नमस्कार घालण्याकरिता खाली बांकळा. पण बाळाला आतां ते नमस्कार 
घेणें ब त्यांची स्वाति ऐकणें फारच अझबघड बाटूं लागल्यामुळें तो चटकन 
बाजूळा झाला; ब हराख खूण करून, सुकारऱ्यानें बाहेर पडला ब आपल्या 
रस्त्याला लागला । याप्रमाणें बाळाने आज मोठी खटपट करून एका 
गरिबाच्या कुटुंबाला मोठ्या संकटांतून सोडबिलें; ब शालिसंबर्धनाची एक. 
पायर तो चढला हं गोबिंदशास्त्रथांच्या ब त्याबरोबर तात्यासाहेबांच्याह्दी. 
प्र्यक्ष प्रत्ययास झालं ! 


१२५९ आरस्वला'ची भेट 


२८ आसलाची भेट 


द क क य द 


यानंतर माणखी एके बेळीं बाळ आणि हरी हे फिरावयास निघाले, ही 
बेळ दुपारी ४ बाजण्याची होती. त्यासुळें भाज गुरु्जाही त्यांजबरोबर आले. 
शोते. आज ही मंडळी शहरांतून बोलत बोलत चालली. राजबाड्यापुढीळ 
सोठ्या पटांगणांत ते येतात, तोच त्यांस आस्बल घेऊन फिरणारे दोघे 
दरवेशी आस्वलांच्या मौजा दाखबीत फिरतांना दिसून आले. स्त्रिया ब. 
मुळें यांचा एक पुष्कळ मोठा घोळका त्यांच्यामागे चालला होता. दोन. 
मोठ्या जाड कांख्यांच्या टोकांला सांखळीनें तीं जनाबरें बांधून टाकिली. 
ससून त्या काल्यांची दुसरीं टोक दरवेशांना हाती घरला हाती; आणि त्या. 
दोन्ही आस्बलांच्या पार्ठांबर दोन माकडं बसविली होतीं. तीं माकडे त्या 
गदीतील मुलांकडे पाहून बारंबार दांत विचकीत; ते करकरा खात; वः 
नाना प्रकारचे 'चमत्कारिक यंगबिक्षप करीत. तें पाहून भोंबताल्चा सुलें ब. 
बाया खो खो खो खो करून हंसत. तें सव पाहून बाळाला फार मोज 
बाटली. त्याने पूवी कधी असा प्रकार पाहिला नव्हता. ती अस्वले त्वा. 
दरबेशाने हुकूम केल्याबरोबर मागील दोन पार्यावर उभी राहात ब त्यानें. 
भापल्या जवळचे वाद्य बाजाबैण्यास आरभ कारितांच त्याच्या तालसुराबर 
ती फारच बिचित्रपणे नाचाबयास लागत ! तें सब पाहन त्यास फार 
नेबळ बाटले वब तो गुरुर्जास म्हणाला:-- गुरुजी, ही आस्बळ कशी हो 
माणसाळतात १ आणि माणसाळण्याच्या आधीं माणसाच्या अंगावर येत: 
असतील, नाही!” 

गुरुजी:-आस्बले स्वमाबत: कांहीं बाघाच्या किंबा (सिंहाच्याइतकी उम्र, 
नाहींत. तरी त्यांना जर तसा बाब मिळाला, तर एकादा काठिण प्रसंगा. 
झोढबल्याशिबाय राइणार नाही. कारण अश्या बेळीं की दा मुलां- 


इनामठारांचा बाळू १२६ 


बर, बायकामाणसांबर किंबहुना चांगल्या मोठ्या माणसाबरही घाबून 
येतात, ब त्यास फाडून खातात! हे प्राणी आपल्या इकडच्यापेक्षां थंड देशांत 
फार माढळतात; आणि जितकी थंडी अधिक, तितके हे अधिक उग्र ब 
माकारानें अधिक मोठे ब घिप्माड असतात. अगदी उत्तरेकडे, ज्याळा 
उत्तर्थुवाचा प्रदेश असें म्हणतात तेथें, आणि हिमाल्याबरही पांडऱ्या 
केसांचा आस्बले आढळतात; आणि त्यांची शरीरें आणि त्यांचा कूरपणा हीं 
तर कारच [बलक्षण असतात, | 

याप्रमाणें गोंबिंदशास्त्री ब त्यांचे दोघे विद्याथी बाजूळा उभे राहून जां 
बोळत आहेत तों समोरील गदीतून लोक भराभर पळूं ळागळे; ब त्यांच्या 
सार्गे त्या दोन आरस्बलांपेकी एक आस्बल त्या दरबेशाच्या हातुन मोकळे 
सुटलेले, घांबवू लागलें! मग त्या लोकांची दाणादाण काय बिचाराबी £ 
छोक भयाने सेराबेरा पळूं लागले; ब त्यायोगें ते आस्वळ अधिक बुजून, 
भेटेल त्याच्या अंगावर बेछाशक गुरगुरत चाळ करून जाऊं लागलें! तो 
खन प्रकार पाहून बाळही घाबरून कोठें तरी जाण्याच्या बिचारांत होता. 
इतक्यांत गोबिंदशास्तरी म्हणाले-“ हां! पळून जाऊं नका! नाहीं तर, 
यांच्यापुढे तुम्हांला काय जास्त पळतां येणार आहे ! आपण येथेंच अगदीं 
निश्चळ उभे राहूं या. आस्बळल येथवर आलें तर मी पाहतो! '? 

इतके तें बोलतात तांच तें मासबल तेथे आलेच. तांच तत्काळ गोबिंद- 
शास्त्री यांनीं मोठ्या घेयांनें पुढे होऊन आपले हातांतळा जाड सोटा 
त्याचे बाहुस्याबर जोराने लगाबला. त्याबरोबर तें आस्बळ बांकलेंच ! तरी 
ते. खुनः क्रोधाने त्यांजबर चाळ करू लागले. इतक्यांत माणून धघांबत 
येऊन त्या दरवेशानें त्याच्या पाठीत एक बडगा मारिला ब लागलीच 
त्याची सांखळी पकडली ! आस्बल पकडल्याबरोबर सर्बाच्या जीबांत जीब 
झाला ब॒वळोक घाबतांना थांबवले. तरी एवढ्या अबधींत कित्येक मुलें ब 
वाया रस्त्यावर सपासप आपटल्या; कित्येकजण पायांखाली चंगरले; ब 


१२७ आरवलाची भेट 


पँकेल्येक जणांची भयानें बोबडी बळली ! या सर्व अनर्थाला कारण तो दर- 
बेश्टी होता. त्याने आपलें जनाबर हयगयीनें हातचे सुटू दिलें याबद्दल 
ज्याल् शासन पाहिजे. होते. आस्बलाला पकडतांच गोबिंदशास्त्री त्या दर- 
वेशास म्हणालळे-* काय रे तूं मूख आहेस ! तुला जनाबर सांभाळतां येत 
नाही, तर तूं हे खेळ कश्याला करतोख £ चल बाड्यांत; तुला आतां महा- 
राजांकडून. फटके बसवितों ! काय ही लोकांची दाणादाण झालो, तुला 
दिसत नाहीं १” 

गोबिंदशास्त्र्यांची मुद्रा ब ती बोलण्याची ढब पाहून तो दरबेशी फारच 
घाबरला ब गयाबया करून बिनंति करूं लागला-“ नाही महाराज, नी. 
आतां असें नाही. करणार, या बेळीं मला क्षमा करा, आपला चाकर 
आहे महाराज | दया करा!” 

मग ही बिनबणी ऐकल्याबर गोविंदळासतरी यांनी बिशोष कांही न 
करतां, पुढें नीट सावघगिरीनें बाग असें त्यास पुनः बजावून, सोडून 
दिलें; आणि पुढें ते आपल्या बाटेख लागळे, इतक्यांत बाळ म्हणाला-- 
गुरुजी, तुम्ही एकदम त्या आस्बलाच्या पुढें कसे हो गेलांत ! ते मोकळे 
बाबत असतां, तुम्ही काठी उगारून पुढें सरखाबतांच मी भ्याला ! मला 
तर बाटले को आतां काय होतें कोण जाणे । 

गुरुजी म्हणाळेः-- पुष्कळांना असेंच बाटतें की, जनाबर मोकळे सुट्ळे 
तर आपण पुढें कसं जाबें ? पण खरोखर त्याच्यामध्ये फारसे कठीण काम 
नसतें. सर्व जनाबरांचा बहुतेक असा प्रकार असतो काँ, घेर्यानें आपण 
स्यांजवर चाढून गेलों, कां ती. मिऊन घाबरून जातात; आणि उलट 
अपण म्याठोंसें दाखबिताच ती जोर करून आपल्याबर चालून येतात. 

इरीः--हो गुरुजी, कृत्र्यांच्यामध्ये मी. तर हा प्रकार पुष्कळदां पाहिला 
आहे. दोन कुत्रे एकमेकांना. रस्त्यांत. मेटले, ब ते दोघेही चांगळे रगदार 
असले तर ते मोठे बिचाराने, जपून एकमेकांपुढें जातात, आणि तर्थात 


इनामदारांचा बाळू र्र्ट 


एकाद्यानें भीतीनें शोपूट जरा खालीं केळें की दुसरा गुरगुर करू लागतो; 
ब त्यानें जर पळच काढला, तर मग खूप आवेशाने हा त्याच्या मार्गे घाबत 
जाऊन त्यास पकडू लागतो. पण परत त्यानें जोर केला की यांची गुरगुर 
मंद पडते ! 

गुरुजी---असा| प्रकार कुत्र्यांच्यामध्येंच आढळतो असें नाही, सगळी 
जनावरे माणपाला मितात. त्यामुळें जेव्हां कोंगाळा एकाद्या मोय्या अर्ण्या- 
नून जाण्याचा प्रसंग येतो, त्या बेळीं जर एकादे जनावर पुढें येतंसे दिसले, 
तर केंबळ नुसती मोठी आरोळी ठोकली कीं काम होतें; आणि कांही लास 
न पडतां माणसाची सुटका होते. मी त्या आस्बलाच्या पुढें गेलां त्यांत तर 
भीति वाटण्याजोंगें कांहींच नव्हतं. कारण तीं रानांतल्या जनाबरासारखीं उप्र 
नसून माणसाळलेली होती. माणसाळतांना त्यांनी पुष्कळ मार खालेला 
असतो; ब त्यांना खाण्याळाही फारच बेताबातानें मिळत असतें. तेव्हां मा 
त्याबर काठी उगारली तर त्यानें भ्याबे, ब कांही उग्रपणा न करितां मुका- 
त्यानें थांबांब, असा माझा अर्थातच अंदाज होता. त्यामुळें मी त्याच्या 
अन्यासारखा आव आणून एकदम त्याजबर घाबलो; त्याबरोबर ते. भ्याले 
आणि त्यामुळें त्या दरबेशालळा तें चटकन पकडतां आले. आतां पहा बरे, 
मी असा पुढें सरलो नसतो तर आणखी कित्येक पोरांची ब बायांची कोण 
ज्ञेंघा त्याने उडविली असती ! 

याप्रमाणें बोलणें चाललें असतां ते सर्वे घराकडे परत फिरले. 


१२९ साकडांच्या गोष्टी 
ॅऑॉऑऑऑशेशशशाााजविवववविवााता 


२९ माकडांच्या गोटा 
-२>-ण९७१९७०७-०--... 


दुखरे दिवशीं कालळच्याच गोष्टी पुनः निघाल्या. कालच्या गर्दीत 
ळान एक पराक्रप्त करण्याचा प्रयत्न केला होता. गोषबेंद शास्त्री यांनीं आस्व- 
काळा साटा मारला. असतां दरवेशानें येऊन तें आत्बळ जेव्हां पकडलं. तेव्हां 
त्या भास्वलाच्या पाठीबरचे माकड मोकळें सुट्न साखळाींसह पुठे उड्या 
पेत चाळळे हात. तो सावळी पाहून, ती. आपण घराबी अस त्याच्या 
सनात आळ, पण ती साखळी जशी जोरानें पकडावा तशी पकडतां न 
आल्यासुळ, माकडाने पुढें उडी घेतांच बाळाच्या हातास हिसडा बसला व 
चा रस्त्यांवर पाल्या पडला, तों त्यांच्या हातास ब कोपरांस लागलें, ब 
मातून बरच रक्त निघाले. तरी ती गोष्ट त्यानें त्या बेळा कोणास कळू दिलं 
नाह, दुसर दिवशी हरीने तो प्रकार गुरुजींस सांगितला तेव्हां गुरुजीनी 
नाळास जबळ बोलावून त्याचा हात पाहिला. तेव्हां फारशी दुखाषत झालेली 
नाह! असं त्यांना दिसले, पण ते म्हणाले-': बाळ, तुला लागले ते मला 
चू सांगतल नाहींस ! असे कां रो? !! 
नाळ---नाहा गुरुजी; फारसें लागलेले नव्हतें. मग त्यांत काय सांगा- 
'बयाचें आहे 
€ उत्तर एक प्रकार गुरुजींस समाधानाचे बाटले. कारण एकादा खडा 
डागला तर ज| घरांत रडून ओरडून आकांत कराबयाचा. तो इनामदारांच] 
डाडका बाळ भाज रक्त आलें तरी त्यांत काय आहे असें म्हणण्याइका 
भअहनशाल बनला; ही प्रगति कांहीं थोडी नव्हती. असो. नंतर माकडांच्या 
भाष्टा नघाल्या, गुरुजी म्हणाले-माकडें ही फारच विलक्षण असतात. 
त्याच बाड ब एकंदर शररिरचना बहुतक आपणां माणसांप्रमाणच 
अवत, ह तुमच्या लक्षांत भाळेंच अस्लेळ, उष्ण हवेच्या देशांतच हा राहतात 


इनामदारांचा बाळ १३५० 


अडा] देशांतील अरण्ये या प्राण्यांनी अगदीं भरून गेलेली आढळतात. 
त्यांच्या अंगी पराकाष्ठेचा चपळपणा असतो. त्यांचे हात हुबेहुब माणसासा- 
रखेच असतात; हाताची ब पायांची बोटें तर माणसांच्यापेक्षांही लांबट अस- 
तात. त्यामुळे झाडाच्या डाहाळ्या पकडून घरून, या झाडाबरून त्या झाडावर 
त्यांना अगदी सहज जातां येतें. दाट अरण्यांतून कित्येक भेलपर्येत माकडे 
अशीच बरच्याबर, जमिनीबर न उतरतांच, जाऊं येऊं शकतात ! रानांतीळ 
सर्द प्रकारचीं फळें ही खातात. आणि आपले भक्ष्य मिळांबिण्यासाडी 
नेहमी या रानांतून त्या रानांत भटकत असतात, कधी कधीं रानांतर्ला 
फळें पुरेक्ी न होऊन यांच्या स्वाऱ्या लोकांच्या पिकांबर ब फळझाडांबर 
इला कारेतात. अशा बेळीं त्यांचें चातुये फारच उत्कृष्ट दिसून येतें, त्यासंबं- 
घानें पुष्कळ गोष्टी मी ऐकल्या आहेत. 

बाळ मध्येंच हणालाः-- त्या गोष्टी आम्हांला सांगतां गुरुजी १ 

गुरुजी:- बिकांत शिरतांना अगदीं माणसांच्याखारखी साबर्घागरी ती 
घेतात ब मोठा व्यबस्थितपणा दाखबितात. त्यांची टोळी पिकांत किंबा 
एखाद्या बागेत शिरली असतां, त्यांच्यांतलां दानचार माकडें बाहेर हेरा- 
खारखी बसून राहतात; ब कोणी माणूस बागेकडे येतांना दिसला काँ, 
असा एक खुणेचा किचकिच शब्द करतात, काँ तो आंतल्या सबीस कळून, 
ती सर्व एका क्षणांत पटापट उड्या टाकून निसटून जातात ! 

हरी झणालाः- हो, खरंच गुरुजी, पिकांत शिरतांना मध्यें कोठे तरी 
एकादे उंच झाड अल्लेळे पाहून त्यांवर दोनतीन माकडे चढून बसतात; 
न तेथून कोण आपलेकडे येतें तें पहात राहतात. कोणी आलेसे दिसले 
च, “ किचाकेच ? करून सर्बीना साबघ कारितात, काँ एका क्षणांत 
पळाली सारी ! एक माकड म्हणून मग शेतांत सांपडत नाह. 

गरुजी:- अरे, हें कांहींच नाहीं ! चोरीच्या कामांत तर ही कारच 
हुषार असतात, एकादे बेळी त्यांच्या राहाबयाच्या रानापासून जर एकादी 


१9 १३१ सांकडांच्या गी 


थाग दूर अंतराबर असली तर त्यांची करामत पाहून घ्यावी, अद्या वेळ 
त्या रानापासून बागेपदेत, अगदी एका ओळींत, कांही थोड्या नियमिट' 
अतराबर ह| बसून राहतात, नंतर बाकीची सर्ब टोळी त्या बागेत शिरून? 
झाडावरची फळेंन फळें तोडून खाळी टाकतात, झाडाखाली कांही जट! 
- उभे राहून ती फळें झेळतात; आणि मग एकाजबळून दुसऱ्याजबळ, दुख- 
ऱ्याजबळून तिसऱ्याजबळ अशीं भराभर ती फळें लांबवून सगळ्या बागेची 
झडती करून, संथे फळें कोठल्याकोठे नाहीशी करून टाकतात ! एक-- 
अर्ध्या घटकेंत मरळेली बाग ओस करून सोडतात ! त्यामुळे विकाळा' 
यांची नेहमीं मोठी घास्ता असते ! 

माकडें अगदी लहान असतांना पकडली तर लौकर माणसाळतात. पळा 
कांही तरी खोडी करण्यांत त्यांचा नंबर अगदी पाहिला ! शिवाय नक्कल: 
करण्यांत तीं फार प्रबीण, त्यांच्यासमोर जे जें कांही कोणी करील तसें तो” 
लळागलांच करून दाखवितात. किती तरी मोजेच्या गोष्टी यासंब्रघांत 
ऐकल्या आहेत. एका ग्रहस्थाच्या घरीं असेच एक माकड पाळलेले हेते... 
त॑ एका सोप्यांत बांधून ठेबळेळें असे. तो ग्रहस्थ इजामतीच्या बेळी 
नेहमां त्या खोप्यांत बसत असे. तेथें दर आठ दिवसांनी न्हाबी येई ढळे 
एका बाटींतळे पाणी घेऊन ते त्याच्या धन्याच्या डोकीस डोळीत बसेः.. 
ते त्या माकडाने पाहिलें होते. याबरून एके दिवशी त्याला बाटले की. 
आपण, इजामत कराबी | मग ते मनांत येतांच त्याने घरचें मांजर इकडूल'' 
तिकडे जात असतांना पकडले, ब शाईने मरलेली बाटीच्या आकाराची 
एक दोत जबळच एका कोनाड्यांत होती ती घेतली, ब तेंच पाणी समल 
लून त्याच्या तोडाळा चोळाबयाला सुग्बात केली ! मांजराचे ओरडणे ऐकून? 
थरांतील माणसें घावून भाळी; ब॒ माकडाने 'चाळबिलेला प्रकार सबजळ? 
मोठ्या आश्चर्पानें पाहात राहिले ! तो न्हावी अगदीं जसा त्या ग्रइस्थाचे 
डोक्यावर पाणी.चोळीत असे, तद्माच तऱ्हेने ते. माकड ती शाई त्फः 


डइनामदारांचा बाळू १३२९ 


सांजराच्या डोक्याबर चोळतांना पाहून त्या सर्ब लोकांस वराकाष्टेचें नबळ 
बाटले ! मांजर चुळबुळ चुळबुळ करूं लागलें काँ, तें त्याच्या तोंडांत 
खछ॒गाबी; आणि अशा तऱ्हेने त्यास बेडाबी की, ते पाहून पाहणारे लोक 
स्वदाखदां हासू लागत ! आणि तें मांजर जरा स्वस्थ झालं की, खसाखस 
च्याचें डोके घरून त्यावर शाई- चोळी 1 
इरी आणि बाळ हे ऐकून हसू लागळे, गुरूजी पुढे म्हणालेः--< 
. आतां आणखी एक गाष्ट आठवली ती सांगता. ती तुम्हांठा फारच 
आश्चर्याची बाटेळ, येथल्या तोफखान्यावरच्या एका अधिकाऱ्याने एक 
माकड पाळले होतें. तें त्या तोफखान्यांत मोकळेच फिरे. दसऱ्याला महा- 
- राजांची स्वारी ब्राहेर पडाबय़ाचे बेळीं समारंभास;ठीं म्हणून एकदां तोफा 
- डागाबयाच्या होत्या. पांच तोफा सकाळी झाल्या ब दुपारी पांच व्हावयाच्या 
होत्या, म्हणून तोफांचे बार भरून सर्ब तयारी करून ठेबेली होती. सकाळी 
. सोफा डागतांना तो सर्वे प्रकार त्या माकडानें जबळ राहून पाहिला होता, 
. मग दुपारची तयारी करून लोक जसे इकडे तिकडे गेलेले त्यानें पाहिले, 
. तेव्हां आपण तोफ उडवून पाहाबी असे त्याच्या मनांत भरलें! मग त्यानें 
८ एक पेटळेली काडी कोठून तरी शोधून आणली, आणि तोफा डागतेबेळी 
“ती जेथें लाबळेली त्यानें पाहिली होती, त्या ठिकाणी नेमकी ती लावून 
दिळी ! आणि लगेच आतां तोफ कशी उडणार तें पहाबें, म्हणून पुढच्या 
बाजूस तोफेच्या तोंडाशी येऊन, ते तोंड पुढें करून पाहूं लागल! ताफ 
-भरळेलींच होती. लागलीच पेटून भडका उडाला! एकदम कसला आबाजं 
“झाला म्हणून ळोक घांदून आले, पाहतात तों काय ! तोफ उडाली असून, 
त्य़ा माक्रडाच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन गेळे आहत ! 


 सहळचाकमान्याजाून» -वव्शयात प्रत. 8845602059 


१३३ _/ 'मंनीचा अपराध 


२० मनीचा अपराध. 
- ी 

बाळाला गोंविंदशारूरांच्या शाळेत ठेवून आतां पांच सहा महिने होत 
साले. एवढ्या अब्धांत बाळाची सुधारणा बरीच झालेली दिसून येत होती. 
आतां त्याची प्रकृतिहि पूर्वीप्रमाणे अधू राहिळीं नव्हती ब मनालाही बरेंच 
'चांगळे बळण लागलें होतें सदोदित खुसखफुसत राहणें ब एवढ्या तेबेल्या 
गोष्टीबरून चिड्टून जाणें हे प्रकार आतां बहुतेक बंद झाळे असून, थंडीवारा 
सोसण्याची शाक्तेह्दि त्याची आतां बाढली होती. | 

आतां हिंबाळा संपला असून उन्हाळा सुरू झाला; ब तों क्रमाक्रमाने 
आपले उग्र स्वरूप प्रगट करूं लागला, जिकडे तिकडे प्रदेश रूक्ष दिस 
लागला. भोढे ब ओघळी पाण्यानें भरून बाहावय़ाच्या, त्यांना आतां एक 
थेब सुद्धां नव्हता. माळावरचें गवत बाळून जाऊन, सर्ब रान कुसळांनी 
मरून गेले, बृक्षांची हिरबीगार पालबी आतां दरोखोऱ्यांत मात्र लपून बस- 
ल्यासारवी दिसत हाती. सकाळचे आठ बाजर प्रापासून राबिराज जे उ 
स्वल्प धारण करात, तें सायंकाळी ५ बाजेपर्यंत. अश्या वेळा जनाबरांन 
आणि पांखरांना अर्थातच चारा मिळणें फार कठीण होऊन गेळें. गोबिंद- 


प बशशाआजनबयय्खसग“नसहह गळ डर 


शास्त्र्यांच्या देवाल्य़ांताळ वार्गेत मात्र हा उन्हाळ्याचा रूक्षपणा अद्याप 
'फास्टा दिसूं लागळा नव्हता. त्यांचे बिद्याथी मोठे मेहनती असत बं त्यांचें 


बागेबर फार प्रेम असे. त्यामुळे त्यांनीं अद्याप तरी बागेला पाणी पाजण्याच्या 
कामी उगें हाऊ रिले नव्हते. आतां जाई, जुई, मोगरा यांच्या फुलांचा 
बहर सुरू झाला; कांचन फुडांनी लगटून जाऊन पांढरा शुभ्र दिसूं लागला; 


च सोनवाफ्यांच्या फुलांचा बास बागेत सर्वत्र भरून राहूं लागला. गुलाबाचे 


चाटे झागल्या रम्य पुष्गांनी पाहूगाराला आपलेजबळ बोलवू लागले, ब 


तुळश्ांचे वाटवे त्यांच्या हृरयांतीळ पाक माबना जायत करू लागळे, शंक-. 


येय दगडी देबाल्यांत तर गारंबा फारच उत्कृष्ट अस्रून तो पूवीच्या एकांत 


ड़ 


“ह४नामदारांचा बाळ १२३४ 
व ॅशशशआधाावावावशययायायााा 


बासी इंवरमक्त नुनिजनांच्या समाधिस्थानाची आठवण देत होता. गोबिंद- 
झाख्यांचे विद्याथी नित्यनेमाने. देबदर्रानास येत, ब मोठ्या सात्विक चुत्तीने 
'भंतःकरणवूर्बक बंदन करून जात; तें पाहून कोणाही प्रेक्षकाला त्यांच्याबद्दल 
सहजच फार कातुक वाटाव. 

असो. या दिवसांत एकदां सकाळच्या बेळीं बाळ देवदर्शन करून जो 
आओबर्राकडे बळतो, तों एक सुंदर पोपट त्याच्या बसाबयाच्य़ा जागीं इळू 
हळू इकडून तिकडे टुणदुण उडत चालला आहे असें त्यानें पाहिले. तेव्ह! 
ह्यास त्याचें नबळ बाटून तों परत देवाल्यांत गुरुजींकडे आला ब म्हणाला, 
४ गुरुजी, तो पाहिलात का, ओंबरींत एक राघू कसा फिरत आह ठा क 
आरी त्याला धरूं का हो ! आम्हांला तो खेळाबयाला होईल. ” 
_ युरुजीः--बा ! आपल्या खेळण्यासाठी तूं त्याला ६रून ठेवांबे तें काय 
म्हणून ! . तूं आपल्या सुखासाठी त्या ब्रिचाऱ्याला पकडून ठेबणार; न. 
रानामध्यें मोकळेपणे इकडून तिकडे भराऱ्या मारतांना त्याला जी आनंद 
अमळतो त्याच्या आड येणार ! हें चांगलें का! 

ब्राळः---मग गरुजी, पुष्कळ लोक पोषटाला घरून घरीं पाळतात ते हो. 

गुर्जीः-_-एकादी गोष्ट पुष्कळ लोक करतात, एबढ्यावरून ती चांगली, 
आसते असें नाही. पुष्कळ बेळां असे होते की, लोक चांगल्याबाइटाचा 
फारसा बिचाः न करतां पूवी जे एकदां कांही कारणांमुळे प्रचारांत आलें 
संच पुढें, त्याचें कारण उरले नसले तरी, तर्सेच चालबीत राइतात. 
म्हणून म्हणतात-*“' गतानुगतिको लोकः ” ५ण मुलांनी अशांचे अनुकरण 
न करितां, सर्ब गोष्टींचा भापल्या मनाशी चांगला बिचार कराबा] ब मख. 
/हाय कराबयाचें तं ठरबाबं. 

बाळः---५ण इतक्या लोकांना समजल नाही त॑ झापल्याला आपल्याच 
शक्ुद्धीनं समजेल असे कसे समजाबे १ 

गुरुजीः--हो, खास खमजाबे. टोकांना समजले नाहीं, याचें कारण 


१२३५ - सनीचा अपराध 


त्यांनीं त्याचा. विचार केला नाहीं हें होय, पण बिचार केला तर सर्वे सम” 
वळख पाहिजे. रामदासस्बामीचंही एक बाक्य आहे:-- 

'_ *“ विवेकामध्ये सांपडेना, एस तों कांहींच असेना 

बाळ!--<पण मग गुरुजी, पोपटाला जर आपण घरून पाळले नाहीं, 
'खर त्याची सळगी तरी आपल्याला कशी करतां येईल ! 

गुरुजीः--कां नाहीं करतां येणार? कोणाच्याही उपयोगीं पडाबं, कोणा- 
बरतीही प्रेम कराबें; म्हणजे त्याची झापली सलगी होणारच. 

बाळः---मग माझ्या मनांत त्या पोपटाने माझ्याशी अगदी सलगार्ने 
आागाबे अलं फार आहे, मग मां त्याच्या कसं उपयोगी पडाबें ! 

गुरुजीः-तो पोषट सध्यां ओबरीत येऊन इकड्टडन तिकडे कां मटकढ 
आहे हें तुझ्या ध्यानांत आलें काँ; 

जाळ:--तेथे मुलांनी हादग्याची फुलें काढून ठेविली आहेत ब त्यांबर 
'“याची नजर आहे, असें मला बाटतें. 

गुरुजी:--असेल, हृललां उन्हाळा सुरू आहे. त्यामुळें आतां बागांतून 
'बेरू किंबा दुसरी फळें पूर्वीप्रमाणे त्यांस मिळतनाशीं झालीं आहेत. 
म्हृणून दररोज सकाळीं कांही पोपट आपल्या हाद्ग्याच्या झाडांबर बसून 
त्पांतील मध सत्रात असतात, आज तां फुले तुम्ही भा्धीच काहून ठेवलीत 
त्यामुळें, तीं पाहून तो येथें खार्ली उतरला आहे. 

बाळः---मग मी तां फुले टोबलींतून काढून बाहेर पसरून ठेवू का !_ 

गुरुजी:---पण प्रथम ही गोष्ट तूं लक्षांत ठेव काँ, तूं त्याच्या फारसा 
बळ जातां कामा नये. कारण तसं केल्यास तूं त्याला पकडण्यासाठी येत 
आहेस असं बाटून तो भुरोदेशी उडून जाईल, आणि त्याला पेरू किंबा 
डाळिंब हें जर तूं रोज आणून दिलेस तर तो रोज नेमानें तेथे येते जाईल 
अ मग तुझी त्याची ख्रलगी हाऊ लागेल 


हत्तके बोलणे ओेकल्याबर बाळ परत ओबरीकडे गेला. तों तेर्थे. 


इनामदारांचा बाळू १३६ 


आणखी एकदोन पोपट फिरतांना आढळून आले, तं पाहून त्यास फॉर 
आनंद बाटला. पण. त्यांस खाण्यास द्याबयाला त्याजपादी आतां कांही 
नव्हते. मग त्यानें गुरुजींची परबानभी बिचारून घरी जाऊन त्या पोपटा- 
साठी थोडीशी भिजलेली दाळ आणली; ब ती तेथे, आपणापासून दूर्‌ 
ठिकाणी एका ताम्हनांत ठेवून दिली. मग थोड्याच बेळांत कांही पोपट 
तेथे येऊन ती दाळ थोडीथोडी खाऊं लागळे, कारण आतां रानांत कांही 
फळें बगेरे मिळणे अशक्य झालें होते. मग कधी दाळ, कधीं परू, कधी 
डाळेंब बाळानें घरून तेथें आणून ठेबाबें, ब त्यांनीं त॑ओबरीच्या काँठा- 
बर बसून खाबें असा प्रकार कांदी दिबस चालला. तेथील स्वार्गे संपल्या- 
बर ते पोपट लगतच्या हादम्याच्या झाडांबर जाऊन बसत ब त्याची फुले, 
कळ्या, मध खातां खातां तोडून खाली पाडीत; त्या वेळी त्यांचा तेथें मोठ्य 
सुरेख किलकिलाट चाले; तसंच ते या फांदीबरून त्या फांदीबर बारबार 
उड्टूं लागले म्हणजे त्यांच्या पंखांची मोठी सुरेख शोभा दिसे. तो सब 
प्रकार पाहून बाळास रोज फार संतोष बाटे; ब त्यायोगे त्याचे त्या पोप- 
टांबर फार प्रेम बसळें, नित्याच्या सराबामुळें ब त्या पोषटांनाही याजपासून 
दररोज कांहींना कांही खाण्यास मिळत असल्यामुळें, पूबाइतके ते त्याला 
माहून आतां चटकन उडून न जातां, त्याच्या हातांतील फळाकडे पहाल 
बारबार जबळून जात येत. त्यामुळें बाळाला हा आतां एक मोठा करमणु- 
कीचा बिषय होऊन बसला. 

असा प्रकार चाळला असतां एके दिवशी शास्त्राबोबांच्या मनीनें 
बाळाचा मोठा अपराघ केला | आणि त्याबद्दळ तिळा आतां केबढें मोठे 
शासन कराबे अर्से बाळाला होऊन गेलें ! कारण, एके दिवशीं ते पोपट 
बाळानें पसरून ठेबळेळे दाळीचे दाणे बेचीत असतां लिनें अचानक त्यां-. 
बर छापा घालून त्यांतील एक पोपट पकडून, कोठच्या कोठे लांब पळबून 
नेल व_ खाऊन फडा करून टाकिला ! तेव्हां त्याला फारच दुःख झाळें,, 


१३७ मनीचा अपराध, 


ब मनीचा अतिशय राग आला ! तों लागळीच शुरुजीकडे घाबत आला: 
आणणि मनीनें पोपट मारल्याचें मोठ्या रागाने त्यानें त्यांस सांगितलें ! तें 
ऐकून गुरुजींनाही बाईट बाटळें, पण ते ह्मणाले--बाळ, मग भझातां मर्नांस 
काय शासन कराबें असें तुझ्या मनांत आहे ( 

बाळ-- मला बाटतें, तिनें आपला पोपट मारला, तर तिला घरून, 
डोकींत एक धोंडा घाळून ठार कराबी ! असले दुष्ट मांजर इबें कशाला ! 

गुरुजी- म्हणजे तुझी अक्यी कल्पना आहे काय £-कीं मनीने हा तुझः 
पोषट कांहीं आकस घरून मारला ! तिचा त्याचा कांही द्वेष होता ! 

बाळ-- तसें नाही; पण तिळा अशी संबयच आहे कीं, पाखरू सांप- 
डले की मारावें आणि खाबें. प्राण्यांचे मांस खायची संबय; दुसर काय १ 

गुरुजी- मग तर हें तुळा कबूल झालें की, मनीला भूक लागली काँ,» 
ती पांखराळा मारते; द्वेषाने मारीत नाहीं. मग तिला तूं ' दुष्ट मांजर ? 
अले कसें झणतोस ! 

_ बाळ- पण आमचा पोषट तिनं मारला, हा दुष्टपणा नाही काय $ 

गुरुजी- नाहीं, हा दुष्टपणा नव्हे; हा झुकेचा ब॒संबयीचा परेणास्ध 
आहे. मग तिची ही संबय घालबाबी म्हणून तूं कधी प्रयत्न केला आहेर 
का ? आणि ही तिची संबय ठाऊक असूनही जर तूं असा प्रयत्न केला 
नाहींस, तर आतां मनीपेक्षां तुझाच मोठा अपराध झाला असं म्हणाबयाख 
नक्को काय १ पोपटास मारल्याने तुला इतकें दुःख होणार आहे, याची 
तिळा काय कल्पना १ मग ज्या प्रकाराची तिळा कल्पना नाहीं, त्याबद्दल 
तूं घोडा घेऊन तिच्या डोक्यांत घालणार, हें न्यायाचे झाहे काय ! 

बाळ- पण गुरुजी, पांखरूं मारूं नये हें मनीला कोणाला तरी शिक- 
बितां येईल काय ? तं अशक्यच साहे ! 

गुरुजी- मला बाटतं पुष्कळ शक्‍य आहे. पण निदान आपण तसा 
अयत्न तरी करून पहाबयास काय चिंता आहे £ 


“इामदारांचा बाळू १३८ 


बाळ-- पण आपण जें या प्राण्यांना इतर्के शिकविण्याचा प्रमत्न 
८शकरावयाचा, त्यापेक्षां ते सर्ब मारून टाकळे तर काय बाबगें आहे! 

शरूजी- म्हणजे मग कोंगकोणाला माराबयाचे ब कोणकोणाठा जिबत 
ऱ्बाबयारचे त॑ तरी सांग पाहूं ! 

बाळ-- जे मांस खातात ते सर्ब प्राणी मारून टाकाबे ! 

शुरुजी- मग जिबत ठेवायला बाकी शिल्लक कोण राहतील ! माणसे 
ल्वरी सारी जिवेत ठेवतां येतील काय १? एक पोषट, आणि एक तूं, आणि 
उभी, आणि हा हरी, आणि दुसरीं अशींच कांदी माणसें यांना तूं सोडून 


ब. पण या साऱ्या शहरांत मांस खात नाहींत असे किती लोक आहेत ! 
शक चतुर्थाशपुद्धां नाहींत. साऱ्या हिंदुस्थानांत असे मांस न खाणारे लोक 


'"्रकॅदर एक शंमरांशसुद्धां नाहींत. बसन पथ्वीबरील लोकांशीं तुलना 
“हरता हे मांस न खाणारे लोक म्हणजे खरोखर कांहींच नाहींत ! जनावरांत 
“ही, घोडा, गाय, बेल, म्हेस, मेढी हे प्राणी तृणाहारी आहेत. 
बण बाकीचे सर्ब मांस खाणारे आहेत. बल्ष्ठानें निर्बलास माराबें हा 
कार सर्व जगभर अव्याहत चालला आहे! मुंग्या तुला मोठ्या गरीब 
"दसत असतील; पण एखाद्या जखमेवर जर त्या डस. लागल्या तर सापा-. 
-स्हारळ्या मोठ्या जनाबरालाही चावून 'चावून ठार करतात ! झुरळे ल्हान 
"स्हह्यन किडे खातात, त्यांना बिंचू खातो, बिंचबाळा पाळ खाते, पालीला 
“मांजर मारते, त्याला कुत्रे मारतं, त्याला बाघ फाडतो ब बाघाला सिंह 
-ठार करतो ! सारांश, हा असा क्रम या से जगांत आनत्रह्मस्तंबपर्येत सारखा 
ऱाळू आहे. मग तुझा नियम अमलांत आणाबयाचा म्हटळा तर सारीच 
श्यु्टि लयास नेली पाहिजे ! कारण करी कोणी स्वतः हिंसा करीत नसेल, 
आ्हरी आसपासच्या लोकांच्या हिंसेचा दोष सहबासानें त्याच्याबर आल्या- 

र्‍्चून रहात नाही ! ही हिंसा सर्वत्र कशी सरास चालू आहे & पाहाबयाचे 
ळश्यसेल तर चल बागेत म्हणजे काय दिसते ते आपण पाहूं 


१३९ सनीचा भपराध . 


असें ह्मणून गुरुजी उठळे ब बार्गेतीळ फुलझ,डांमध्ये आले. तोंच एका 
श्वेमणीने जमिनीवरून कांहीं वेंचून आपले चोंचांत घेतले, गुरुजी म्हणाले- 
“* बाळ, पहा नीट; त्या चिमणीने तोंडांत तें काय घरले आहे ! * 

बाळ -ऱ गुरुजी, ती एक भाळी तिने उचळून घेतली आहे. ती तिने 
खाली गुरुजी ! चिमणी म्हणजे मळा बाटळं फार गरीब पांखरूं; पण तें सुद्धां 
असं किडे खातं अ ! अरेरे ! 

गुरुजी-पण बाळ, तुझी अशी कल्पना आहे का, कीं त्या किड्याला 
काय लास भोगावा लागला याचें ज्ञान त्या चिमणीस आहे! 

बाळ--नाहीं गुरूजी. 

शुरुजी-मग यांत चिमर्णाचा दुष्टपणा झाहे काय ? उपजतांच ही त्यांची 
वृत्ति, की किडे मारून खांबे ब आापला निबीह करावा, त्याप्रमाणे ते बाग- 
तात. गाई, बेल जसे गबत खातात, तसे हे प्राणी किडे खातात. मग गबत 
खाण्यांत गाईबेलांचा जो अपराध तोच विमणीचा किडे खाण्यांत, 

बाळ-आणि तोंच मर्नांचा त्या पोणटास मारण्य़ांत, असंच काय १ 

गुरुजी-हो, निःसंशय असेंच, उंदीर, चिमणी, पोषट हें मांजरांचे इश्वर- 
निर्मित भक्ष्यच आहे, मनी उंदरांख मारते, तेव्हां तुझा कितीसा गुन्हा करते! 
तितकाच अपराघ या पोपटाच्या संबंधांतही तिचा आहे. तुला या पोपटाचे 
किती प्रेम बाटते, याची कल्पना तिळा कोठून असणार ! 

बाळ-पण गुरुजी, आतां पुन्हाहि ही मनी आमच्या पोषटांबर नेम घर- 
णार व त्यांस मारणार. आतां आम्हीं पोपट पाळाबेत कशाला ! ब आतां 
त्यांना पेरू ब डाळ रोज घालाबी तरी कद्याला | 

शुरुजी-कां बरें ! तुम्हाला पोषटांचे प्रेम बाटत असलें तर तुम्ही त्यांख 
डाळ ब पेरू कां देऊं नथेत ! मनी त्यांस मारील, तर मनीचे निवारण 
तुम्हांस करतां येईल. तुला त्से कराबयाचे आहे काय ! 

बाळ-_हो, आहे तर, पण या मनीनें पुनः असा पोपटाचा जाब घेऊं 


इनामदारांचा बाळू १४०८ 


नये असें क्स करतां येईल, तें मळा समजत नाहीं ! 

गुरुजी--तें मी तुला सांगणार आहे. पण डोक्यांत घोडा घालून मनील? 
ठार करण्याऐबजीं, तिची पेषटाबर झांप टाकाबयाची संबय घालविण्याचा 
प्रयत्न करणें अर्थातच बिज्षेष शहाणपणाचे आहे. ही मनी आपले येथं अगर्दी 
वहानपणापासून आहे. नेहमीं ती झापल्यामध्येच हिंडते, खेळते; जेंबाबयाचें 
बेळीं रोज आपल्यापाशी येऊन बसते, पण कशी हांत ब गंभीर 
राहते, कीं एकादा नबखा पाहुगाच जेबाबयास आला आहे ! तिच्या घुढें 
तुम्ही घांस ठेवीपर्थंत ती कशाला तरी तोंड लाबते काय | हे तुळा ठाऊ- 
कच आह. तूही आतांपर्यंत तिळा बारबार जबळ घेत होतास, उचलीत. 
होतास, गांजारीत हातास, खाऊं घालीत हातास, तुळा जबळ असलेला 
पाहून तीहि कशी प्रेमाने आंतल्या आंत * गुरगुर गुरुगुरु * कर्रत राहते तें 
तुझ्या घ्यानांत आहे ना १ 

इतके संभाषण झाल्यानंतर तों दिबस तसाच शेला, दुसरे दिवशीं 
सकाळीं नेइमाग्रमाणे पोपट झाडांबरून इकडून तिकडे ॥फरूं लागले. तेव्हां 
त्यांस पाहून बाळाला बाटळें की, जोंबर या मनीचा उपद्रव कमी करतां 
येत नाहीं, तोंबर या पोपटांचें संगोपन करून काय उपयोग १ पण आतां 
गुरुजी मनीला ही गोष्ट केव्हां शिकाबिणार ब करी शिकाबेणार १ असा तो 
बिचार करीत आहे तोंच हरी घरून झआापला पोपट ब पिंजरा धेऊन आला. 
. शुरुर्जाही लागलीच देबाल्यांतील काम आटोपून आबरीत आले. नंतर 
गुरुजी म्हणाळे-बाळ, मनीपासून आापळा आाबडता पोपट बांचबाबयाला 
हा पिंजरा ह] एक उपाय आहे, पाहिलास १? 

बाळ आश्चर्य करून म्हणाला-गुरुजी, तुम्ही जो उपाय सांगणार होतां 
तो हाच का £! मग हा उपाय मला भा्धींच ढाऊक होता! अश्ाहा ! 

गुरुजीः---पण हा उपाय जर तुला आधींच माहीत होता, तर तूं काय 
महणून मनीला ठार माराबयाचा बिचार करीत होतास £ हरीने मापल 


१४१ . मनीचा अपराध 


पोपट सांमाळण्याळा हाच उपाय अगदीं पाहिले दिवसापासून केला आहे. 

बाळ---पण गुरुजी, मर्नाला तुम्ही जे शिकविणार होतां ते केव्हा £ 
मनीनें आपल्या पोषटाबर इला करूं नये असं कराबयाचें आहे ना! 
_ गुरुजी-तो प्रय्रोग आतां कराबयाचा आहे. एकादा लोखंडाचा पन्ना 
किंबा आपले घरांतील तबा चांगला तापवून लाळ करून प्रथम आणा 
पाहु मग आपण मनीला तिचा घडा शिर्काबण्यास सुरवात करू. 

असें गुरुजीनी म्हणतांच हरीने देवळाच्या एका अंगास पडलेला एक 
जाड पत्ना आणळा, आणि देबाल्यांतील कांही पाचोळा बगेरे गोळा करून 
त्यांचा जाळ केला; ब तो पन्ना शुख्जींनी सांगितल्याप्रमाणे पुष्कळ ताप- 
बिला. नंतर गुरुजींनी तो विंजरा ओंबरीत जोऱ्याचे कडला, बाळ रोज जेथे 
योपटांस दाळ बगेरे टाकीत असे, तेथें ठेबिळा; आणि त्यांच्याघुढेंच तो. 
तापलेला तबा ठेवून दिला. नंतर कालच्याप्रमाणं मर्नाला तेथे मोकळी 
ठेवून आपण सारेजण तेथून जरा दूर अंतराबर जाऊन बसले. त्याबरोबर 
मनीची कालची वृत्ति जाग्रत झाली. पिंजऱ्यांत जो हर्राचा पोपट होता तो 
पकडण्यासाठी त्या विंजऱ्याबर झडप घालण्याचे तिने मनांत आाणिल; आणणि 
. हळूच, बसत बसत, दबून, पुढे सरून, आपली उडी त्या शिंजऱ्यावर नेमकी 
जाईल अश्या अंतराबरून त्याला पकडण्याकरितां तिने उडी घेतली. त्याबरोबर 
तिची उडी पिंजऱ्याबरून मार्गे घसरून त्या तापून गेटेल्या लोखंडी पच््याबर 
पडली ! त्याबरोबर तिर्ची पाबलें खप भाजली, ब ती तेथन परतून उडी 
घेईपर्मेत तर पुनन आणखी तिचे पाय माजून निघाले ! झाणि याप्रमाणें 
थोपट पकडाबयास जाण्याबद्दलचे मरपूर प्रायाश्वत्त तिला मिळाले! ती 
म्याऊं म्याऊं कर्यंत घडपडतच परत आली ! पोपटाच्या बाटेस जाण्याच्या 
कामी याप्रमाणें तिळा चांगलें उत्कृष्ट शासन मिळालें, आणि तेबढ्याच 
एका प्रयोगाने पुनः ती त्या पिंजऱ्याकडे म्हणून कधींच बळेनाशी झाली... 
त्यानंतर कित्येक दिबस तो पिंजरा गुरुजींनी तेथेच ठेबून घेतला; ब पोप> 


'ड्नांसटारांचा बाळू १४२ 


-डाच्या बाटेख न जाण्याचा घडा मनीकडून पुष्कळ घटवून घेतल्यावर मम 
दो हरीच परत घेऊन जाण्यास सांगितलं, त्या बेळीं ते म्हणाले-“' बाळ ! 
याप्रमाणे प्रथमदर्शनी अगदी अशक्य दिसणाऱ्या. गोष्टीही मनुष्य युक्तीर्न 
सिद्ध करून दाखवितो. याप्रमाणें मनुष्य आपल्या बुद्धिचातुर्यांचा प्रमांब 
अरबेत्र दाखबितो, म्हणून तो सर्ब पथ्वीबर भ्रेष्ठ म्हणून म्हटला जातो. याट 
-खारठी, प्रत्येक गोष्ट पूणे विचारपूबक करीत जावी. ? 

नंतर त्यांनी ओबरींत एका जागीं याच अर्थाचे खालील संस्कृत बाक्य 
ळिहून ठेवून त्याचा अर्थ मुलांस सांधून ठेविला -- 

सहसा विद्धीत न क्रियां । आविजकः परमापदां पद्म ॥ 


पिआगड्आा्ियब्बबययबथस्ख्ख्स्क्बबर् 


३१ मोगरीचा १! 


उन्हाळपाचा अंपळ अग्राप कमी झाला नवहता, जनाबरांना चारा मिळ- 
"ण्याची बानबाच होती. एकादे ओलसर जागीं एकादी हरळांची मुळी 
एटिकाब घरून राहिळी होती तेबढी खाऊन रानांतीळ जनावरे आपला 
निर्वाह कसाबसा चालबीत जॉब धरून होतीं. मृग लागाबयास अद्याप 
-महिना-पंघरा दिवस अबकादा होता. सद्यासारखे भारु जनाबर सुद्धां दिव- 
-सास लोकांच्या बागांत ब मळ्यांत शिरून, सांबडेल त्या फुलझाडाचा ब 
-बेळाचा पाला चंट्ट करून टाकतांना आढळू लागलें, बाळाने देबाल्यांतील 
-बागेंत स्वतः जो एक बाफा तयार केला होता, त्यांत चार मोगर्राचे बेल 
-छाबिळे होते; ब आतां उन्हाळ्याच्या दिबसांत एकेका बेलाबर ओंजळभर 
' फुले दररोज निघू लागली होतीं. तो बाफा, ते मोगरीच बेल, त्यांबर प्रातः- 
-काळां प्रफालित होऊन सुरेख शोभणारी तीं गेंदासारखीं मोठी टपकेदार 
“फुलें यांची बाळाला आतां फार मोज बाटूं लागली होती. तो दररोज 


१४३ सोगरीचा वेळ: 


श्वकाळीं बागेत येऊन त्यांतली पांच फुले इंकरास वाहून प्रथम देवदर्शन 
करी; मग इतर उद्योगास लागे, पण आज बाळ बागेत येऊन पाहातों तां 
बेलाबर एकही फूल नाहीं ! बहुतेक फुलांच्या पावळ्या दथंचच खाली इत- 
स्ततः बिखरून पडल्या होत्या व बेळाची कित्येक पानेही दुग्त्डून टाकली 
होती. ही अश्ली बेलांची खराबी कोणी केळी असाबी, म्हणून जर] जबळ 
जाऊन बाळ जों विचार करीत आहेत, तोच त्यांची चाहूल लाधून तेथेंच 
बेलांत असलेला एक पांढरा झुभ्र ससा सुळकन बाहेर पडून दूर आपल्या 
बिळाकडे घांबत गेला, अर्थात्‌ हा सर्वे त्या स्शाचा पराक्रम, असे त्याच्या 
लक्षांत आलें, त्याबरोबर त्यास त्या सश्ाचा अतिळय संताष आला. बेटांचा 
त्यानें केळेळा तो खराबा पाहून त्यास इतकें दुःख झालें का, त्याचे डोळे 
थाण्यानें मरून आले! मग तसाच तो गुरुजीकडे घांबला, गुरुजी देबाल- 
यांतून बाहेर पडून झोबर्राकडे चाटले होते. त्यांस पाहतांच बाळ झणाला- 
६ गुरुजी ! या बेलांचे सशञानेंपहा काययकेले ते |! माझ' मोगरीचा बेल सगळा 
कुरतडून टाकला | मी त्याला रोज किती जपत होतों ५१ण ! आणि त्यानें 
- भाज असा अगदी नास घेला |! आतां त्याला गोळी घाळून ठार मारून 
टाकलं पाहिजे, ” 

गुरुजीः---' पाहूं कोठें आहे तुझा बेल तो£?”' आणि असे म्हणून ते 
बाळाला घेऊन परत त्या बाफ्याजबळ गेळे, मग साने केलेला बेलांचा 
मोड पाहून ते म्हण!ले-बाळ, हे सश्यानें फार बाइट केळे. आतां या उन्हा” 
ळ्यांत तर हे बेल पुनः उजगऱ्यास येतील की नाही कोण घाणे, पण 'बाळ, 
आतां गोष्ट होऊन गेली, आतां यास उपाय करणे कसे शक्‍य आहे! 

बाळ! -- आपण सारे ससे मारून टाकू! म्हणजे ते पुनः आपल्या 
बेलाला कशाला तोंड लाबतील 

गुरुजी:---पण परवबां तूं म्हणत होतास काँ, त्या मांजराला ठार मारावे; 
उ्ारण ते दुष्ट आहे, ते पांखरांना मारून खाते. आणि आतां ससे, जे 


इनामदारांचा बाळू बाळू १४४. 


नुसत्या झाडपाल्याबर राहतात, कोणत्याच जीबाला अपाय करीत नाहींत, 
ज्यांना ठार माराबें असं म्हणत आहेस ! 
हा गुरुजींचा प्रश्न ऐकल्याबरोबर बाळाने लाजून मान. खाली केली. 
आपषग ही काय बेडगळ कल्पना काढली, असे त्यास बाटले. पण तो 
लागलीच म्हणाला - गुरुजी, ते झाडपाल्याबर रहातात, तें 'चांगळे; पण 
त्यांनी माझा मोगरीचा बेळ कशासाठी कुरतडाबा ? त्यांस दुसरीं झाडें काय 
थोडी होतीं £ म्हणून मळा त्यांचा राग आला आहे! 
गुढुजीः:---पण तूं अशी कशी अपेक्षा करतोस £-कीं त्या सशांना हं 
समजावें की, हा मोगरीचा बेळ बाळाचा फार आाबडता आहे, बहा नाही | 
तूं त्या बेलांच्या मोंबती एक तट्टयाचे कुंपण घालाबयाचें होतस; म्हणजे 
सशांनी तुझा वेळ कुरतडला नसता. कारण, भुकेनें त्यांचे प्राण ब्याकुळ 
झालेले असतात; त्यांना आतां मिळेल तेथून मक्ष्य मिळवून आपले प्राण 
बांचबिळे पाहिजेत! उन्हाळा किती कडक आहे हें तूं पाहतोस ना? 
बाळ: ---पण असला हा उन्हाळा येतो तरी कशाला ?१ मला बाटतें 
नेहमी पाबसाळा असाबा; किंबा हिंबाळा तरी असाबा ! 
गुरुजी: --कांही देशांमध्ये असा प्रकार असतों. उदाहरणार्थ इंग्लंड. 
[तिकडे दिंबाळा अतिशतर असतो, व नेहमी झिमझिम पाऊस पडत असतो. 
सूर्यददीन त्या लोकांना अगद कव्वित. पण त्यांना तें आवडत नाही. त्यांना 
वाटतें, ही झिमझिम थांभेळ केव्हां, ब सूर्यदर्दन होईल केव्हां ! जरा कोठें 
ऊन पडलेले दिसळे का त्यांना अगदी दिवाळी बाटते ! 
बाळ: -_मग तेर्थे पाऊल फार असतो तर | पण मला बाटंतं, आपल्याला 
असा देश राहायळा असाबा का, तेथें पाऊस फार नाहीं, थंडी फार नार्ही, 
ब उन्हाळा फार नाही ! सारें अगदी ब्रेतशीर ! 
' गुरुजी: -- आतां असा देश य़ा पृथ्वांच्या पाठोबर कोठें आहे, त्याचा 
तपाध केळा पाहिजे ! पण मग तो जरी सांपडला, तरीतो पृथ्बोएबढा मोठा' 


१४५ ____ सोंगर्रांचा घेळ 


असणार नाहीं ! तो अर्थातच फार थोड्या लोकांना राहाबयास पुरणार ! 
बाळः--छे ! तसें उपयांगरी नाही. तो फार मोठा असाबा, म्हणजे 
सर्वजण आपले देश सोडून तिकडे राहाबयास जातील, ब मम कोणाची 
कांहीं तक्रार राहणार नाही. 
गुरुजीः-“-पण असंही होणें शक्‍य नाहीं. हबापाणी उत्तम नसले तरी 


२ 


तेबढ्य.चबरून ळोक आपला देश सोडाबयास तयार होतील असें नाहीं. 
सेवयीच्या योगानें कोणत्याही तऱ्हेचे हबापाणी असलं तरी ते अंगबळणीं 
बडतें. त्यामुळें लोक आपली जन्मभूमि सहसा सांडीत नाहींत. संस्कृतांत 
एक म्हण आहे, ती लक्षांत ठेबण्याजोंगी आहे 
जननी जन्मभूमिश्च स्वगादांपे गरीयसी ।॥ 

हिमालय पर्बताबर सदोदित बर्फाने व्यास असलेला एक खूष मोठा 
प्रदेश आहे, पण तेर्थांल ळोकांना जर कोणी खालीं गंगेच्या कांठीं राहा- 
बय्नास बोलाबले तर ते येण्यास कीं तयार होत नाहीत. हं ऐकून तुम्हांस 
मोठा चमत्कार पाटेळ. कारण, तेथें खरं पाहिलें तर त्यांस खायलाही फारसें 
पमिळत नाही. सबल नुसते बरफ पखरलेलें. तेव्हां थंडी म्हणजे मी म्हणत 
असते, हे सांगाबयासच नको. आणि दुसऱ्याही कित्येक अडचणी त्यांस 
सेथें रोज सोसाव्या लागतात. 

बाळः---षण मग असल्या थंड प्रदेशांत ते जगतात तरी कसे १ 

गुरुजीः--त्याचें एक कारण आहे. पुष्कळ प्रक्रार्या अडचणी, श्रम 
ब अन्नाचा अपुरेपणा या गोष्टी, आपली कल्पना आहे. इतक्या कांहीं 
जी बनास बिघातक नाहींत. किंबहुना श्रीमंर्तात बः चैनींत दिबस घालंबि- 
शणाऱ्या लोकांभेक्षां अशा परिस्थितीत राहणारे लोकच अधिक काटक ब 
अधिक निरोगी असतांत. या संब्रंघांत एक गोष्ट मला माहित आहे. ता मी. 

पले पुस्तकांत घेतली आहे. ऐक तुला हबी तर 
' झरसे म्हणून त्यांनी खालील गोष्ट झापल्या पुस्तकांतून बा'चून दालखाबे्ला>' 


इनामदारांचा बाळ्ठ १४६ 


३२ लाडकी जीभ ! 


ध्बी एका मोठ्या शहरी एक अतिशय श्रीमंत गुइस्थ रहात असे. 
परमेश्वराने आपणास मनुष्याचा जन्म दिला आहे, यास्तब त्याची भक्त 
करावी; अथबा वबरोपकारार्थ आपले आयुष्य बेंचाबें, निदान पेसा तरी 
बेःचाबा; शीलवान ब लोकिकबान व्हाव; अथबा हं सब राहो, पण निदान 
आपलें शर्गर तरी घडघाकट ठेबाबें, इ. ज्या मनुष्याला भूषणीय गोष्टी त्या- 
पैकी एकीचीही चाड त्या ग्रइस्थास नव्हती. मग त्यानें सारा दिवस 
कशांत खर्च कराबा £ अर्थातच दिबसभर बहुतेक तो, हें नाहीं ते, कांही 
तरी खात, गुराप्रमाणें सारखा चरत राही. त्यायोगें त्यानें मपली जीभ 
फार लाडकी करून ठेबली त्याला जे काय अतिदाये "चांगले चार सुचत 
ते एबढेच का, आज जेबाबयास काय करावें ! ब काय केलें म्हणजे जेबण 
मोडे सुर लागेल ? त्याच्या प्रांतांत तूप ब लोणी उत्तम प्रकारचें आहे, 
अशी ख्पाति होती. पण तेबढ्याबर त्याची तृत्ति न होऊन, तो दूर्दूरच्यष 
शहरांतील व्यापाऱ्य़ांस लिहून तिकडून तुपाचे ब लोण्याचे डबे. मागधी : 
तसेंच तिकडचे निरनिराळ्या प्रकारचे गहू मागबून घरी मरून ठेवी. त्याच्या 
झांबांतील गव्हाच्या ब तृपलोण्याच्या व्यापाऱ्यांस मोठा उद्योग हा होऊन 
राहिला होता कीं, कोणत्या ठिकाणच्या गव्हाचा शिरा अत्युत्तम गणतात £ 
ब॒ त्यास तूप कोंठलें चांगलें ठरतें ! 

त्याने आपल्य़ा घरी एक कारभारी ठेविला होता. त्याचं काम खसं की, 
दररोज जेबणास निरनिराळे कोणतें तरी नें पक्कान्न त्याने बिचार करून 
ठरबाबे. मघले बेळचे खाण्याचे पदार्थही त्याच्या साँगण्यामप्रमाणे रोज तयार 
केळे जात. सकाळीं जागे झाल्याबरोबर श्रीमंतांचे पाहले काम म्हणजे 
व्हा घेणे; आणि तों घेतल्याबरोबर स्वारी पलंगाबरून उठून जबळच्याच 
दिवाणखान्पांत जाऊन एका तकयाला टेकून बसाबयाची, आणे बिडीचे 


११ १४७ * लाडका जीभा 


झुरक सुरू होतांच, घरच्या .स्वयंपाक्याला हाक मारून सांगाबयाची क॑ वा 

काय तयार केळे माहेख ते घेऊन ये ! त्याबरोबर एक नोकर एक: 
माठ ताट धेऊन दिबाणखान्यांत येई. त्यांत दह्या बीस जिन्नस बाऱ्यांतूने 
ब्र बशातून आणलेले असत, कडबोळी, चकल्या, २३ प्रकारच्या उसळी 
यालीपि2, शेकरपाळीं, चिबडा, भजा, आणि दोनचार प्रकारच्या चटण्या 
आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे, आणि मिरच्या इ. किती तरी प्रकार. 
त्या कारभाऱ्याच्या सांगण्याबरून त्या ञाचाऱ्यानें तयार केलेळे असत, क्ते 
सर्ब तेथें हजर व्हाबयाचे ! मग या स्वारांचा तो सकाळचा फराळ व्हाब- 
यांचा, मग जसे कांही गव्हनरसाहेब आपले राज्यकारभाराचे कागद: 
बाचण्यांत ब॒ त्यांची उत्तरें लिहिण्यांत गढन गेलेले भाहेत, अक्षया मोख्या- 
गभारपणान ३ श्रांमत एकक कडबोळ्याचा तुकडा घेऊन तो चटणावई 
किंबा लोणच्याशी लावून तोंडांत टाकीत ब मगदी एकामर मनानें त्याची, 
कशी काय रुचि लागते ते पहात; ब मग खातां खातां त्या भाचाऱ्यार 
मोठ्या काळजीपूवक ब॒गंमीरपणानें बोघ कर्रात का, “ हें असे करूं. 
नये ! तिखट जरा अधिक पाहिजे ! तळतांना त्यांत जरा तेळ नौट मुरू 
द्याचे; उतराबयाची घाई करूं नये. इं, इं लोणचे आतां जुनें झालें आत्ता, 
नव्या लिंबाचे लोणचे उद्यांच तयार कर, त्यांत मोहरी जरा 'चांगळी घाळ- 
अ ! आणि . काय रे, ही शंकरपाळी अशीं कां १ तूप चांगळें नाहीं ! के 
काळ आहेला डबा तूं फोडला नाहींस ! अश्शी हयगय असल्या महत्वाच्या: 
कामांत काय रे करतोस १ आणि आज खोबऱ्याची चटणी यांतला 
मुळीच नाहीं ती ! गेल्या रविबारसारखी चटणी अद्याप तुला साधली! 
नाहं ना ! असें करूं नकोस ! जा. हें थालीपीठ निवून गेलें माहे, दुसे 
ताजे घेऊन ये. तसेंच तें कालच आणबिलेळं लोणी आण पाहूं ! ?? 

असा उपदेश त्यास रोज 'चालाबयाचा. मग हें एक महत्वाचे कार 
झोबटास शेळें की, स्वारी तेथून उठून दुखऱ्या एका कोचाबर आडवी, 


हनामदारांचा बाळ १४८ 


£ इबयाची; आणि झालेले श्रम परिहार होण्याकरिता बिड्यांचे झरके घेत-. 
वित आतां दुपारच्या जेबणाकरितां भूक केव्हां लागणार म्हणून बाट पाहात. 
बकतीबयाची ! मग त्या आनंदाच्या बेळीं श्रीमंत पाटाबर जाऊन बसले 
£इणजे त्यांना जे पदार्थ वाढण्यास येत, त्यांचा नुसती नांबें सांगणेंच 
स्ारिकिलीचें माहे. मग तें वर्णन, कोठचे करणार £ दोन बाट्या तुपाच्या, 
व्हेणेंन लोण्याच्या; एक सुधारसाची, एक श्रीखंडाची, एक बदामाच्या 
एस्हरीची: ताटांत एका अंगास शिरा ब साखरभात, एका अंगास चटण्या 
झ्ांवचार: कोशिंबिरी पांचचार; आणि दुसरे किती तरी हजारा प्रकार 
तके सर्व बाहून झाल्यावर त्याजकडे एकाग्र दृष्टि लाबून श्रीमंत जेवू लागा- 
ब्यायंत्वे ! मग त्यांच्या त्या बेळच्या अधाशीषणाचें काय वर्णन करावें १ 
श्काणें बेताचेंच, पण चबचालपणा फार. मग प्रथम बहुतेक फडा उडाब- 
श्वाचा चटण्याकोशिंधिरींचा, भजी ब मिसळ यांचा, आणि थालींपिठाचा ब 
स्छोण्याचा; आणि शेबटी जेव्हां आतां पोटांत कांही अधिक भरणे शक्‍य 
ज्याही अर्धे होई, तेव्हां नाइलाजानें स्वारी पानाबरून उठाबयाची !. 
झथातू अशा प्रकार सारा दिवसभर खाण्याशिबाय दुसरा कांही उथ्योग 
ब्यसंस्वामुळे थोड्याच दिवसांत श्रीमंत शरीराने अत्यंत स्थूल बनल |! त्यांच 
सट एबढें मोठे झाले काँ, चालण साहलच, परछु त्यांना उठाबया'चसुद्धा 
सतिशव कठिण होऊन बसले ! तोंड तर पुष्कळच फुगळ; आणि पाय 
श्वांबासारखे जाड झाले ! तरी त्यांत त्यांच्या शरीराचे ओझ तोलण्याची 
लाकद राहिली नांही. पुढें तर त्यांना हातपाय हालबणसुद्धा जड जाऊ 
त्ाणळें. ब त्याचें रूपांतर शेबटीं संघिबातांत झाल ! सर्ब अबयब जखडून 
ठे: आणि थोडीशी हालचाल झाला का. दम लागू लागला तथापि 
बेताची अधाद्यीपणाची वृत्ति यतिंचितहि कमी झाली नाहीं. तोंडाचा, 
कचि यद्यपि कमी झाली, तथापि त्यांनी नानाप्रकारचे रुचिकारक पदार्थ 
अंनबावे; आणि जात नसले तरी, ' खाले म्हणजे जरा बरें बाटेळ, ' अशा. 


१ 
, 
| 
| 
१ 
री 


१४९ ठाडकी जीभं 


खुळचट समजुतीने, बळेंबळेंच खावे ! अर्थात्‌ त्यायोगें मेदाचा अतिरेक 
होऊन, त्यांना बसल्या जागचे उठण्याचीसुद्धां मारामार पडूं लागली ! 
र्‍चाकरांनीं घरून उभे करावें; घरून पाटाबर नेऊन बसबाबे; किंबहुना जे 
दोन घास खाबयाचे ते सुद्धां दुसऱ्यांनी भरबाबे ब श्रीमंतांनी खावे, अज्ली 
पाळी आली ! पाय दुखू लागले, गुडघे दुखू लागले, कमरेत कळा मारूं 
छागल्या, मान बळेनाशी झाली आणि रोज नबी नवी तक्रार उत्पन्न हाऊ 
'छागली. आज नाहीं उद्यां बरं बाटेल, म्हणून त्यांनीं पुष्कळ बाट पाहिली. 
वरंतु जसे दिवस चालले तेशी त्यांची स्थिति अधिकच कठिण झाली. तेव्हां 
श्रीमंतांना एके दिवशीं असें बाटले कीं, आपणास आतां कोणातरी बेद्याचा 


सल्ला घेतला पाहिजे, मग त्या राहरांत एक मोठा चाणाक्ष बेद्य होता, 


त्यास त्यांनीं बोलळावणें पाठबिलें. मग तो बेद्य येतांच ते म्हणालेः--> 

: चेद्यबोबा ! पहा हो माझी काय द्या झाली ती ! आतां यास कांही 
त्री उपाय करून मला लोकर बरा करा! ” | 

बेद्यबोबांनी त्यांची प्रकषाते सर्ब नीटपणे तपासली, नतर ते ह्मणाले! << 
5६ दंत, तुम्हांला तखा कांही रोग झालेला दिसत नाहीं, तुमच्या खाण्या- 
'पिण्यांत अनियमितपणा होत असाबा असें मात्र बाटतें, 

श्रीमंतः-““ अहो, कसला अनियमितपणा ? माझ्यापेक्षा अधिक बेतशीर 
जेबणारा माणूस तुझ्यांला आढळणार नाहीं ! अगदीं नेमस्त जेबण करायची 
तर मला फार संबय ! ” | 

६६ तर मग तुम्ही झोंप तरी पुष्कळ घेतां ? 

::अहो, झोपेची गोष्ट तर विचाराबयासच नको. मी बहुधा नऊ बाजे- 
पर्यंत आपलें मांथरूण सोर्डांत नाही. पण सारी रात्र मी या कुशीबरून त्या 
:कुशीबर तळमळत पडलेला असता; डोळा म्हणून . लागत नाहीं ! आणि 
ज्जरा लागलासा बाटतांच, क्षणांत पुनः जागा होता ! ” 

“६ हू प्रकार चांगला नाहीं. पण सारी राल तुम्ही डोळ्यास डोळा न. 


इनासदारांचा बाळू १५० 


लागलां घालविता, तर तुमचे दारीर अगदीं बाछून कस गेल नाही! 

5६ अहो, कसे नाहीं काय ! त्यासाठी मी दिवसास दुपारी १९ बाजल्या- 
पाखून ५ बाजेपर्यत कांही तरी खटपट करून घटकाभर कशीबशी झोप 
घेता. तेबढीही झोंप मीं घेतली नसती तर आतांपर्यंत जगलो नसतां ! 7 

£६ घचृण मला बाटतं, तुम्हांला फारखा व्यायाम घडत नसेल. दररोज 
काई काम करीत नसाल, पार्या चार पाबलें फिरावयास तरी षातां का £ 
निदान भोजनोत्तर शहतपाबली तरी ? 

५: अहो, एवढें इकडचें तिकडे झालेलें सोसत नाही; ळागलीच दम 
लागतो; जिंबाची सारखी घालमील होऊं लागते; भाणि खगळ्या यंथांत 
सच्या चमक्या मारूं लागतात कॉ, बाटते सारे अंग तुटून निघून त्याचे 
तुकडे तुकडे होत आरेत ! आणि शतपाबली कश्माची कपाळाची ! पूर्वी 
प्रकूति चांगली असतांना मात्र मी झाठबड्यांतून एकबार तरी गाडीतून फि- 
राबयास जाण्यास क्षा चुकत नसे, 

££ मग यावरून मला बाटतें तुमची प्रकाति पुष्कळच बिघडली आहे; पण 
अद्याप ती सुधारण्याची आशा आहे. जर तुझी दिवसाची झोप बंद कराल ब 
सोडा आहार कमी कराल, तर तुम्हांला बरें बाटूं लागेल, 7 

££ ब्रा ! मग फारच छान बेद्ययुबा ! हा तुमचा उपाय मी करू 
लागळां तर मग मला फार दिबस जगाबयासच नको ! महो ! माझी प्रकातते 
किती नाजूक झाली आहे ! तुम्हांला तें फारसं कळलें नाही अख 
दिसते, अहो, दररोज सळाळीं मी जेव्हां निजुन उठतो, तेव्हां माझ्या 
भोटांत गुरगुरत असतें, तोंडाला मळमळ सारखी सुरू होते, डोके दुखत 
ससतें आणि त्यामुळें मी इतका खचून जातो कीं, घटकाभरानें माझा 
प्राण जाणार असं मला बाटूं लागले ! मग जेव्हां एक बाटी बदामपाकाची;, 
एकादी कोहाळेपाकाची ब एक बाटीमर बासुंदी कशीबशी बळंच मो 
-भोटांत ढकलतो, तेव्हां कुठें दुपारपयंत माझ्या जिबांत जीब येतो ! तेव्ह्दो 


१५१ .. ठाडकी जभि 


बेद्यबुबा, तुम्ही फार चाणाक्ष आणि अनुभब्यीर आहांत; मला घ्यायला 
अवघड अख एकाद आंषध तुम्ही सांगणार नाहीं हं तर भी. भाणूनच 
आहें. पण माझ्या खाण्याविण्यांत जर कांही फरक कराबयाश्व सांगाल, तर 
चें माल अशक्य आहे! तेंबढें मी कसें बसें खातो म्हणून बांचळों आहे! 
नाहीतर केव्हांच पार झालो असतों. 

तुमच्या म्हणण्याचा असा अर्थ दिसतो का, आपण बरें तर व्हाबे; 
डइण त्यासाठी आपणांस यात्किचितही तकर्लांफ पडतां कमा नये, आणि 
खाण्या पिण्यांतील गेराशेस्तपणानें प्रकषाते कितीही बिघडली असली, तरी ती 
अैद्यबोंबांच्या गोळ्या सुरू केल्या कीं, अगदीं निस्तोष व्हाबीच ! तर मग 
म तुम्हास उगाच आशा लावून फसवू कशाला ? तुम्हांला आषच देऊन 
बरें करण्यास मी तर समर्थ नाही. तुमची प्रकृति औषधाच्या आटोक्यांतील 
नाही; तुम्ही स्वतःच जर थोडे आत्मसंयमनांच श्रम घ्याल, तरच ती सुघा- 
रण्याची आशा आहे, असें माझें तर स्पष्ट मत आहे. ” | 

' काय निर्दयपणा हा ! अहो, भर तारुण्यांतत मला असें निराश 
करतां वेद्यबुबा ! तुम्हांला कांहीं करुणा येत नाही ? * 

“। अहो, मठा जेवढे कळलें, तेबढें मी सर्ब तुम्हांला आतांच सांगितलें 
आहे. तथापि तुम्हांला अःणखीही एक मार्ग सांगतों. माझे; बंधु येथें बेच 
आहेत. तेही चांगले अध्ययन केलेले असून फार सरळ अंतःकरणाचे ब. 
कळकळीचे आहेत. तुमच्यासारखे रोगी बरे करण्यांत त्यांची बिदेष कोति 
आहे. ते येथून जबळच हरीश्वराच्या टेकडीपार्शी राइतात. त्यांचा सल्ला 
च्याबयाचें जर तुम्हांस पसंत असेंळ तर मां तुम्हांस एक पत्र देतां. त्यांज- 
कडें तुम्ही जा. त्यांचा परिपाठ असा आहे कीं, आपण स्वतः कोणाच्याकडें 
मेटाबयास जाबयाचें नाही; मग तो रक असो काँ राब असो.” 

' यानंतर श्रॉमंतांनीं वेद्यास कांही उत्तर केलें नाही, त्या दुसऱ्या बेद्याच्या- 
कडे जाणें म्हणजे. एक मोठा प्रबास करणें आहे, असें बाटून त्यांनी तें 


इनामदारांचा बाळू १५२ 


रहित केळे आणि वैद्यबोबांस निरोप देऊन स्वारी दिवाणखान्यांत येऊन 
आपल्या पलंगावर पडली, आतां आपली प्रकृति कशी सुघारणार झणून 
त्यांना बरीच काळजी बाहू लागली, त्यामुळें त्या दुखऱ्या वैद्याचा विचार 
त्यांच्या मनांत पुनः घोळू लागला, मग शेबटीं त्यास भेटाबवास जाबयाचे 
त्यांनी ठराबेळें. मग बाटेंत कोणत्याही प्रकारची गेरसोय होऊं नये, हणून 
त्यानी कडेकोट तयारी केली, एक मेणा बोलांवेला; माणे बाटत फरा- 
ळास ब जेवणास जें जें कांही लागणार होतें तें सब सामान भरून, एक 
दोन माणसें बरोबर चालबिलीं, दोघे हुषार आचारी बरोबर घेतले.. 
कारण बाटेंत खाण्यापिण्याच्या प्रकारांत अगदी उणें झणून भासूंच नये! 
शिवाय दोन कोसांच्या प्रवासाला सबंघ दिवस खर्चाबयाचें त्यांनीं ठरविलें, 
मेणा बाहून नेणाऱ्या लोकांनाही ताकीद देऊन ठेवली काँ, “' आतिशय 
साबकाश चाला! तें असें की, आंत बसणाराच्या पोटचें पाणी हाळूं नये!” 
अशा प्रकारें उत्तम तयारी करून श्रीमंतांची स्वारी एकदाची निघाली ब 
त्या आपल्या मोठ्या संरजामानिशीं या नव्या बेद्याच्या दरबाजापा्शी येऊन 
पांचळी, मग मेणा उभा करून या ग्रइस्यांना त्यांच्या चाकरमाणसांनीं 
उचलून आंत नेलें. तों ते बेद्यबोबा समोरच ओटीबर बसले होते. आजू- 
बाजूळा बऱ्याच रोगी लोकांची गदी होती. श्रीमंतांस मोसरीबर आणून 
ठेबिळें, त्या बेळी बेद्यबोबा रोग्यांना पथ्य सांधून निरोप देत होते. ते एका 
गहस्थास म्हणालेः-'' तुमच्या तोंडाबर पांढरेपणा सध्यां फार आलेला आहे; 
तुम्ही रोज तूष जरा मधिक खाल्ले पाहिजे, ” दुसऱ्या एकास म्हणाले-- 
£ तुम्हांला डाळिंबाचा अबलेह घेतला पाहिजे, त्याशेबाय तुमचा खोकला 
असणार नाही. खडीसाखरेचा पाकहि तुम्ही तयार करून ठेंबा. ” तिस- 
ऱ्यास म्हणाले! ---_““ तुमचा. रोग बरा होण्यास फार दिबस नकोत. तुम्ही 
शेज सकाळीं अनरोपो्टांच चार चार पेढे खात जा, ? चोथ््याख म्हणाले--- 
&£ बाबा, तुझ्या पोराचा ताप जर घालबाबयाचा असे ळू, तर चार दिवस 


१५३ _. _. 'ठाडकी जजखिं 


*त्याख रानांत पाठवूं नको. त्याळा चांगळी बिश्रांति मिळूं दे. आणि य] 
गोळ्या गाईंच्या पाबशेर ताज्या दुघांतून त्यास दे, जेबाबयाला सध्यां त्यास 
तूष आणि भात करी देऊं नको. पांचव्यास म्हणालेः--“ बाबा रे. 
तुळा जागरण टाळलळें पाहिजे. झोंप भरपूर तूं घेत जा. आठ बाजतांच्ा 
आंथरुणाबर पडत जा. झोंप न लागली तरी डोळे झांकून पड, तर तुझ? 
ही डोळेदुखी ४ दिवसांत संपेल, !? इत्यादि. 

याप्रमाणें तो पथ्याचा प्रकार पाहून श्रामंतांस फार आनंद बाटला. जे 
मनाशी म्हणालेः--“' शेबटी मला चांगला बेद्य मिळाला यांत शेका नाही... 
हा ग्रहस्थ कांही मला आतां अन्न कमी कराबयास.सांगणार नाही, त्य 
लबाड बेद्यानें मला बरें कराबयाच्या निमित्तानें उपाींच माराबयाचा बेह 
केला होता ! पण त्याच्या ताबडीतून मी लोकर सुटलो, हें माझं नशीब 1 

ठौकरच ते सर्ब रोगी ओषधे घेऊन ब वैद्यबोबांच्या पायांबर डोर 
ठेवून आपापल्या घरी गेले. नंतर बेद्यबोबा श्रीमंतांजबळ येऊन म्हणाले>- 
६ काल मी गांबांत गेळों असतां मला माझे बंधु भेटले; ब त्यांनी आपल? 
सर्ब हकीगत मला सांगितली, तुमचा रोग अबघड खराच, पण पूछे 
निराश्या बाटण्याचें कांही कारण नाही. तुम्हांला पसंत असेल तर मढे 
उपाय करतो. पण त्यासाठी तुम्ही निदान एक महिना तरी माझ्यायेथेच् 
राहेळें पाहिजे ब तुमच्या बरोबरच्या "स्व मंडळींना तुम्ही गांबी लावून 
दिलें पाहिजे, हें पसंत नसेल तर मात्र मी तुम्हांला हाती घेणार नाही, 

श्रीमंत म्हणाल:ः---कांही चिंता नाही. आतांपयंत मी आापणांखं 
रोग्यांशी बोलतांना जं पाहिलें आहे,. त्याबरून आपल्या मनाच्या ममताळू- 
पणाबद्दळ माझी बरींच खात्री झाली आहे; करितां तुमची अट मी मान्य 
करतों. बाकी दसऱ्या कोणा बेद्याने असं म्हटलें असते, तर मात्र महे 
'कर्धाही हो म्हटलं नसतं ! 

बेद्यबोबाः--_-जसं तुह्यांस रुचेल तसें करा, मला उपाय करायला सांगाळ 


ःशूनामदारांचा बाळू ११७४ 


हर मी तयार आहे. पण सर्ब-साधारण लोकांप्रमाणे पेले मिळबणें ह माई 
-व्येय नसल्यामुळे, एकादा रोगी बरा झोण्याबद्दळ मला ववांगली खात्री 
-बायल्याशिबाय मी त्याला कधी दाती घेत नाही. कारण हातां घेतल्याबर 
र्‍्तों बरा न होईल तर त्यांत आहझांला कमीपणा आहे. आणि जर एकादा 
-रेंगी आमच्या कल्पनेप्रमाणे आपणास उपचार करून घेण्यास तयार नसेल, 
त्वर त्यांत यश मिळेल अज्ञी आद्या तरी आम्हीं कशी घराबी 

श्रीमंतः--हो, हं तुमचें म्हणणं अगदीं बरोबर आहे. तुमचं इतक 
मोकळया मनाचे भाषण ऐकून ब तुमची ही कळकळीची बागणूक पाहून 
हला फार समाधान बाटतं. माझा तमच्याबर पर्ण बिश्वास आहे, हें तझ्यांस 
वीं आतांच प्रत्यक्ष दाखबिता म्हणजे झाळें ना?” 

असें म्हणून त्यांनीं आपल्या नोकरांस जबळ बोलाबिळें आणि सांगितलं 
“कॉ, “ तुम्ही सारेजण आतां घरीं जा, आतां एक महिनाभर येऊं नका. मी 
येथें या बेद्यबोबांच्याच घरी राइतों. ते माझी सर्ब व्यवस्था करणार आहेत. 
बरोबर आणलेले सामान येथें यांच्या माणसांच्या हबालीं करा, 

मग असें सांगतांच ती सर्ब मंडळी परत निघून गेली आणि श्रीमंत 
शशकटेच बेद्यबोबांच्या घरी राहिले. 


३३ नवीन औषधी शोध! 


वि यावा 
बरीलप्रमार्ण सर्ब माणसे परत घरीं रबाना झाल्यानंतर बेद्यबोबांनी 
<त्रमितांस बिचारले---“* पंत ! इतका लांबचा प्रबास तुह्मी कसा केलात १ 
तुम्हांला फार त्रास झाला असेल नाहीं ? 
" श्रीमंतः--नाहीं फारसा झाला, आतां एबढंच काँ, मळा भक बिशेष 
जागली आहे. तेव्हां आतां जेबण जरा उत्तम, आणि. जरा लोकर तयार 
होइल असें करा म्हणजे झालें, कारण, बाटेंत फक्त हीच गेरखोय झाली. 


१५७ नबीन ओषधी शोध 


_____ पैद--हो हो; अगदी लौकर सर्ब तयारी करिता. घटकाभरानें पार्ने 
. सांडून तयार राहतील. आतां तोँबर मी जरा या दुखऱ्या रोग्यांच्या प्रकृति 
आहण्यास जातों. | 

असें म्हणुन आंगरखा-पागोटें घाळून बैद्यबोबा बाहेर पडले. श्रीमंतांना 
बाटलें की, आतां काय सुरेख जेबण आपल्यास मिळणार ! ते. आप- 
स्याशी म्हणाले:---जर हे बैद्यबोबा अगदी साघारण लोकांनाही तूप, दूध, 
साखर ब डाळिंबपाक आग्रहपूवक खायला सांगतात, तर मञसास्ख्या 
औमेताची जेवण्याची तयारी करण्यांत तर ते अगदी कसूर करणार नाहीत, 
हँ उघड आहे. इकडच्या भागांतील बांग्यांची फार प्रसिद्धि आहे. आणि 
यांच्या घरी आचारीसुद्धां अगदी उत्तम असेल यांत दोका नाहीं. तेव्हां 
मी आपलां माणसें परत पाठवून दिलीं ही मोठी चूक केली असें म्हण- 
'प्याचें मळा कांहीं कारण दिसत नाही. 
अश्या प्रकारच्या कल्पनांनी श्रीमंत बराच बेळ मनांत मांडे खात होते, 
यण त्यांची भूक आतां अधिकभधचिक बाढत चाळली. बेळ बराच झाला, 
वण कोणीच जेवणाची गोष्ट काढींना, मग त्यांस दम घरबेना, तेव्हां त्यांनी 
चरांतील एका नोकरास हाक मारून बिचारलें--“' कायरे, कांही तयारी 
झाली की नाही £ अबकाश असला तर थोडी बासुंदी पुरी आणि एकादी 
उत्कृष्ट चटणी मळा एका ताटलींतून फराळाला इकडे आणून दे, मग 
जेंबण थोडें उर्शीरां झालें तरी हरकत नाही, 
तो नोकर म्हणाला-राबसाहेब, अगर्दी तसें केळे असतें, ५ण आम्हांला 
तसा हुकूम नाहीं ! वैद्यबांबा स्थभाबानें फार च गळे आहेत खरे, पण आह्मां 
चाकर माणसांशी ते फार कठोर आहेत. आह्मी परमारें आपणांस कांही खाब- 
आख दिर तर तें त्यांस बिलकूल खपणार नाही | तथापि आपणांस आत 
फार बेळ बसाबें लावणार नाहो; अकराला पानें बसतील. 
अथात्‌ या उत्तराने निश्षाय होऊन, आणखी दोन तास कंठणें त्यांस माग 


"इनामदारांचा बाळ १५६ 


झाले |! ही दोन तासांची उपासमार म्हणजे त्यांस मोठी तपश्चर्या बाटली! 
कारण गेल्या २० बषोत त्यांनीं ती कधी अनुभबिली नव्हती! आतां बेळ 
कांहीं केल्या लोकर सरेना, त्यामुळें श्रीमंत सारखे कुरकुरत ब धुसफुसद् 
राहिले, क्षणक्षणा उठून ऊन कोठबर आलें म्हणून पाहूं लागले, “ किती 
बाजले रे १? असें बारबार लोकांस बिचारूं लागले ! असें होतां होतां बेद्य- 
बाबा एकदांचे बाहेरून आले. मग लागलींच पानें मांडण्यांत आलीं, पण 
बराच बेळ झाला तरी श्रीमंतांस कोणी उठा ह्मणेना, तेव्हां अगदी जाब 
कासाबीस होऊन मोठ्या कष्टाने ते एकदाचे उठले ब आंत डोकावून पाहूं, 
ठागले, तोंच बेद्यबोबांनीं या म्हणून त्यांस आंत बोलाविले; ब देबघरांत 
एक पाट मांडून त्यावर बसाबयास सांगितळे, लगेच एक माणूस ताट. 
बाहून घेऊन आला ! श्रीमंतांना तर आतां अगदीं काय वाटूं लागले होतं ! 
आतां बदामपाक, नि तूप, नि श्रीखंड, नि अमुक-तसुक, म्हणून त्यांच्या 
तोंडांस अगदी पाणी सुटलें !: पण पुढें ताटांत काय होतें ! दोन संत्री, 
दोन केळी, एक पेरू, एक डाळिंब ब दोन भाजलेली रताळी ! ती पाइ- 
तांच तो ग्रहस्थ काबराबाबरा झाला ब रागावून बेद्यबोबांकडे पाहूं लागला 
तोंच बेद्य बुवा हणाले: --“' रागावू नका ! माझें झणणें नीट ऐकून घ्या. 
तुझांला द्याबयाचें ओषघ या फळांमध्ये मां घालून ठेबिलं आहे. तें तुझांला 
खातांना कळणार नाहीं; पण फळांबरोबर तें पोटांत जाईल, तें फार गुण- 
कारी आहे. तेव्हां तं आधी ध्या; नंतर लोकरच तुमदी जेबणाची उत्तम 
व्यवस्था मी करणार आहें, 

श्रीमंत म्हणालेः---कपाळ माझें ! अहो, सकाळपासून मठा होहो 
म्हणून, तुम्ही माझी असली जेबणाची सोय केलीत काय £ आणि सकाळीं 
केबढी प्रस्तावना ब केंबढा मोठा उपोदधात केलात तरी ! अहो, मजञसा- 
रखा श्रीमंत माणूुख असली भाजलेली रताळी खाऊन राहत असतो तशी 
-का तुमची समजूत झाहे १ 


हर व्ष 
१५७ नवीन ओषधी शोध 


_ वेद्ययुबाः--अहो, असे रागावू नका; जरा थांबा ! हा नबीन ओषधी 
शोघ आहे ! तुमच्याबद्दल मीं किती काळजी घेत आहें तं ठुमच्या ध्यानांत 
आलें नाहीं ! अहो, कालच्या प्रबासानं तुम्हांस फार थकबा आढेला आहे, 
अशा बेळीं यांतून मीं हें मोषध तुम्हांस न दिलें तर लागलीच तुम्हांस ताप 
भरेल आणि डोके दुखूं लागेल. म्हणून मळा अशी व्यबस्था करणे भाग 
पडळें, आतां पुढें पहा तुम्हांस तुमच्या श्रीमंतीप्रमाणें उत्तम जेबण समी 
तयार कराबयास सांगतों कीं नाही तं १ हा नवीन ओषधी शोध आहे! 

हें भाषण श्रीमंतांना फारसें पटले असं नाही. पण आतां करणार काय £. 
इबं तं माणून घेण्याला त्यांची हुकुमाची माणसें आतां येथें कोणीच नव्हती. 
, शिवाय * नर्बांन ओषधी शोध? हे शब्द ऐकून ते जरा दबले ! मग जठ- 
रामाला कांहींतरी आहुति दिली पाहिजे म्हणून त्यांनीं ती केळी, र्तार्ळी, 
खजूर थोडा खाऊन पाहाबयास सुरबात केली. आणि प्रबासाचे श्रम झालेले 

ब भुकेची रोजची बेळ टळलेली, यामुळे आदले दिवसाचं अजीर्ण, करपट 
ढेकरा, व मळमळ बरीच कमी झाली हाती. त्यामुळे तीं सर्बे साधी फळेंही 
त्यांस फार गोंड लागली ब ता खाल्यानंतर त्यांस रोजच्यापेक्षां थोडी 
अधिकच हुषारी बाटली. शिवाय दररोजच्याप्रमाणें मरपूर जेबण न मिळा- 
त्यामुळे, दुपारी आळस याबा ब दोन तास ताणून द्याबी, हाही प्रकार 
झज साहजिकच टळला. सायंकाळी जेबणाच्या बळी सकाळच्याप्रमाणेच 
प्रकार होऊन स्वारी संतापली. कारण त्या वेळीं फक्त पेलाभर दूध देऊनच 
यैद्यबोबांनी सर्व भागबिले ! तेव्हां श्रीमंतांचा राग शमबिण्यासाठी बेद्य- 
बोबांनीं ' नवीन ओषधी शोध * हीच क्लासि लडवून त्यांची समजूत केली. 
नंतर कांही तरी संभाषण काढून वेद्यबोबा श्रीमंतांशी राती ९ बाजेपर्यंत 
बोलत बसले. त्यामुळें खारीस रोजच्याप्रमाणें ७ बाजतां लोळाबयासही 
सांपडल नाहीं, मग ९ बाजल्याबर बेद्यबो्बांनी एका नोकरास हाक मारून 
शेजारच्या दिबाणखान्यांत त्यांच्या निजण्याची सोय करून देण्याब खांगे 


इनामदारांचा बाळू. १५८ 


तडे, व आपण उठून दुपरीकडे निजावयाष गेळे. नोकराबरोबर श्रीमंत र्जो 
दिबाणखान्यांत गेळे तों तो दिबाणखाना पाहून त्यांना फारच आश्चर्य 
बाटळे ( तेथे पलंग नाहीं कीं उंच मऊ गादी नाहीं ! फक्त एक बांगडी 
पसरलेली | सर्व जमीन व भिंती सारवून स्वच्छ केलेल्या. तें पाहून ्श्रांमंत 
'रागावुन त्या चाकरास म्हणाले: 
काय रे, असल्या जागी मळा निजाबयास सांगतोस काय १ सेवट 
'औबाना असली जागा मला द्यायला सांगितली आहे १ येथें एक चांगली 
गादी तरी पसर ! फाजील कुठला ! 
नोकर म्हणाळा--। महाराज, मला क्षमा करा ! माझा गरीबाचा काय 
बर दोघ आहे! बेद्यबोबांच्या आज्ञेप्रमाणे मला बागलळेंच पाहिजे. ”? आणि 
असें म्हणून तो बाहेर निघून केला, ब त्यानें दार छावून टाकलं! अर्थात्‌ 
श्रामंत तेथे एकटेच राहिले, अर्थातच ते फार रागाबठे, पण आतां उपाय 
नाह अलं पाहून, ते त्या घागडीबर बसले आणि त्या बेद्याचा ब त्याच्या 
'नोकरलोकांचा, त्यानी आपल्याशी केलेल्या या गैर बागणुकॉबद्दल सूड उग- 
बिण्याच्या बिचारांत ते असतांनाच, त्यांना त्यावर झोंप ळागळी | आज 
'छुषारची झोंप झाली नव्हती, शिवाय निजाबयास उर्झारे झालेला, आणि 
प्रबासाचे श्रम झालेले, त्यामुळें स्वारीला सकाळपर्यंत गाढ झोंप लागली ! 
सकाळ होतांच बेद्ययुबा दार उघडून आंत आले; आणि मोठ्या आदराने 
ब॒ कळकळीनं प्रकृति कशी काय आहे, झोप कशी काय लागली हत्यादि 
बचारू लागल. तेव्हा त्यांच्या आदरवृत्तीमुळे ब झोपही नीट मिळाली अस- 
ल्यामुळ श्रांमत!चे रात्रीचे बिचार कोठचे कोठें निघून गेळे, फक्त ते इतकेंच 
म्हणाले कॉ, “तो नोकर फार दुष्ट असला पाहिजे. कारण त्यानें मला येथे 
'एक गादीसुदां पसरून दिली नाह, ) पण त्याबर वेद्यबोबांनी सांगितलें कीं 
तस नाहो; मीह “ आंषधी बिछाना' आवणांकरितां मुद्दाम तयार केला. 
शा ' नवा ओषधी शोध ? मला नुकताच बारमटू बाचतां बाचतां परबां 


१५९ नवीन भोषधी झ्ोध 


झाढळला, असे नबे नबे प्रयोग करून पाहिल्यारियाय आमचे वैद्यशासत्र 
किती खरे आहे इं सिद्ध तरी कसं होईल ! हणूनच मी. आपणांस प्रथम 
झटले होतें काँ, असे सर्व प्रयोग करून पाहण्यास रोग्याने खबड दिली, तरत 
त्यास मी आपले हातीं घेतां; नाहींतर बेद्याला ब बेद्यशास्त्राला कमीपणा ! 
परतु तसला बेंडेपणा तुमच्या ठिकाणी अगदींच नाही हें फार 
चांगले. अलो; मापणांस झोंप बरी ढागळी ना? झातां उठा ब या 
इकडे दिबाणलान्यांत, *? 

दुखरे दिवशी जेवणाचे बेळीं श्रीमंत पुनः रागाबळे, पण पुनः वैद्यबो- 
बांनीं आपल्या बाक्‍चातुर्याने ती वेळ मारून नेली, बाग्मड़, चरक, माघव 
इत्यादि प्राचीन संस्कृत नांवें बारंबार उच्चारून, ब॒नबीन शोध, नबीन 
प्रयोग, नर्बान ओषध, इत्यादि प्रकारें त्यांख दबवृन टाकून त्यांनीं दररोज 
तसाच आहार ब तसाच बिछाना त्यांस चाळू ठेबिला. प्रथम प्रथम 
श्रीमंतांचे त्या माषणांनी समाधान झालें. पण पुढें पुढें त्यांना बेद्यबोबांच्या 
लाघबी भाषणाचा संशय येऊं लागला. पण प्रकृतीतले अजीणौदि दोष कमी 
शोऊं लागून मनाला जरा आराम मिळाल्यामुळे, घुढं तसल्या तक्रारीला 
त्यांनाही फारसं महत्व देबबले नाही. 

अश्या प्रकोरे बरेच दिवस चालल्यानंतर क्रमाक्रमानं श्रीमंतांचा मेद झडू. 
लागला; ब एकाद काम करण्याची, उठण्याफिरण्याचीहि त्यांची शाक्ते बाढत 
"वालली, तेव्हां आतां त्यांना थोडं फार चालाबयास लाबलें पाहिजे असं 
बैद्यबोबांच्या मनांत आलें, मग एके दिवशी सकाळीं उठल्यावर बेद्यबोबा 
झणाले--। श्रीमंत ! आज शिवरात्र आहे. झाम्ही सब जण टेकडीवर इरी- 
आराच्या दर्शानास जाणार आहों, घरीं कोणी राहणार नाहीं. इबें असल्यास 
मुम्दी बरोबर चला. ? त्याबर “' हं अगदींच अशक्य, गेल्या तीनचार 
बर्षांत मी घराबाहेर कर्धी पडली नाहीं, तर मी टेकडीबर कसचा 'चढतां 
म्होळीतून न्याळ तर मात्र येईन, ? असं श्रीमंतांनी उत्तर दिले, 


'इनामदारांचा बाळू १६०. 


बेद्यबोबा झणाले-'* डोळी तयार आहें. !? आणि डॉलींत बसवून त्या 
रह्त्थांस बेचबोबांनीं आपलेबरोबर टेकडीबरीळ हर्रश्वराचे दरीनास नेलें, 
पण दर्शन झाल्याबर बाहेर येऊन पाहतात तों ते डोलीबाळे लोक कोठें 
दिसेनात ! बेद्य बोबांनीं पुष्कळ हाका मारिल्या, इकडे तिकडे पाहिले, पण 
लोक कोणीच आढळले नाहींत ! कारण ती सर्ब योजना बेद्यबोबांचीच 
होती, पण त्यांनीं वरून पुष्कळ आव आणिला; आणि '“' ते पहा, ते लबाड 
लोक टेकडी उतरून खाली सुद्धा गेले; मी त्यांना आतां जाऊन जाब 
बिचारतों ! खराब लोक सारे ! ?' असें म्हणून बेद्यबोबाही पायऱ्या उतरून 
भराभर खाली चालले ! तां थेट ते आपले घरास जाऊन पोचले, श्रीमॅ- 
तांनी त्यांची पुष्कळ बाट पाहिली, पण व्यर्थ! नऊ बाजळे, दहा वाजले, 
साडे दह्या बाजले ! बेद्ययुबा डोली घेऊन येतील अशी श्रीमंत बाट पाह- 
तच आहेत ! पण आतां ते येण्याची आश्या बाटेना. ऊन झालें ब पोटांत 
काबळे ओरडू लागले. “ आतां या पायऱ्या उतरून आपण खाली जाणार 
कसे ? ब न जाबें तर येथें उन्हांत कोठबर बसाबं ? ? अक्या मोय्या पेचांत 
श्रीमंत सांपडळे, मग त्यांनी तेथून पुष्कळ हांका मारिल्या; खूष ओरडा- 
आरडा केला; अकांडतांडब केलें | ' मोठें बक्षीस देईन; मला खाली घेऊन 
जा ! ' म्हणून ऊोरडले; तरी व्यर्थ ! पुढें त्या बेद्यबोबांना शिव्या देण्यास 
त्यांनी आरंभ केला. परंतु तेथं त्या ऐकाबयास सुद्धां कोणी नव्हतं.त्यामुळे निरु- 
पाय होऊन आपले स्वतःचे पा्यांचींच बिनबणी करणें त्यांच भाग पडलं ! 
आतां येबढे श्रम करण्यास पायांची तयारी होती; पण यांचा हुकूम नसल्या- 
मुळें त्यांना कांहीं करतां येईना. शेबटीं त्यांस चालण्याची आज्ञा मिळाली ! 
स्वारी उठली ब पाहिल्या पायर्रीबर येऊन पोंचलळी. हाती काठी होती ः 
पायऱ्यांच्या दाही अंगांस दगडी कठडे होते. ते घरून उतराबयास चांगले 
उपयोगी होते. बरून ऊन चांगलेच लाणूं लागळें होतें. त्यामुळे सावकाशी 
कराबी तर तो त्रास सोखाबा लागत होता. तेव्हां त्यांस आतां. जलदी 


१६१ नवीन ओषधी शोध 
वि ॅबॅशशशशाबा॒ाााजाआजज्स्वक5,"ान 


करण भाग झाल, जरूरी उत्पन्न झाली म्हणजे साधनें जमा होऊं लागतात 
त्याप्रमाण त्यांस आता काठीच्या ब कठड्याच्या साह्याने त्या सर्ब पायऱ्या 
हळूहळू सहज उतरता आल्या; ब अर्ध्याएक तासांत स्वारी वैद्यबे बांच्या 
दाराशी येऊन पांचली ! तोंच बेचयबोबा युढ आले, त्याबरोबर, त्यांची 
चागला हाजेरी घ्याबयाचे मनांत आणून श्रीमंत जो ओठ हालवितात 
ताच स्वत: बद्यबोंबा त्या डोलाबाल्या लोकांवर खूप संतापल्यासारखे 
करून त्यास एशव्या देऊं लागळे ! तो गल्बळा ऐकून आसपासचे लोक 
गाळा झाळ, ता बेद्यबोबांस अधिकच जोर आला ! तेव्हां श्रीमंत आपला 
सताप विसरले; ब पुढे होऊन म्हणाले- “ बेद्यबोबा ! आतां त्यांस 
थासन करण्याचा बिचार आपण मग करूं; चळा आतां घरांत. मी अगदी 
यक्कन गळा आहू, आतां आर्धी मला भोजनास बसलें पाहिजे, तेव्हां 
चैद्यवावा जरा थड झाले, याप्रमाणे बेद्यबोबांनी आपली युक्ति सफळ करून 
कमताना आपल्या पायांची श्ञाक्ते किती आहे याचा प्रत्यय आणून दिला; 
आण झाषला रांगा बहुतेक बरा करून आपले कार्य साधले ! 
शवराज्राच पारणं पुष्कळ संतोषकारक झालें, खीरपोळीचें जेबण करून 
चैद्यबाबाना आपल्या रोग्याला अन्न खाण्याला आज परबानगी दिली. त्यामुळें 
साता भ्रामताचा राग बहुतेक संपुष्टांत आळा. आणि आतां महिन्याची 
सुद्ताहे संपत आली, दुसरे दिवशींच, पूबी ठरल्याप्रमाणे श्रीमंतांची नोकर- 
माणस त्याह् धेऊन जाण्यास येऊन पोंचलीं, मग श्रीमंतांनी बेदबोबांना 
नमस्कार केळा आणि निरोप घेतांना ते झणाले--- 
बेद्यबोबा ! माझी प्रकृति बंरीच सुघारली ही गोष्ट भगदा खरी झाहें 
कारण आता माझ्या तांडाची मळमळ ब अरुचि ही नष्ट झाली ब भूकहि 
चांगली लागते, शिवाय मी पुष्कळ बर्षांत एक पाऊल्ही चाल्लों नव्हता. 
तथयाष मा. आता एकदोन मेळ सहज 'चालळत जाईन असें मला वाटूं 
डाराढ आहे, पण एकच .गोष्ट चुकली, तुम्ही माझ्या तेनातीला जी 


शइनासदारांचा बाळू १६५९. 


माणसें ठेविलींत तीं फार दुष्ट, निदेय ब लबाड होतां. असलीं माणसें 
तुम्ही मजसारख्या श्रीमेताच्या सेबेळा ठेवलीत हं गोर केलेंत असें आतां 
तुम्हांस म्हटल्याबांचून मळा राहबत नाहीं, ” 

तेव्हां बेद्यबोबा म्हणाले--- पण इतक्या लोकर तुमची शतकी सुघा- 
रणा होण्याला ती. माणसंच कारण झालीं आहेत. यापेक्षां कमी दुष्ट, 
कमी निर्दय ब कमी लबाड माणखें मला मिळाली असतां, पण त्यायोगे 
 ठुमची प्रकृति सुधारण्याचे श्रेय मळा गरमबाबें लागलें असतें |! या सब 
सुघारणेचं श्रेय आम्ही तुमच्याशी येथें ज्या तऱ्हेने बागलों, त्या तऱ्हेलाच 
आहे. ब आम्हीं ही सर्ब तऱ्हा मुद्दामच योजिली होती. यांत चुकून 
कांहीही झालेलं नाहीं इं खास. 

श्रांमंतः--पण पहिल्या दिवशी तुम्ही आपल्या सर्ब रोग्यांना जे उत्तम 
उत्तम पदार्थ पथ्यास सांगितलेत, तो नुसता देखाबाच केलात काय! कारण 
त्तो आदरसत्कार तुम्ही उभ्या महिन्यांत माझ्याशी कधी दाखबिला नाही ! 
कालचा दिवस तबढा अपबाद ! 

.बेद्ययोबाः--त्याचें कारण सांगतों ऐका. त्या दिवशी तुम्ही जे रोगी 
थाहिले ते सब गरीब लोक होते. आणि अकद्या लोकांचे रोग प्रायः चांगलें 
स्वाबंयास न मिळाल्यामुळे, शक्तीबाहेर अंगमेहनत करावी लागल्यामुळें, ब 
थंडीबाऱ्याच्या निबारणासखाठीं पुरेसा कपडा नसल्यामुळे जडलेले ब बाढ- 
लेळे असतात. त्यामुळें त्यांस खाण्याविष्यांत दूध, तूप बगैरे पोटिक पदार्थ 
घेण्याख ब कांही दिवस बिश्रांति घेण्यास सांगाबे लागते. पण. तुमच्या- 
सारख्या श्रीमंतांचे सारे रोग आअतिदाय खाण्याने, अजीणानें, श्रम न करतां 
दिवसभर स्वस्थ बसून राहेल्यानें ब कांडत्या इबेसुळे. जडलले असतात, 
झणून तुम्हांस. आहार कमी कराबयास, ब्यायाम घ्याबयास ब उघड्या 
इबेंत फिराबयास सांगणें भाग असतें. अर्थातच श्रीमंत ब गरीब यांच्या 
भथ्युपाण्यांत भेद कराबा लागतो, खरोखर पाहिले असतां तुमच्या खाण्या- 


१२] १६३ नवीन ओषधी शोध 


पिण्यांत किंबा आांथरुणांत “ नबीन ओषधी शोध ? बरगेरे कांही नव्हते. 
केबळ तुम्ही येथें जो निराळा दिनक्रम पतकरिला, त्यायोगेंच तुमच्या शरीरा- 
तील मूळच्या कणखरपणाला प्रगट व्हाबयास बाब मिळाला ब त्याचेच 
फळ म्हणजे तुमची ही सुधारणा होय. यांत तुमच्या म्जीविरुद्ध आझांस पुष्कळ 
कराबं लागलें खरं, पण त्यासंबंधांत कुरकुर करण्यास तुह्यांस मातां जागा : 
उरली नाहीं. कारण ही तुमची प्रकृति सध्यां इतकी सुधारली आहे काँ, दुसऱ्य! :: 
उपायांनी तुम्ही आपली सर्ब संपात्त जरी सचे केढी असती तरी असा 
गुण येताना ! 

इतके स्पष्टीकरण ऐकल्याबर त्या ग्रहस्थाच्या डोक्यांत चांगलाच 
प्रकाश पडला, मग बेद्यबोबांनी मआपणाबर केबढे उपकार केले ते त्याच्या 
थ्यानीं आळे, आपली प्रकृति सुधारल्याचें काय महत्त्व आहे तेंहि त्याळा 
कळलें, आणि आपण व्यर्थ या ग्रइस्थास छळले, असा त्यास पश्चात्ता£ 
झाला. आतां त्यानें भो माहाराचा'ब व्यायामाचा नेम केला, तो अखेरपर्यंतः- 
झणून बदलळूं दिला नाही. त्यानें बेद्यबोबांस, खऱ्या कृतज्ञतेने अंतःकरण भरून 
येऊन पुनः एकबार नमस्कार केला ब गाडीत बसून श्रीमंत आपल्य£- 
घराकडे चालले ! 

>९ > >< > 

बाचन संपल्याबर बाळ झणाला--ह्दी गोष्ट फारच छान आहे. ञामच्यश 
घरीं कर्धी कधी एक मोठे ढेरपोटे ग्रइस्थ येतात, त्यांना आतां ही मी 
आल्यावर सांगेन ! मग फार मौज होईल. | 

गुरुजी ह्मणाले--बाहइबा ! तसं करणें तुझ्यासारख्या मुलाला फारच 
अयोग्य, शिबाय तुला स्वतःला अद्याप किती तरी शिकाबयारचें असतांनाः 
दुसऱ्यास शिकबाबयाच्या भानगडीत तूं कश्याला पडाबेंख ! या गोष्टीबरून 
एबढेंच लक्षांत घ्याबयाचें की, खायला प्यायला खूप असलें ब मागे 
उद्योग नसला, तर ती स्थिति कांशे सुखाची नसते; आणि खायला अगद 


'इनामदारांचा वाळू १६४ 


अरूर तेवढें मिळून कष्टाची कामें जरी रोज पडत असलीं तरी त्यांत 
झोकांना बाटतें त्याप्रमाणे कांहीही दुःख नसतें. चेनींत डोळणाऱ्या माणसां- 
बक्षा अडचणींत दिवस घालबिणारे लोकच शरीरप्रकृतीनें चांगळे असतात. 
अशा लोकांत नव्वद नव्बद वर्षांचे ह्यातारे पण कसे खणखणीत, असे 
छोक माँ पाहिले आहेत. त्यांची दुखण्याखुपण्याची कांशी एक तक्रार 
नसते. इतक्या बयापर्येत जगलेले ठोक चैनी ब ऐषआरामी बगोत फारसे 
आढळत नाहीत. | 


३४ हिमालयावर ! 
मान 
दुसरे दिवशीं बाळ गुरजीस झणाला:-- गुरुजी, हिमालय शा कार पल 
प्रदेश आहे, नाही £! मला बाटतें, येथें या उन्हाळ्याचा आपणास काण 
जाऊ होतो ! अंगांत सदरा घालबत नाहीं व ख्रबांगास सारखा घाम सत्त 
राहतो. मग एथे राहण्यापेक्षा आपण हिमाल्याबर राहाबयास गळा तर 
फार मोज होईल ! थंडी पुष्कळ असली तरी ती या उन्हाळ्याइतकां त्रास- 
- डायक होणार नाही | 
इरी झणाला-_पण तूं एकटाच जाणार, कॉ तात्यासाहंब ब राघाबाई 
'हदी तुझ्याबरोबर येणार? आणि घरांतीळ इतर माणसें सुद्धां तिकडे तू नेणार 
% काय £ आणि त्यांची तिकडे येण्याची तयारी आहे का १ 
गुरूजी ह्मणालेः-आणणि कदाचित्‌ त्यांचाही तयार) इइल; पण तुमची 
जञेतीची जीं इनाम गांबें आहेत ती तूं तिकडे कशीं नेणार १ 
इरीः--आणि गुरूजी, तीं सारी उचळून जरी हिमाल्याबर नेऊन 
 ठेबढीं, तरी काय १ त्या सबीबर लागलीच बर्फाचा दाट थर येऊन पस- 
हळ ! झाणि तो वर्षानुबष अधिकच घट्ट होत राहील | मग तिथें ऊंस 


पक नेळेरे चे 


१६५ ०7.” हिमाड्यावर 


करा ढावाबयांचा ! भुईमूग कवा षराबयाचा ! जोंधळा कसा होणार ! 
“आणे बाजरी तरी कशी येणार १ मध बाळाची साणे इनामगांचें म्हणजे 
नुखता वफाचा पांढरा शुभ्र प्रदेश ! 
बाळः-ल्न्खरच गुरूजी ! हिमाळयाबर असे इतक बर्फ असतें ? 
गुरुजी:--हो ! बाराही महिने बफ ! तरी पण [तिकडील ते पहाडी 
"क$ तशा कडाक्याच्या थंडींत खुशाळ वावरत असतात ! आणि तिकडचे 
'छाक आषणापेक्षां चांगले धिप्पाड ब निकोप प्रकतीच असतात. मात्र जिकडे 
विकडे पांढरे शुभ्र बफ पसरले असल्यामुळें, तें नेहमी पहात राहिल्याने त्या 
'डाकाच्या डोळ्यांना त्रास होतो. पण बाळ, तिकडे राहाबयाचें तर फक्त 
शेळ्या-मेंढ्या यांच्या दुघाबर राहाबयाची तयारी केळी पाहिजे. आणखी- 
दुसर्‍या कि्ताएक अडचणी सखोबण्याची तयारी पाहिजे. त्या डोंगराळ प्रदे- 
आंत किती तरी बफ बारंबार अचानक खाळी येऊन कोसळले ! शेजटेल्या 
कापसख्राप्रमा्ल त्याचा एकदम बर्षांब सुरू होतो ब ५-१० मिनिटांत 
ज्याचा सब प्रदशभर माठा थोरला थर बसून खालीं घरेंच्याघरं पुरली जातात ! 
आज त्याच्याखाली माणसांना ब जनाबरांना कधीं महिना महिना कोंडून 
यडून राहण्याची पाळी येतें. मग बफ बितळेल तेव्हां सुटका, नाहांतर तेथेंच 
'राम म्हणण्याचा प्रसंग याबयाचा ! तिकडे असरे कित्येक भर्यकर प्रकार 
बारबार घडतात तें ठुला ठाऊक आहेत १ मी तिकडे असतांना तिकडची 
सक कार चमत्कारिक गोष्ट ऐकली आहे, ती तुला सांगलो ऐक. 
अले म्हणून त्यांनी पुढील. गोष्ट सांगितली -- 
तुल त. > र्न | र्नः र्‌ 
डइिपमाळयांत एका मोठ्या कड्याच्या पायथ्याशी कांही पहाडी लोकांची 
पटक लहानशा बत्ती आहे, तेथें एकदां एकाएकी बरून वफांचा खूष 
. साठा बजाचब अबाच सुरू जझ्ञाला ब त्वाखाला त्या लोकांची दहा पांच 
३५ अचानक सांपडल ! त्यांतील एक ग्हस्थ ब त्याचा सुमारे १५१६ 


इनामदारांचा बाळू १६६ 


बर्षांचा एक मुलगा घराच्या छपरावर पडून राहिलेले बफ दूर करण्याचा 
प्रयत्न करीत होते. इतक्यांत बरून बफीचा बेसुमार बषींब सुरू शेतांना 
माहून दुरच्या एका मनुष्यानें “ अहो ! मागें पहा ! ह्मणून ओोरडून त्यांस 
सांगितलें. तोंच ते दोघे बापलेक घाबरून उड्या टाकून पुढें पळू लागले, 
ते ५-५० पाबलें गेले, तोंच मुलगा ठेचाळून घाडकन आपटला, तेव्हा 
शयास उठबिण्याकरितां बापाने मार्गे बळून पाहिले. तों तें बफ त्यांच्या 
घराबर ब इतरहि आसपासच्या मागांबर पडून सर्ब बफंच होऊन गेलें ! 
अ त्यांचं घर कोठें होते याचा मागमूसही नाहींसा झाला ! घरांतत्त्या 
शहस्थाची बायका, तिची बहिण आणि दोन मुलें होती, तीं सब याप्रमाणे 
क्षणांत बफाखालीं पुरली गेली ! हॅ पाहून त्याला कांही सुचेनासे झाल क 
. ततो जमिनीबर मूर्छित होऊन पडला. पण इतक्यांत दूरची कांहीं माणसें घावून 
गेऊन त्यांनी कांहीं उपचार करून त्यास साबध केलें. नंतर ते त्या दोघांना 
आपल्याच घरी घेऊन गेले. | 
नंतर दोन तीन दिवसांनी, बर्फ पडाबयाचें जरा थांबलेसं पाहून तो 
अहस्थ, त्याचा मुलगा ब. दुसरे दोघे तिघे इसम मिळून त्याचे घर ब' 
त्यांतील माणखें यांचा कांही तपास लागतो कीं काय हें पाहण्यासाठी बरो- 
बर पहारा घेऊन निघाले. पण दोन चार ठिकार्णी बफ उकरूनही त्यांस 
त्यांची जागा न सांपडल्यासुळें ते निराश होऊन परत आले. नंतर ५४ दिव- 
क्षांनी ऊन्ह जरा कडक होऊन, पसरलेले बर्फ बितळून मोकळं होऊं लागलसो 
धाहून, पुनः एकबार दिकस्तीचा प्रयत्न करून आापळें घर शोधून काढाबें 
“भ॒ आंतील मंडळाचा तपास कराबा, या हेतूनें ते त्या बफोबरून खळणगे 
करीत चाळले, शेबटी एके ठिकाणीं ५-६ फूट खोलीपर्यंत बफ फोडून 
काढल्यावर त्यांस जर्मान लागली. नंतर त्याच्या मासपास आणखी कांही 
ठिकाणी बर्फ फोडून पाहण्यास आरंभ केला, तेव्हां त्यांस त्यांच्या घराची 
अभ्नागा सांपडली, पण मोठ्या प्रयासाने सर्वे बफ दूर करून पाइतात तों काय; 


प ननतय पयलकभारयवकनयनससमयस्मक्यकसमकक्कयकस्कणणण कहा 


१६७ - _ हिमालयावर 


चारांत माणखें कोणीच नाहीत । मग पर्लाकडील गोठ्यांतील गुरांची काय बाट 
झाली तें पाहण्याखाठी ते सब जेव्हां तिकडे मोकळें करीत चालले, 
तो आंतून कोणी मनुष्य बिव्हळतांना ऐकूं आलें. जरा पुढें जातात तो 
,्याची बायको, एक बहीण ब १३ बषोची एक मुलगी आंत जिबत असल्याचें 
त्यांस आढळून आले. मग तांतडी करून त्यांनी त्या स्बोस बर उचलून 
घेतलें ब जबळच्या एका घरांत नेऊन त्यांस उबदार आंथरुणाबर निज- 
गेले, लागळीच त्यांस ऊन्हून कण्हेरी प्याबयास देऊन इसरेही कांही 
उपचार 'चालुं केळे. पुढें आठ दिवसांनी त्यांचीं दसरी माणसें त्यांजकडे 
खमाचाराख आली. तेव्हां ती बाई आंथरुणाबर पडूनच होती, १५ दिवख 
त्या गोठ्यांत अंघारांत बसून राहांबे लागल्यामुळें ती इतको गारठून ब 
'अबघडून गेली होती की, तिला अद्याप आंथरुणावरहदी नटिपणें उठून 
बसतां येत नव्हते. पण त्या ग्रहस्थाची बहीण कशीबशी चार पाबळे टाका- 
ग्यास तयार झाली होती; १ ती १३ बषांची मुलगी आतां खडखडीत बरी 
होऊन, तिला भाणखी कांही. उपचार करण्याची गरज राहिली नव्हती. 

नंतर जमलेल्या लोकानी बिचारल्याबर त्याच्या बहिणीने आपली इकोगत: 
सांगितली. ती म्हणाली-लत्या दिबश्लीं गुरूवार होता. गोठ्यांतालळ एका 
करडाला फार थंडी झाली होती, ते कांही खाईना; म्हणून त्यास पाजण्या- 
साठी कण्हेरी करून घेऊन ती एका बाडग्यांतून आम्ही त्याजषुढें नेऊन 
डेबिली., त्या बेळी सहा ब्घींचा एक सुलगा ब ही तेरा बर्षोची सुलगी 
आमच्याबरोबर तेथ होती. गोड्यांत ५1६ शेळ्या, ५६ कांबडी, आणि 
एक खेचर होत. गोठ्यांत जातांच बर्फाचा जोराचा बर्षांब सुरू झाला 
आहे असें आमच्या बहिर्नांच्या नजरेख आले. तं तिनं आम्हांस लागलीच 
सांगितले, मग मां खर्ब दारे ताबडतोब लावून घेतलीं ब बहिनाला 


 सांगितळें की, आपण आतां या गव्हाणींत बसूं या. त्यानंतर १|२ क्षण 


होतात वाच छपरावर अप्माचा थर पूर्ण पसरून आम्ही खर्ब त्याखाठी घरांतच: 


इनामदारांचा वाळू १६८ 


पुरले गेळां, तेथ एक खचर बांधळेळें होतं ते त्याबरोबर बुनून लाथा शाळू 
डांगळे व घडपड करूं लागलें. शेबटी त्यानें आषळें दावे तोडळें! त्या 
_ गर्दीत करडापुढें आम्ही ठेबळेळें कष्हेरीचें भांडं तेथून गव्हाणीत येऊन पडले. 
आम्ही तेथें होतों तांपर्यत आझांळा बांचे बिलळणारं षाणी भरून घेऊन 
पिण्याला ते भांडं तेबढ॑ आमच्या उपयोगी आलें. 

बेफांचा बर्षाब होऊन आम्ही सर्बजण त्या गन्हाणांतून कांडळे गेल्यावर 
आकझांस पहिला प्रश्न हा उत्पन्न झाला कीं, आतां या गाठ्यांत आपणांख 
खायळा काय मिळणार ! त्या बेळी माझ्या ओोब्यांत चेसटीची दहाबीस फळें 
होती. मुलांनी नुकतंच धरून खाऊन घेतलं होतं; त्यामुळे आतां खारा 
दिवख भर आम्हांस कांही नको, असं त्यांनी खांगिनळं. मग त्यांतली काई 
फळे मीं बहिनीला दिली ब कांही मी खार्ळी; नंतर आमच्या स्मरणांत 
आळे की, गोठख्यांत पलीकडच्याच खोलींत गड्यांच्या षांचचचार भाकरी 
त्यांनीं ठेविल्या आहेत; पण तिकडे जाण्यास कांहींच राक्‍यता नसल्यामुळे 
त्यांचा कांहीच उपयोग नाहीं असें ठरलें, पलीकडच्या अंगास तं खे'चर 
सारस्थी घडपड करीत होतें. शेळ्या सर्ब बे बे करून खारख्या ओरडत 
होत्या, पांचचार दिवस ते ओरडणं आम्ही ऐकले. षुढें काय झाळं तें 
कांहीं आम्हांस कळलं नाही. दुसऱ्याच दिवशी त्या अंधारांत, आम्ही त्या 
सब शेळ्यांमधून, ज्या दूध देणाऱ्या दोन शेळ्या होत्या, त्या प्रथम झोळ- 
खून काढल्या. सग दुघाच्यासाठी त्यांचा प्राम कसा घगबाबा असरा बि'चार 
करूं ळागला. डोक्यावरच कांही गवत रस्चून ठेबलेलें होतें. ते आम्ही शात 
बर करून प्रथम एकदोन दिबस काढलें. पुढें तं हातास येईनासे झाल्या- 
नंतर त्या शेळ्यांना आम्हीं आपल्या खांद्याबर घ्याबें, मग त्यांनीं तोड लांब 
करून तें गवत उपस्राबं ब खाबें, असें ४1५ दिवस ालळें. जसजसे 
दिबख अधिक होत गेळे तसतसं त्यांचें दूघ कमी कमी झाळें. त्या खर्ब पंथरा; 
दिवसांत आझांब प्रकाशाचा एक किरणही अर्थान्‌ काभळा नाष्टी. पण 


१६९: _ हिमालयावर. 


कोंबड्यांच्या झआरबण्याबरून फक्त सूयाइय झाडा एबढें आम्हांस झळ 
खत होतें. पुढें लौकरच तीं सर्ब कोंबडी गुदमरून मरून गेल्यामुळें, तह 
कळाबयास मार्ग राहिला नाही. 

वहिळे ११२ दिवस चेसटीच्या फळांबर ब पुढें पांचचार दिबस ल्या 
दोन शेळ्यांच्या दुघाबर कसेबसे आम्ही काढले. सातव । देबशी 'वाकटः 
मुलगा आजारी पडला ब कण्हू लागला, बाहून त्याला खारखी माडीवर 
घेऊन बसली होती. शेबटी बाराबे ।|देबसापयत तो होता. बाराबे दिवरा/ 
त्यांने बहिनीला सांगितल्याबरून तिनें त्यास मांडीबरून साल! नीट पाद 
पसरून निजबिळे, मग एक क्षणभर त्यास बरें बाटल, तेबढ्यात त्याने 
बांबांची आठवण काढली. तो म्हणाला-' “ आई, बाबा बफाखाला सांप- 
 डळे का ग १ ” नंतर ' बाबा, बाबा, ' अस एकदोनदा बाढून त्याने प्रा 
सोडला. त्या बेळी त्याच्या मरणाबद्दल दुःख कराबयास आरस्ह! कारक 
शुद्धींबर नव्हतां. एकंदरीत १५ ॥दबसपयत आम्ही आंत अडकून पडल. 
असू असा आमचा अंदाज होता, ता खाळाच दिवशीच माम'चा तपारू 
लागून आम्हांख बाहेर काढण्यांत आलें. 

क्ट >< > >< नः 

बाळ म्हणाला- गुरुजी; किती हो कठीण मसंग माणसाडर येतात हे 

गुरुजी:- आणि अशा कित्येक अडचण माणसाबर येतात, म्हणून 
त्यांचें निबारण करण्याखार्ठी माणसाने आपले बुद्धिचातुय॑ सचे कढ पाहिडे 
ब आपल्या करामतीने अनेक साधनं योजून त्या बेळा आापड रक्षण केळे 
वाहिजे, या प्रकारे आपली बुद्धि खःचुंन आपल्या पूंबेंजांनीं दुष्कळ प्रततर 
केले: ब सध्यां पाश्वात्यांनींही याच शुणाच्या यांगाने सेन आपळी मर 
भराट करून घेतळी आहे. इतिहास बाचला म्हणजे हा सभ मोनेचा रू 
बो घदायक प्रकार चांगला ध्याना येतो. 


 सळयाळाक र... डय भ 


'अनामदारांचा बाळू १८ 


३५ यंत्रशयाद्माचा श्रीगणेशा. 
ह ्क> 
दुखरे दिवशीं बागेत आल्यानंतर हरी आणि बाळ यांनीं आपञापल्या 
-व्वाफ्यांतील मोगरीची ब गुलाबाची फुले घेऊन शेकरास बाहिली; ब एक 
फूल आपल्या हातांते घेऊन त्याच्या पाकळ्या, त्याचा रंग ब त्याचा मधुर 
-सुबाख यांचा बिचार करीत ते देबाल्यामागील प्रदेशांत फिरत फिरत 
र्‍वालले, इतक्यांत बाळाच्या हातचे गुलाबाचे फूल हातांतून जमिनी 
वडले. लगेच तें उचळून घेण्यास बाळ षा खाली बाकतों, तों ते॑ एका 
सोख्या दगडाच्या खाली गेल्याचं त्यास आढळून आलें. त्यामुळ ते अतां 
बर कसें काढांबे हा प्रश्न उत्पन्न झाला, तो दगड उचलून टाकाबा म्हणून 
-जदोघांनींही बराच प्रयत्न केला; पण तो कांही हालेना, मग हरी म्हणालला-- 
4: थांब, आपण देबळांत जाऊन पहार घेऊन येऊं; म्हणजे हा दगड सहज 
“उठचलतां येईल, ? असें म्हणून देवळांतून दोघेजण दोन पहारा घेऊन झाले 
“सभााणि त्या दगडाच्या खाली त्या लावुन जबळच्याच दुसऱ्या दगडाचा टेकू 
“करून त्यांनीं तो एका क्षणांत उलथून टाकला, तेव्हां बाळास मोठा 'चस- 
-त्कार बाटला. तो म्हणाला-*' हरी, हं कस रे झालें १ आपल्याला जो दगड 
“हातांनी नुसता हालतही नव्हता, तो पहारा लाबतांच किती पण सइज उच- 
ख्ळळा, एकाद्या फळीसारखा ! 
इरी म्हणाला- रानामध्ये ताडून पाडलेले लांकडाचे मोठमोठे झोंडके 
-स्होक अश्याच पहारा लावून उचलतांना मी पुष्कळदां पाहिलं आहे. पण 
बाळ, यापेकीं ट्हान पहारीने तो दगड लोकर उचलेल, का मोठीने लौकर 
जडचलेल हं तूं सांगशील 
बाळ म्हणाला--- ““ घाकटी पहार मला आरपर्शीर आहे. तिनेच स 
८श्कटा हा घोडा पुनः उचलतो पहा. ?? आणि अखे म्हणून त्यानें लागलीच 


१७१ येबशास्त्राचा श्रीगणेशा 


ची पहार दगडास लाबिली ब उचलण्याचा प्रयत्न चालबिला. परंतु पुष्कळ 
श्रम करूनही चार बोटांपळीकडे त्यास तो दगड उचलेना, मग त्यानें आपली 
कल्पना चुकली अखेळ असें समजुन मोठी पहार घेतली ब ती खार्ली घालून 
दाबली, त्याबरोबर तो दगड पहिल्याच खेपेला अगदीं उभा झाला ! तेव्हां 
खो इरीस म्हणाला- “' इरी, हं कसं रे १ मोठी पहार लाबल्याशिबाय हा 
दगड उचलतां येत नाही ! ” 

हरी म्हणालळा--- त्याचा असा नियम आहे काँ, जेबढी पहार मोठी, 
तेबढें बळ कमी लागतें. आतां या पहारीपेक्षांही मोठी अशी एकादी काठी 
किंबा लांकूड मिळेल तर यापेक्षांही कमी भोर देऊन आपल्याला हा घोंडा 
उचळून टाकतां येईल 

बाळ:--- “ मग इरी, तीं पहा पलीकडे पुष्कळ लांकडें पडली आहेत. 
त्यांतून असें एकाद लाकूड आपण काढून आणू, 

अस म्हणून ते दोघे तिकडे निघाले, चालतांना बाळ म्हणाला-“ ही 
फारच सुरेख अशी युक्ति आहे, नाहीं हरी १ एकच साधे काम, पण या 
युक्तीने कसें खहज साधतं. एरबी, किती तरी श्रम घ्याबे लागतात ! ! 

हरी:-- बाळ, अशाच युक्तींनीं अलीकडे लोक यंत्लें तयार करूं लागले 
आहेत; आणि आपण येथें जी पहार लाबली तं एक यंत्रच आहे. त्यास 
* तरफ ? असे म्हणतात. 

बाळः->< कांही तरीच ! पहार कोठें यंत्र होईल काय १ 

इरी--- होय. येथें पहार ही तरफ आहे ब तरफ हं यंत्रच आहे. हे 
तर गुरुजास विचार. | 

असं ते परस्परांशी बोलत आहेत तोंच, जेथ तों लाकडाचा ढग पडला 
होता तेथ ते आले. तों तेथें दोघे इसम बाभळीचे मोठमोठे आंडे घेऊन 
फोडीत होते, तिकडे त्यांचं लक्ष गेलें. त्या बेळीं एक मोठा आंडा त्यांनी 
नुकताच फोडाबयास घेतला होता. त्यावर कुऱ्हार्डांचे दहार्बांस घाब त्यांनी 


इनामदारांचा बाळू १७२ 


घालले तरी, तें लाकूड बिशेष गांठाळ मसल्यासळ, बे घाव रणकन वरू 
उडत; पण कुर्‍हाड त्या ळाकडांत मगदींच शिरेना ! तें पाडून वाळ. 
म्हणाला--*“ हरी, हा म्हातारा माणूस कां हे उगीच घाब घालीत आहे १ 
या कुऱ्हाडीने हें लाकूड त्यास फुटणें शक्‍य आहे काय ! शंभर घान मारावे 
तेव्हां कोठें कुऱ्हाड आंत शिरेल ! आणि इतके करून वरी काय ! कुऱ्हाड 
बाहेर निघाळी काँ, पडळेळी फट ताबडतोब बंद ! तेव्हां हें लाकूड याला 
फुटणार तरी करे £ ” 

हरी म्हणाला-तूं लाकडे फोडतांना पाहिली नाहीस बाटते | कुऱ्हाड 
प्रथम जेव्हां आंत शिरते, तेव्हां तिनें जी लांकडांत फट पडते, त्या कटात 
दुसरी कुऱ्हाड खोंचुन ठेबितात; किंबा दुसरी एकादी पाचर बसबितात; 
म्हणजे ती फट मुजत नाहीं. मग आणखी घाब घालून पुढच्या अंगास 
लाकूड फुटूं लागतांच पुनः दुसरी पाचर बसांबेतात; न एरना आ लाकडा'ची 
फाळ काढणें अगदी अशक्य बाटत, ती अशा प्रकार पाचर घाटून, साड्या 
श्रमांत काढतां येते. तो म्हातारा आतां कुऱ्हाडीख घार लाबीत बसळा 
आहे. तो आतां याच युक्तीने हा सर्ब ओंडा फोडून टाकील, इचें तर थोडा 
बेळ आपण थांबू, म्हणजे आपणांख्र तें सर्ब पहाबयास सांपडेल, 

मग हरीने पाचर्रीची कल्पना सांगितली त्याच तऱ्हेने त्या आड्याची प्टक 
फाळ १०-५ ठोक्यांत त्या म्हाताऱ्याने फोडून काढली, त पाहून बाळ 
हाणाळा-'' हरी, ही पाचरीची युक्तिसुद्धां मधांच्यासारखी फार उपयो- 
गाची आहे. यायोगानेही मोठ्या शक्तीचे काम थोड्या शक्तीने घडवून 
आणतां येतें. मग तूं ही पाचर सुद्धां यंत्रच म्हणणार काय 

इरी:---हो, हा एक यंत्राचाच प्रकार माहे. ज्या कोणत्याही कल्पनेच्या 
योगानें अधिक शक्तीचे काम थोड्या शक्तीने करून दाखनितां येते, त्या सव 
प्रकारांना यंत्न म्हणावयास हरकत नाहीं, असें मळा परबांच गुरुजींनी 
सांगितलें आहे. 


१७३ यंब्वशास्त्राचा श्रोगणेशाः 


- बाळः---षण या युक्तीनें आपळे काम सहज होतें हें माल खरे, 

- हरी;-बाळ, आणखी एक मोन मी तुळा सांगता. हा इकडे पडलेला 
लांकडाचा दुसरा ओंडा तूं पाहिलाख १ हा तू. आणि मी दोघे मिळून 
येथून उचलून ते जे ढोक तिकडे ओंडे फोडीत आहेव. त्यांजकडे नेऊन 
देऊं या. तूं येतोस ! 

बाळ:-पण तो आपणां दोघांस उचळून नेबबेळ कसा ! मध्येंच पाया- 
बर षडला तर पाय मोडून जाईल म्हणजे झालें ! 

हरी:-'' त्यासाठीं आपण युक्ति करूं, ” असें म्हणून त्यानें तेथे पड-- 
ळेळी एक दोरी घेतली ब एक लांब काठी त्या लांकडांतून शोधून काहून' 
बिच्या मध्याला ती दोरी बांधून, खालीं ती त्या ओंड्यास बांधली, आणि 
तो बाळास झणाला--'' बाळ, तूं कोणचें टोक घरदोस १” 

_ बाळः---' इं माझ्या बाजूकडील टोंक मी उचलता. ” असे झणून 
त्याने ती बाजू ब हरीने दुखरी बाजू उचलली. हरीची बाजू बाळाच्या 
बाजूच्या दीडदोन पट लांब होती. त्यामुळें इरीपेक्षां बाळाला ओके 
जास्त झालें, मग त्यांनी खटपट करून चार पाबलें तो. ओंडा बाहून 
नेळा; तों बाळ थकला. तो झणाला-“* आपल्याळा नाही बोबा हें ओझ० 
उचलत, हरी, तूं रे कं इं ओझे खुरशाळ उचळलंस ! दमला नाहींच £” 

हरीः--तूं माझ्या बाजूख् येशील तर तुला समजेल, 
मग बाळानें आपली वाजू खोडून इरीची बाजू धरली व इरी बाळाचे 
बाजुस आला. ताँ बाळाला ओझें फारच कमी झालें ब इरीला दुप्पट 
झाळें ! मग तो ओंडा भाणखी चार हात वाहून नेल्याबर तो थांबवून 
हरी झणालाः--'' बाळ, आतां तुझ्या बाजूला पूर्वीपेक्षा ओझे कमी बाटले 
तें कां, ह॑ तुळा समजले का!” | 
बाळ झणालाः--कां त तूं सांग पाहूं £ 
इरीः --।। मघांचीच तरकेची कल्पना लक्षांत आण, म्हणजे झाळ, पहार 


ऱजुनामदारांचा बाळू १७४ 


जितकी ल्हान तितकें ओझें जास्त; त्याप्रमाणें येथेही काठीची बाज जीं 
'छहान असेल तिकडे झोड जास्त पडतें ब मोठ्या बाजूकडे कमी पडर्तेळ 
'झातां जर ही दोरी काठीला आपण अगदी मधोमध बांघली, तर दोघांख 
अले अगदी सारखें होईल. !” असें झणून इरीनें ती दोरी सोडली ब 
'बुनः अगदी मधोमध त्या काठीस बांधली. आणि मग ते तो आओंडा 
उचळूं लागले, तेव्हां बाळाला आतां त्याची बाजू पहिल्यापेक्षा कमीच, 
चण दुसऱ्या खेबेपेक्षां जास्त जड बाटली. मग तो झणालाः-“* इरी, मला 
तुझी बाजू दे पाहूं, ? आणि इरीकडील बाजू त्यानें घरून पुनः दोघांनी 
-तो ञंडा उचलिला, तो तितकाच जड लागला. तेव्हां बाळ झणालाः-- 
४: खरोखर, ही किती मोज आहे ! एबढी ही एक साधी काठी, पण 
हिच्यांतसुद्धां एक मोठी जादूच भरली आहे असें मला बाटतें ! ” 
हरीः--गुरुजी म्हणतात, अद्ची जादू प्रत्येक बस्तूंत भरलेली आहे; ती 
आापणांब ठाऊक नाहीं. ती ठाऊक झाली तर मग केबढी मजा होईल ? 
बाळः --खरेंच; असें जर आपणांस सारें ज्ञान होईल, तर आपणांख 
एबढा आनंद होईल ब एबढें सुख बाटेल की, तसें दुसऱ्या कशानेंद्दी 
डोणें शक्‍य नाहीं. हरी, या गोष्टी आपणांस अद्याप माहीत नाहीत ! 
इतक्यांत या मुलांचा काय खेळ चालला आहे तें पाहण्यासाठी गुरूजी 
-त्तेथें आले. त्यांना तो सर्ब प्रकार पाहून आनंद बाटला, मग बाळाच्या 
शेबटच्या भाषणाबर ते ह्मणाले-अरे, अशा पुष्कळ गोष्टी आपणांस अद्याप 
माहीत झाल्या नाहींत हें अगदी खरें. पण जन्मतःच सवे ज्ञान कधीं 
कोणास झालं आहे ! पण आपण एकेक गोष्ट समजून घेत आहोंत, यानें 
आपल्या ज्ञानांत भर पडत असून, दरप्क दिबस आदल्या दिबसापेक्षां 
आपणास अधिक आनंदाचा बाटत आहे. हा केबढा लाम आहे ! याप्रमाणें 
शेंबटपर्यंत कांहीं ना कांहीं तरी. नबींन ज्ञान करून ध्याबयास ही एथ्बी ब 
“जॉतील लक्षाबाबे पदार्थ आपणांस पुरेसे आहेत, यांत शंका नाही. 


१७५ यंत्रशासत्राचा श्रांगणेशा 
हार गणा 


इ्रीः--- आणि गुरुजी, एथ्बी ब तोबरील पदार्थ संपत आले तर आका- 
शांत चेद्र, सूर्य ब नक्षत्रे खूप मरठेली आहेतच ! तें ज्ञान आपण मिळवू. 

गुरुजी:-- आणि तीही सर्ब संपली तर या सृष्टीचा निमागकत! जो सर्व-- 
समर्थ परमेश्वर त्याचा शोध करणें, त्याच्या प्रात्तीनें कृतार्थ होणें हाही एक: 
अत्यंत महत्वाचा बिषय शिल़ूक आईच ! 

हरीः---मग इतके सर्ब कळून घ्यायला आपल्याला हा एकच काय, पण' 
इजारो जन्मदेखील पुरणार नाहात ! 


गुरुजी:--हो. आणि अशा अनेक जन्मांनींच आपण परमेश्वराच्या: 


ठिकाणीं पोंचणार झाहों. मगबद्रीतेंत श्रीकृष्णांनी म्हटलेच आहे--- 


बहूनां जन्मनां अन्ते ज्ञानवान्‌ मां प्रपद्यते ॥। 
असो; आतां, ओंड्याला बांधलेली काढी दोहो अंगांस सारखी असली 


- म्हणजे दोहा बाजूंस बजन सारखें पडतं, नाही तर तें कमीजास्त होतं, ह 


तुम्हां आतां पाहिटेंच. आपण जी तराजू पाइतों तींत हीच गोष्ट साधलेली 
असते, चळा आपण घरीं जाऊं ब घरची तराज घेऊन तिचे प्रयोग करूं. 
असे झणून ते सर्ब घराकडे बळले, घरी येतांच शास्त्रीबोबांनी आपली 
मोठी तराजू बाहेर काढिली; आणि ते म्हणालेः-पहा, शो तरा- 
छूची दांडी अगदीं मध्याबर दोरांत अडकबिली असल्यामुळें सध्यां हीं 
पारडी अगदीं समतोल राहिली आहेत. आतां जर दोहोकडे सारखेच 


 चजन टाकलें तर ती. अशीच समतोल राहतील. यासुळेंच आवणांस तरा- 


जूने कोणताही जिन्नस तोळून दुसऱ्यास देतां येतो ब दुसऱ्यापासून घेतां 
येतो. पण आतां पह; मी ही दोरी मध्याबरून जरा बाजूस सरकबितों. 
चतां ही एक बाजू दुसरीच्या दीडपट झाली; त्याबरोबर पहा, मोख्या 
बाजूर्चे पारडे कांही बजन न टाकतांच कसं खालीं गेलें ब लहान बाजूचे 
बर आले ! आतां ही पारडी जर झापणांस समतोल कराबयाचीं असतील, 
ततर या लहान बाजूला इकडच्यापेक्षां अधिक बजन टाकलें पाहिजे, पहा, 


-इनामदारांचा बाळू १७६ 


आतां या बाजूख मी दीड शेर बजन टाकतां, ब मोठ्या बाजूस एक शेर 
टाकता. आतां हीं पारडी अगदीं समतोल झाली. | 
हरी झणाला---तर मग गुरूजी, असा एक नियमच झाला काँ, तरा- 
खर्ची दोन्ही पारडी खमतोल कराबयाची असलीं तर, एंक बाजू दुखरीच्या 
ज्या पटीने मोडी असेल, त्याच पटीनें त्या दुसऱ्या . बाजूला पहिलीपेक्षा 
अधिक बजन टाकले पाहिजे. 
गुरुजी--बरोबर, यासाठीं तराजच्या दांडीख दोरी अगदी मध्याबर्‌ 
-बांघळेढी अखाबी, नाहीं तर. आतांच्या सारखी तराजू तयार केली तर. 
मोठ्या बाजूस तीन शेरांचें बजन टाकलं अद्नतां लहान बाजूच्या पारड्यांत 
साडेचार दोर माळ टाकाबा लागेल, मग बिकणाराचा तोटा होईल. परत 
हच तीन शोेरांचें बजन या दुसऱ्या बाजूस टाकलें तर पहिल्या पारड्यांल्द 
दोन शेरांचा माल टाकतांच दांडी समतोल होईल, पण यायोगे आतां मार 
घेणाराचां तोटा होणार. 
बाळ झणाळा--मग गुरुजी, एक माप या पारड्यांतून ब दुसरे त्या 
-पारड्यांतून, अखे घातलं तर कशाला कोणाचा तोटा होईल ! 
गुरुजी:--- छे; तेंही. बिकणाराला तोट्याचे ब घेणाराला नफ्याचे असतें. 
-झातांच पहा, हें तीन शेरांचें बजन मोठ्या बाखुख टाकून माल जोखला तों 
४] दोेरांचा गेला. पुनः परतून तें वीन शेरांचं बजन लहान बाजुब टाकून 
मोठ्या बाजूनें माळ जोखला तो दोन शेर गेला, एकूण ६॥ शेर माल गेला... 
अर्थात्‌ अर्धा शेर माळ जास्त गेला, 
हरी हाणाला-मग जर एकाद्या व्यापाऱ्याने तराजू अगदी मध्याबर दोरीख 
-अडकबिली नाहीं असा आपणांख संशय आला, तर आपण दोन बाजूर्नई 
-दोन माषें घ्यावी, म्हणजे आपणांस माळ अर्थातच अधिक मिळेल, 
गुरुजी:---आणि म्हणूनच सर्ब व्यापारी लोक आपल्या तराजूख दोरी 
 स्मगदीं मध्यावर बांधून ठेवितात. . झसो.. अशीच एक दुसरी गोष्ट भापल्यइ 


ण्यास ल्या सकसयायाजातापचतााल्टसयदकचाजतपमचा पपाणचा लता लच्या“... 2... 


१७७ यंत्रज्ञाखाचा श्रीगणेशा. 


रोजच्या उपयोगांत आहे. तो आपल्या आडाचा रहाट. त्याच्या योगानें आपण 
केबढी मोठी घागर भरून दोनतीन पुरुषांखाळून बर ओढता. पण तीच 
चागर या जिन्यावरून माडीवर न्याबयाची म्हटली तर आपणांस किती 
अवघड जाते ! याचें कारण रहाटाचा दोर ज्यांबरून फिरतो तें चक्र ल्हान 
असतें ब रहाट भोढाबयाच्या मुठीचें चक्र मोठें असतें, हे होय. त्या दोराच्या 
चक्रापेक्षां मुठीचें चक्र जितके मोठें, तितकें आडांतून घागर बर ओढणे 
सोपें होतं; मोठ्या पहारेनें जसा दगड सहज कोल्तां येंतो, तसाच प्रकार 
येथें होतो. ती तरफेचीच कल्पना या रहाटांत घेतलेली आहे. यावरून 
सठुग्य भाषपली कल्पनाशाक्ति चालवून आपलें किती मोठें काम कसें थोड्या 
अमांत खिद्धीस नेतो तें सहज समजून येतें, | 
ह्री:-<गुरुजी, मर्वांशी याच गोष्टीबर आम्ही बोलत होतो. पहारेनें दगड 
उचलणे ब पाचर खोचून ठेवून लांकूड फोडणे या गोष्टी अद्याच शहाण- 
पणाच्या आहेत, नाहीं ! आणि मलीकडे लोक जी यंत्रे उपयोगांत आणि- 
'तात, त्यांतही अशाच कल्पना चालविलेल्या आहेल, नाहीं गुरुजी १ 
गुरुजी-इो, पण यंत्रांत यापेक्षां बऱ्याच अधिक कल्पना चालवून मनुष्याचे 
डुष्कळ श्रम बांबबिळे असतात. बाकी ज्या योगानें आपले थोडे तरी श्रम 
बांचतात, त्या सर्वे कल्मनांस यंत्र म्हमाबपास ह्रकत नाही, तर मग भाज 


संत्रशास्राच्या मूळ कल्पनांपेकीं चार कल्पना तुम्हांला माहीत झाल्या! --- 


१ तरफ, २ पाचर, ३ तराजू, ४ चाक. 
बाळ ह्मणाला--खरोखर गुरूजी, शिक्षण घेगें ब ज्ञान संपादन करणे ही 


किंती उत्तम गोष्ट आहे ! यांत किती मोज आहे! आणि यापासून व्यब- 
'हारांत प्रत्यक्ष फायदा तरी किती होतो! आतां मला असें बाटतें की, 
सारखें शिकतच रहाबें ! 


युरूजी;--भगदा बरोबर, भगबद्रीतंत सुद्धां हेंच सांगितलें मझाहे--- 
न दि ज्ञानन सहद पवित्र इद विद्यते (| 


इनामदारांचा बाळू _ १७८ 
३६ अदमी नव्हे, सेतान ! 


ल 

दुसरे दिवशी नित्याप्रमाणें ओबरींत आल्यानंतर हरीने बाळोस एक प्रश्न 
केला की-'' खरा सुखी कोण १” बाळ झणाला, :£ अगदी खरोखर सुखी 
हणजे राजा; राजाइतका सुखी दुसरा कोण असणार £ 

त्याबर इंरी म्हणालाः---मला तर बाटतें कीं, राजाला मुळींसुद्धां सुख 
नसतें. आपले शिबाजीमहाराज तुला ठाऊर्के आहेत का? त्यांच्या गोष्टी तूं 
थाच, म्हणजे तुला समजेल कीं, राजाला काय सुख असते १ काल मौ 
शिबाजीमहाराजांची बखर थोडीशी बाचली, तेव्हां मला तर असें बाट्लं कॉ, 
राजा व्हाबयाचें, म्हणजे म्त्यु, संकटे ब हाल यांच्या अगदीं महासमुद्रांत 
उडी घ्याबयाची ! 

बाळः--तूं त्या बस्वरींत शिबार्जांमहाराजांची काय गोष्ट बाचलीस £ 

इरी:---दिलीहून औरंगजेबाचा एक मोठा सरदार एकदां रिबाजी- 
महाराजांबर चाळ करून आला. तेव्हां महाराजांनी त्याचें जें शासन केलें 
त्याची गोष्ट मीं काल बाचली. सांगूं तुला ती गोष्ट ! 

बाळाने हो म्हणतांच इरीनें सांगण्यास आरंभ केला. 

र >< >< >< > 

शिबाजी महाराजांनी राजगड, तोरणा, धुरंदर बगेरे किले घेऊन मरा- 
उ्यांच्या राज्याची स्थापना कराबयास सुरबात केली होती. बिजापूरकरांनी 
त्याचें पारिपत्य करण्यासाठी अफझुलखाननामक एक मोठा सरदार प्रथ्चंड 
सैन्यानिशी शिबाजमिहाराजांबर पाठबिळा होता, त्यालाही त्यांनी ठार 
करून त्याच्या सर्व सैन्याचा पुरा मोड केला. तेव्हां दिल्लीचा बादशहा 
औरंगजेब यास तें वृत्त कळतांच त्याला मोठी काळजी लागली. मग 
शिबाजीबर चाळ करून लाऊन त्यास ठार करण्याकरितां किंबा त्यास 
घरून आणण्याकरिता कोण तयार आहे, झणून त्यानें आपल्या दरबारांत 


१३] १७९ अदुमी नव्हे, सेतात! 


बिचारलें ब पेजेचा बिडा पुढे टाकळा, पण शिबाजी-- 

बाळ मर्थ्येंच म्हणाला ---पेजेचा बिडा टाकळा झणजे रे काय हरी? 

 इरीः-पूर्बी अशी एक पद्धति होती की, शवूचा मोड करून त्यारू 
ठार करण्याखाठी किंबा त्यास जिवंत घरून आणण्यासाठी जो कोणी सर- 
दार तयार होईल, त्यानें दरबारांत बादशहाच्या बिंहासनापुढें जाऊन तझी 
प्रातशा कराबयाची ब सबोच्या समक्ष बादशहानें पुढें ठेवलेला एक 
मानाचा बिडा उचळून घ्याबयाचा, असा बिडा उचलून घेतल्यानंतर काझ 
फत्ते न करतां परत येण्यांत त्या सरदाराची अप्रतिष्ठा असे, त्यामुळे त्वे 
सरदार आपलं काम सखाधण्यांत मग आपल्या जिबाचीही परबा करीत नसे. 

बाळः---मग तो पेजेचा बिडा कोणी उचलला १ 

 इरीः--तेंच सांगतों. तो बिडा उचलण्यास प्रथम कोणाच तयार होइना. 

कारण अफझुळखानासारख्या जाड्या सरदाराचा दिबाजीर्ने बघ केल्यापासूळ 
सर्ब दरबारांत त्याचा घाक बाटू लागळा होता. पण मग कोणीच 
उठत नाहीस झाल्यामुळे दिलीसारख्या साबभोम बादशहाच्या तक्ताची 
किंमत नाहींशी होणार भर्से पाहून शाहिस्तेखान नामक एक सरदार पुढें 
झाला आणि झणालाः-'* खाबंद, शझिबाजी म्हणजे काय ! मी त्याला ताब- 
डतोब केद करतों; ब त्याचे सर्ब किल्ले बर करून, त्याख बांधून हुजुरास हजर 
करतों ! ?” आणि असें म्हणून त्यानं तो बिडा उचलला ! तेव्हां बादशहाश्र 
मोठा आनंद बाटला. तो झणाला-शाबास ! शाहिस्तेखान, तुम्ही आमची 
अब्रू राखळीत ! शिवाजीला पकडून आणाबें, नाहीतर गस मिळबावें. 
-असें हणून त्याने त्याजबरोबर एक प्रचंड सैन्य दिले. एक लाख घोडे- 
स्वार, -पांचशें इत्ती, रहोभर उंट, मोठा बिस्तुत तोफखाना आणि सर्न. तऱ्हेचे 
-खामान भरलेल्या कित्येक गाड्या, ब॒पायदळ तर .अत्यंत मोठें अखे 
बरोबर दिलें. औरंगजेबाची म्हणे रावणासारखी संपत्त. त्यानें सोनें, रुप, 
मोहरा, होन ब रुपये असें एकंदर ३२ कोटी द्रन्य कित्येक गाड्या भरून 


हूनामदारांचा वाळू १८० 
हनासदा 1... 


ः्याजबरोबर दिलें. आणि पोशाख ब अलंकार देऊन मोठ्या समारभानें 
व्यःख शिबाजीबर खाना केळे. ती सर्ब फौज एवढी मोठी होती का, तिने 
जागे दिलें म्हणजे दोन दोन कोस मंठख आडून जाई ! अश्या त्या प्रचंड 
ममेबह दिलीहून निघून दरकूच दरमजल करात करीत तीन महिन्यांनी 
आहिस्तेखान पुण्यास येऊन प(चला. | 

बाळ हणालाः-केबढी मजा ! एवढी मोठी संपत्त ब इतक मोठें 
झेन्य बरोबर; आणि बादशाहाने दिलेला पोषाक ब॒अलकार |! मग त्या 
झरदारास कायर आनंद ब सुख बाटले असेल | माझ्याजबळ जर एबढी 
शेन ब एवढी संपत्ति दिली, तर मग मी काय- 

इरीः -- काय, शिवाजीमहाराजांचा पराभब करशील १ 

बाळः---हो ! शिबाजीचा काय, बाटेल त्याचा परामब करान ! कारण 
झग मला काय कमी आहे राजाच मी! 

हरी:---उजेड पडला राजाचा ! नुसता पोषाख ब अलंकार घालून तूं 
शाजा होणार. तूं परामब कश्याचा करणार £ तूं ल ढाई तरी कधीं पाहिली 
 झाहेस काय! 

बाळ:--मी कश्याला लढाई पाहाबयाला पाहिजे १ मी सैन्याला हुकूम 
करीन ! मग एक लाख घोडा चाल करून गेल्याबर शिबाजी कोठें पळेल ! 
सग त्याला पकडून आणायला मळा कठीण काय ! 

इरीः-बाहबा ! हाच का तूं राजा १ मगतूं राजा त्या सैन्याचा नव्हेस ! 
अल्क रेशमी कोटाचा ब गळ्यांतल्या अलंकारांचा राजा तूं ! मग तूं घर- 
शकर शिवाजीला ! सैन्य आपलेच आपण पाहिल्याबरोबर कोठल्या कोठे 
दडून बसशील झालें ! पुढें एबढ्या प्रचंड सैन्यानिशी आलेल्या त्या सर- 
दाराची शिबाजीच्या इजार दोन हजार लोकांनीं कशी दाणादाण उडदून 
दिली ती ऐक तर ! म्हणजे तूं हमणशील काँ, नको रे बाबा राजा व्हा रा, 
ब नको तें शिबाजीबर चालून जायला! 


१८१ अद्मी नव्हे, खेतान दुमी नव्हे, सैतान ! 


बाळ: --काय, त्या सरदाराचा शिवाजीने पराभब केला 

हरीः--हो ! ऐक कसा तो. तो सरदार आपणाबर चाळून येत आहे 
असें बतमान इकडे शिबाजीमहाराजांस कळतांच आपल्या मातोश्री जिजा- 
बाई यांचा त्यांनी सला बिचारलळा; ब बरोबरच्या सरदारमंडळींद बसून 
त्याचा बिचार सुरू केला, त्या सरदाराची फोज लाखाची; बरोबर तोफ- 
खाना, घोडेदळ, पायदळ आणि कोट्यबाधे रुपयांचा खजिना ! अश्या सर- 
दारापुढे आपला काय पाड, असें प्रथम सर्वांना बाटले. परंतु शरण तर 
'जाबयाचें नाहीं हा महाराजांचा निश्चय; आणि लांचळचपत दाखबिण्याला 
त्यांना सामर्थ्य कोठून असणार ! तेव्हां त्यांचा ब त्यांच्या बरोबरीच्या सर्वे 
लोकांचा निश्चय झाला की, धैर्य घरून तोंड द्याबयाचें; मग काय होईल 
तें होबो ! मग त्यांनी ताबडतोब आपली सर्ब जमबाजमब केली. झापले 
जबळचे निवडक एक हृजार लोक घेतले; आणि खानाचा जेथे तळ पडला 
होता तिकडे ती आपली एबढी छी फोज घेऊन ते निघाले. 

बाळ म्हणालाः--एक हजार ढोक बरोबर घेऊन शिबार्जामहाराज एक 
लाख सेन्याबर हला कराबयास निघाळे! मग तो शिबाजी अगदींच 
अडाणी असला पाहिजे, मग त्याचा पराभब त्या खानाने सहज केला 
असखेळ ! त्यानें दोन लाख सेन्य कां बराबर घेतलें नाही ! 

हराः-अर, एकच हजार लोक, पण ते होते कसे £ सारे महाराजांचाठी 
प्राण द्यायला अगदी एका पायाबर तयार ! सारे भगदी कणखर ब काटक. 
चैन ब नाजुकषणा यांचा लेश त्यांचे ठिकाणी नव्हता. संकटांची परबा 
नाइ।, श्रमाची खातर नाही; आणि युद्धांत बार लागणें हें ज्यांना भूषण* 
बाटाबयाचे, अषे जिबाथ जीब देणारे माबळे लोक ही शिबाजांची सेना. 
मोंगलांच्या रोजच्या त्रासाने सदोदित स्वसंरक्षणासाठी ज्यांना डोळ्यांत तेल 
'घाळून बसाबं लाग ते मराठे बीर ते. हा राजा, हा सरदार ब हा एक 
खाघा लिपाई अषा त्यांच्यांत मेद नव्हता, सर्ब सारखे! उन्हातान्हांतून ब्‌ 


हनामदारांचा बाळू १८२ 


रानाचनांतून खंगळे बरोबर चालाबयाचे, कधीं खायला पुमेळाबं, कधी नाही; 
ब मिळालें तरी काय, तिखट आणि भाकरी, रात्रीच्या बेळी कोंढेंही माळा- 
बर घटका दोन घटका पंडून झोप घेतली की, लागलीच उठून चालले 
युढें मजला मारीत ! असे हाल काढणारे ब खीबिताची धर्या न बाळगणारे 
डोक एक इजारव, पण ते लाखांना भारी असतात | स्वानाचे लोक. 
सारे पगाराच्या आरोमे कार्मे करणारे;  मिजांसीत बोढळेले; तंबू, 
डेरे, राहुट्या नेहमी बरोबर; आणि दारू पिऊन सदोदित धुंद राइ- 
णारे ! मोठें अबंसान आणून ६ढें सरतील, पण प्रत्यक्ष सामना द्यावयाचा 
अ्रसंग त्यांना नको असाबयाचा. एखाद्या ठिकाणी लष्कराची दोनदोन 
तीनतीन महिने छाबणी पडली म्हणजे यांचें फाबले, मग दारूच्या निदंत 
ब नाचतमादांच्या गर्दीत सारी सेना दंग व्हाबयाची, त्यामुळे अखल्या 
निळासी ब ऐेषआरामी लोकांबर काटक ब हालअपेष्टा सहन करणाऱ्या 
छोकांचा जय व्हाबा हें अगदी साहजिकच आहे. तेव्हां मघाशी सांगितल्या- 
अ्रमाणें एक हजार निबडक लोक स्वतःच्या बरोबर घेऊन ब आणखी एकेक. 
हजाराच्या दोन तुकड्या नेताजी पालकर ब मोरोपंत पिंगळे यांजबरोबर 
देऊन ब बापूजीपेत देशपांडे खेडकर यांचे बाळाडी बं चिमणाजी हे दोघे 
मुलगे आपले जिंबळग ब॒चांगलळे हुषार म्हणून बरोबर घेऊन शिबाजी- 
महाराज राल झाल्याबर रायगडाहून निघाले झाणि रात्रीं बाराच्या सुमारास 
. पुण्यास येऊन पोंचळे. खानाचे लोक जागजागी ठेबलेले होतेच. त्यांनी 
[बिचारळें ' हे कोणाचे लोक आहेत ! कोठें चालले आहेत १ ? तेर्व्हा त्यांस 
अघाडीस असलेल्या बाळाजी ब चिमणाजी देशपांडे यांनीं सांगितलं का, 
*£ लोक खानाचे आहेत. चौकी पहाऱ्याबर गेलों हातो, आतां पाळी बदल- 
श्यामुळें परत . चाळलों झाहांत. ” असे करून सद मेडेळीसह रिवाजी- 
महाराज पुष्यास येऊन पोंचले, पण आतां शहरांत . प्रबेशा कसा कराना, 
_आ्झखा मोठा प्रश्न येऊन पडला, अश्या बळी आगाऊ ठरल्याप्रमाणे शट्टरांतून 


१८३: अदमी नव्हे, सेतान 


छुक ळय़ाची वरात बाहेर देबीप्र आली; तिजबरोवर शिबाजांमहाराज ब 
त्यांचे अगदी जॉवश्व कंढय स्नेही अशी सुमारी॑ २५ माणसें वेष पाल्टून 
शहरांत शिरली. तो मध्यरात्रीचा सुमार; शहरांत सर्वत्र ख्राससूम झालेलें, 
खानाचे लोक निर्घास्तपणें झोपी भेळे होते. त्यांना बाटळें-“' शिवाजी 
कोण्या झाडाचा पाला ! तो एबढें प्रचंड सेन्य चाळून येत असलेलें कळ- 
तांच घाबरून मरून गेला असेल! त्याच्या संबंधांत पाहारा काय कराबयाचा 
आहे ६ ' त्यामुळें शाहिस्तेव्ान हा जेथे उतरला होता तेथबर श्रीशिवाजी - 
महाराज ब त्यांचे बरोबरची २५ माणसांची टोळी खुछााळ येऊन पाचली. 
सग देवडीबाळे बेसाबध पाहून महाराज आंत शिरले ब खान जेथें झोपी 
गेला होता तेथें आले. तों बाड्यांत सर्वेल गलबला झाला काँ, शत्रूचे लोक 
आंत शिरले ! त्याबरोबर खान घाबरळा ब उठून पळत बायकामंडळींत 
शिरून लपून बसळ! शिबार्जीमहाराज ब त्यांचे लोक बायकांवर कधी 
इत्यार घर्रात नाहींत असें त्यानें ऐकिले होतें. म्हणून त्यानें जीब बचाब- 
ण्याची ही एक युक्ते केली. परंतु त्या गर्दींतडी खानाच्या दिवाणखार्न्यांत 
तेवत असलेल्या समयांच्या उजेडांतून खानाला बायकांत घुसतांना शिबाजी-. 
महाराजांनीं पाहिला ब लागलीच त्याची पाठ घेऊन त्याबर तरबारीचा बार 
केळा, पण तितक्यांत पलीकडील खिडकीतून खानाने उडी घेतली ब बार 
त्याच्या बोंटांबर ओोझरता बसून बोटें तेवढी तुटलीं ब स्वारी निसटली. इत- 
क्‍्यांत खानाचे पाहाऱ्याबरचे लोक सर्ब आपआपल्या तरबारी बगेरे घेऊन 
इकडे धावून माळे ब “ गनीम कोठें आहे ? म्हणून शोधूं लागळे, त्याबरोबर 
शिबाजीच्या सर्व मंडळीनेंही गनीम कोठें आहे म्हणून तपास करीत अस- 
स्यांचा बह्वाणा केला !' आणि गर्दीत मिसळून राहराबाहेर त्यांचें ठाणे होतं 
तेथें ते ख्बे सुखरूप आले ब परत लगेच राजगडाकडे चालले. खानाचे ढोक 
आपल्या पाठलागास येतीळ तर त्यांना चकबिण्यासाठीं, आगाऊ ठरल्या- 
प्रमाणें, कात्रजच्या रस्याबरीळ लोकांनीं जागजागी आपले पोत पेटबाने म्हणून 


इनामदारांचा बाळू १८४ 


खुणेचा करणा बाजबिला, त्याबरोबर त्या स्स्त्याबर पोत पेटले ! ते पाहून 
त्या रस्त्याने गनीम गेला असें समजून तिकडे खानाचे लोक घाबले ब 
शिबाजीमहाराज सकाळपर्यंत खुशाळ राजगडास जाऊन पोचले. 

बाळ म्हणाला:---शाबास ! काय तरी रिवार्जांचें चातुर्य ! पण इरी, 
त्या रालीं शिबाजीनं झोंप कोठें घेतली ? 

इरी:--तेच तूं आतां पहा, कीं शिबाजी हा स्वतः राजा; पण त्याल 
वेळेला जेबण नाहीं का झोंप मिळाली नाहीं ! इतके हाळ त्यांनी सोसले, 
स्हणून त्यांना स्वराज्य स्थापितां माळे, पण “ मी राजा ? म्हणून जर ते 
ैनींत ब बिलासांत निमझ झाले असते, तर राज्य राहोच, पण नुसती 
शिंधाईंगिरी तरी त्यांना साघली असती का! 

 बाळः--_छे.बोबा ! असल्या शिबाजीला जिंकायचे म्हणजे अशक्यच ! 
पण हरी, खानाच्या. लोकांनी दिबस उगबल्याबर (सेहृगडावर जाऊन सहज 
त्यास पकडले असेल ! दिवसा शिबाजी कोठें ब किती लपणार ! 

'हरीः-_अरे,स्रंहगड किल्ल्यावर पोंचल्याबर तर शिबाजी कोणाच्याच 
हाती लागणें शक्‍य नव्हते. शिबाजी अद्या डोंगरी किल्ल्यांत रद्दात अस- 
त्यामुळें ब॒ त्या भागांतील लहान सहान सर्ब बाटा ब किल्ल्याखालची 
भुयारे ही सर्ब शिबाजीच्या लोकांच्या माहितींत असल्यामुळें शिबाजी या 
किल्ल्याबरून त्या किल्ल्यावर कसाही निसटून जाई. त्याला “' सह्याद्रांतळा 
उंदीर !?२ असें म्हणत असत ! याप्रमाणे शिबाजीनें खानाचे पारिपत्य 
केल्यानंतर खानाने लागलीच शिबाजीळा पकडण्याचा आपला बिचार 
आपल्या सामर्थ्यांब्राहेर आहे ह॑ओळखलें. तो म्हणाला-'* गनीम माझ्या 
खाख. दिवाणखान्यांत येईपर्यंत एकाही सैनिकाला इं कळूं नये हे केवढे 
नबळ आहे ! याबरून आपल्या एबढ्या मोख्या प्रचंड खेनंत आपल्या 
कामाबर 'साबघ राहणारा माणुस कोणीच नाही म्हणाबयाचा ! सारे लोक 
निमकाला इराम ! आतां कशाचा मरंबसा घराबा ! आज शिबाजीनें बोटे 


१८५ : अदभमी नव्हे, सैतान 


तोडली; उद्यां येऊन डोके कापून जाईल !' शिबाजी अदमी नाही; बडर 
सेतान आहे ! त्यानें मोठाच दगा - दिला आणे पुन्हाही बारंबार तो दगा 
देईल, ? आणि असा बिचार करून त्यानें आपल्या सैन्यास परत दिलीस 
कूच करण्याचा हुकूम दिला! 

बाळ म्हणालाः--हइरी, एवढा मोठा सरदार, एबढें मोठे सेन्य, 
एबढा मोठा तोफखाना ब एबढी मोडी संपत्ति, इतके असून शिवाजीनें 
त्याला मिबवून परत पळवून लाबलें, हें मोठेच आश्चर्य आहे ! 

इरी:-मोठा सरदार कशानें £ उंची ब भव्य पोळयाखानें आणे सोन्याच्या 
अलंकारांनी !' मोठें सैन्य कशानें १? बाजारबुणग्यांच्या खोगीरभरताने £ 
दारू आणि नाच-तमादे यांत रालभर रंगून जाण्याने £ मोठा तोफखान? 
कशाने १ त्याला बाहाबयासख लाबलेल्या हत्तींच्या ब उंटांच्या योगानें £ 
आणि मोठी संपत्ति कशामें ! रुपये ब होन यांनीं ! जीबाबरच्या प्रसंगांठ 
शिरून आपल्या राजाचे नांब राखीळ तो मोठा सरदार; हालअपेष्टा सहन 
करून शत्रूवर बाघासारखे तुटून पडणारे स्वामिनिष्ठ लोक तेंच मोठें सेन्यः 
राजूच्या गोटांत शिरून त्याची बित्तंबातमी बरोबर काळूश आणून देणा 
हेर हाच शत्रूचा अमेद्य तट फोडणारा तोफखाना ! ब हाती शिर घेऊन 
रणांगणांत बरिश्रीनें घुखाबयाची शूर दात्ते हीच मोठी संपत्ति होय ! 

बाळ:--हरी, मळा आतां असें बाटतं की, आपण शिबाजीच्या सेन्यांल 
जावें आणे अगदी मोठा पराक्रम कराबा ! त्यांत प्राण गेला तरी बेई'त्तर ! 

हरीः---पण तूं मोठा पराक्रम करणार कोणचा ! का, प्राण घालबिणे 
हाच मोठा पराक्रम १ 

बाळः---नाही ! मी मोठी. लढाई करीन ! आणि सझनूच्या लोकांन? 
भराभर जमिनीवर पाडीन ! 

हरी: --पण तुळा तरबार घरतां येते काय १ घोड्याबर बसतां येते 
काय १ शिळ्या भाकरीबर किंबा नुसत्या हुरड्याबर राहतां येतें काय ४ 


उनींमदारांचा वाळ . १८६ 


आळाबर झोंप घेतां येते काय £ शकु मागें लागला तर क्षणांत कोठच्यां- 
कोठें पळून पसार होतां येते काय ! ऊन, पाऊंख्र ब थंडी स्रोसतां येते 
काय ! पोहतां येते काय ! झाडाबर चढता येतें काय १? कड्याबर चढला 
किंबा उतरतां येतें काय ! अथबा तरबार उचळून एक बार करण्यापुरती 
तुझ्या दंडांत ताकद तरी आहे काय ! तूं कधी जोरजाडी करतोस १ 

बाळः---एक लढाईला जाबयाचें म्हणजे इतर्के याबें लागते, होय? ब 
हििबार्जाला ब त्याच्या बरोबरच्या मावळे लोकांना इं सगळें येत होते ! 

इरी:---तूं शिबोजीमहाराजांचा स्वराज्यस्थापनेंचचा हातेहास बाच, म्हणजे 
माबळे लोकांच्या अर्गी काय काय गुण होते ते तुला स्रमजतील ! कोणती 
जरी एक बखर बाच, म्हणजे सुद्धां पुरे. ० 

बाळ:---मग हरी, आतां मी जोंर-जोडी नेमाने कराबयास लागतो. 
मोड्याबर बसून जाणें हे॑तर मळा आझघाींच आवडते. तर मौ तें आतां 
शिकणारच. आणि इतर साऱ्या गोष्टी ज्या आतां तूं सांगितल्यास, त्या सर्ब 
आतां मी कराबयास लागतो. मग आपण थोड्याच दिवसांत अगदीं मोठे 
शूर सरदार होऊं ! मापल्या देशाबर जर कोणी शत्रु चाल करून आला, 
ळून लावू ! नाही का रे हरी! 

इरी: --प्रथम आपण आपली खर्बे तयारी केली पाहिे. नंतर सरकारी 
जष्करांत अगदीं एका साध्या शिपायाचे काम पत्करले पाहिजे. ब मग तेथं 
आपल्या अंगंचे शोथ ब हुषारी दाखवून खरदारी मिळबिली पाहिजे. पण 
इतर्के कराबयारचें तर सायंकाळी ८ बाजल्यापावून खकाळीं ८ बाजेपर्यत मंऊ 
आ[ंदीबर लोळाबयाखर मिळाबयाचें नाहीं हं खूप समजा !' आणि सरंदार 
झाल्याबर तर त्याच्याहीपेक्षा अबघड ब जोखमीची कामें अगाबर घेतली 
बोंहिजेत बे जिवाची परबा सोडून तीं केर्ली पाहिजेत ! मगं आतां सांग बरें, 
साजा होगे किती सुखाचे आहे तें ! र्‍ 


१८७ | असरये स्वाहा! 
३७ अभये स्वाहा ! 


चाळ:-मलां बाटतें, श्राशिबाजीमहाराज: ब त्यांचे जबळचे मराठे लोक 
यांच्याइतके शूर लोक या पथ्बींबरं कोठेही नसतील ! इतके जिबाबर उदार 
होऊन लढणारे दुसरे कोण असणार £ 

इरी:-माबळे लोक अत्यंत शूर खरे; पण रजपूत लोकही इतकेच थर 
आहेत. त्यांच्यांहि अद्भुत पराक्रमाच्या गोष्टी इतिहासांत फारच आहेत. 
उदेपूर, मेबाड येथील राण्यांच्या शौयांच्या गोष्टी तर फारच बिलक्षण आहेत. 
चितोडच्या बेढ्यांची इकीगत परबां गुरुजी सांगत होते, ती तूं ऐक म्हणजे 
तुझी खांतरी होईल, चला, आपण गुरुजींकडे जाऊं, 

अखे म्हणून हरी गुरुजींकडे निघाळा, बाळही मागून चालला. मग 
गुरुजींपार्शी जाऊन त्यांनी चितोडची हकीगत सांगा अखे हमणतांच गुरुजी 
मोठ्या आनंदानें ती गोष्ट खांगूं लागले, 

>< ट्‌ टू >< 

अल्लाउद्दिन खिलजी नांबांचा दिळीचा एक मोठा बादशहा होता, त्याच्या 
राज्याच्या बिस्तार बराच मोठा असून त्याची संपात्तेही अगाणगेत हाती. 
पदरी मोठमोठे सरदार असून बारंबार स्वाऱ्या ब लढाया करून त्यासें 
आसपासचा पुष्कळ मुळूख जिंकून घेतला होता. परंतु शेजारीच असलेल्या 
राजपुतान्यांतील रजपूत लोकांना जिंकल्याशिबाय त्यांच्या मनाला खमाधान 
बाटेना. रजपूत लोकांचें राज्य खतंत्र राहाबें, ते आपले मांडाटिक म्हणून 
आपला अंमल मानांबयास तयार असूं नयेत, हें एक त्याच्या मनाला शष््य 
शोऊन बसलें. म्हणून त्यानें आपलें सर्व लक्ष आतां रजपूत लोकांबर स्वाऱ्या 
करूनं त्यांस आपले अंकित करून घेण्याकडे लाविले. चितोडचा किछा 
त्यांमध्यें विशेष बलाढ्य आहे अजें पाहून त्यानें आपलें प्रचंड सेन्य जमविले 
आणि अकस्मात्‌ जाऊन किलथाळला बेढा दिला; आणि आंत राण्यास 


इनामदारांचा बाळू श्ट्ट 


निरोष पाठबिला काँ, * किल्ला निमूटपणे आमचे स्वाधीन करांबा आणि' 
आमचें अंकित म्हणून कबूलपत्र पाठबाबे, ? 

चितोडास या बेळीं लक्ष्मणासिंग म्हणून एक बालराजा गादीवर असून 
सर्ब कारभार त्याचा चुलता भौमाख्ंग हा पाहात होता. अललाउद्िनाने 
किल्यालळा बेढा घाळून बरील्प्रमाणें निरोप पाठबितांच सर्बजण मोठ्या काळ- 
जोत पडले, अलाउचदिना'ची सेना प्रचेड ! एवढ्या मोठ्या सेनेला चितोड- 
सारख्या मूठभर प्रदेशांतील लोकांनीं तोंड कसे द्यांबे १ पण रजपूत लोकांचें 
शोये अपार ! त्यास दुसरी उपमा साऱ्या उगाबर कोठें सांपडाबयाची 
नाहीं. निमूटपणे गड स्वाधीन करणें तर कालन्रयीं शक्‍य नव्हते. ब रजपुता- 
सारखी जात, जी बॉयशोयाची खाण, ती आपली स्वतंतता गमावून मोग- 
लांची अंकित होऊन राइण्याची गोष्ट तरी सुखासुखी पतकरील ही कल्पनाच 
व्यर्थ होती. किल्ला फार दिवस ल्ढबितां देणें शाक्य नाही, इं तर सवांना 
दिसत होते, परतु किला स्वाधीन करून अललाउद्िनांचे आंकेत म्हणून 
म्हणवून घ्याबयाचें, ही कल्पना सर्ब चितोडांत एका पोरालासुद्धां पसंत नव्हती ! 
तेव्हां सबांचा बिचार घेऊन भामासिंगानें अहाउदिनास निरोप पाठबिला 
कीं, ““ रजपूत लोक जिबतपर्णी तर कोणाचे अंकित व्हाबयांचे नाहीत!” 

निरोप पोंचतांच अलाउद्दिनास खूप क्रोध आला ! मग त्यानें देढ्याचे 
काम अगदी जारीनें चाळ ठेवून रजपुतांचा अभिमान उतराबयाची मरति- 
ज्ञाच केली ! नंतर किल़्घाच्या थबो]गास फिरून, जागजागी सुरूंग लावून 
किल्याचा तट ढासळण्याचा प्रयत्न त्यार्ने जोरानें चालबिला, परतु किला 
फार उच ब अगदीं डोंगराच्या कड्याबर बांधला असल्यामुळें त्यांत त्यास 
फारखें यश आलें नाही. तेव्हां असा नुसता बेढा देऊन किती दिवस स्वस्थ 
बसराबें, म्हणून तो मोठ्या बिचारांत पडला, नंतर त्यानें पुनः किल्ल्यांत 
निरोष पाढबिला काँ, “ मीमाश्रंगाची राणी पाद्निनी हिला तेवढी मजकडे 
पाढबा; म्हणजे मी बेढा उठवून चालता होतो. 


१८९. _अभये स्वाहा 7 


परतु त्याची हीहि आशा व्यर्थ होती, पडझिनी भीमारसंगाची राणा, हो. 
सर्वे राजपुतान्यांत अत्यंत सुंदर म्हणून प्रख्यात होती. तेव्हां चितोडबर इछा 
करण्यांत, तिळा इस्तगत करांचे हा एक अलाड दिनाचा दुष्ट हेतु होताच. 
तेव्हां त्यानें तूते चितोड राहो, पण पद्मिनी तरी हस्तगत व्हाबी म्हणून हा 
प्रयत्न चालबिला, पण आतां हा प्रश्न तर त्या रणघुरघर बीरमणींच्या 
अव्रूचाच होता. तेव्हां असल्या प्रश्षाळा साफ नाहीं असें उत्तर देण्याला 
त्यांनी एका क्षणाचाही अर्बघि घेतला नाही! रक्ूचे बळ प्रचंड, किल्ला 
फार दिबस लढाबेणें अशक्य, त्यामुळें अळाऊादेनाच्या मागणीचा इनकार 
करणें म्हणजे त्याच्या रोषाला बळी पडण्याचांच तयारी करणे ! पन्तु रणांगण 
इंच ज्यांचें घर ब युद्धांतील तरबार्राचे बार इंच ज्यांचे अलंकार, त्या रजपूत 
बीरांनी अल्लाडादवैनाच्या असल्या कोणत्याही मागणीस नमाबयाचे नाही 
असाच पूर्ण निश्चय केला ब त्यास साफ नकार ताबडतोब कळांबिला ! 

पद्चिनीच्या सोदयार्ची बर्णनें बारंबार कानाबर आल्यामुळे अछलाउदि- 
नाला पढ्मिनींचा अगदीं ध्यास लागून गेला होता. तेव्हां वर्राळ निरोप 
ऐकून तो काळजींत पडला. तो म्हणाला- हे एबढेसे तर ढोक, पण 
आज चार महिने झाळे, अझून हार येत नाहींत, हें मोठें नवल आहे ! 
तथापि चिंता नाहीं; मला नुसतें पाश्चिनचिं दर्शन झालें तरी पुरे, ? मश 
: नुसतें दर्शन मला घडबाबें ? म्हणून त्यानें निरोप पाठविला. तो गडावर 
पॉंचतांच पुनः गडावर बिचार सुरू झाला. मग सबाच्या विचाराने अछला- 
उद्दिनास असा परत निरोप गेला की, “' साक्षात्‌ पद्चिर्नांचें दर्शन तुम्हांस 
होणें नाही; तथापि आरशांतून तिच्या प्रतिबिंबाचे फक्त दर्शन करवूं. ” मग 
तो निरोप ऐकून अछाडद्दविनाने ती गोष्ट मान्य केली, तेव्हां त्यास गडावर 
आभाणवून भीमसिंगानें आरवांतून पाद्चिर्नींचें दर्शन करबिळें, आणि त्यास 
परत पोंचाबिण्यास तो स्वतः किल्ला उतरून त्याच्या छाबणीपर्यंत आला- 
पण भीमारस्रंग याप्रमाणें शिष्टाचारास अनुसरून आपल्या अगदीं गोटांत 


'इनांमदारांचा इनांमदारांचा बाळू. १९० 


आलेला पाहून अलाउदिनानें त्याच्याशी कपट केळं ! आपल्या लोकांकरबीं 
त्याख्र अकस्मात्‌ पकडून केद केलें ! अट होच काँ, “' पदह्मिर्नीख स्वाधीन 
कर; म्हणजे तुझी सुटका करतों!” 

याप्रमाणें मामाशंग शत्रुच्या गोटांत जाऊन, अकस्मात्‌ केद होऊन 
यडल्याची बाता. गडावर पोंचतांच सर्बे लोक अगदी काळजीत पडलें ! 
आतां भीमर्ञ्रिंगाची सुटका कराबी कशी, हा मोठा प्रश्न पडला ! पण मशा 
प्रकारे खर्ब लोक ।वेंतातुर झाले असतां राणी पाझिनी हिने यारकेंचित्‌ 
'बाबरून न जातां मोठ्या शहाणवषणानं एक युक्ति काढिळी ब ती खरदार 
लोकांस सांगून ती म्हणाली-> त्रस कळवा काँ, गडाचा बेडा उठवून 
चाळू. लागावे; पद्चिनीस आपले गोटांत पोर्चाबेताो. मात्र राणी पद्मिनी 
आपल्या दर्जाप्रमाणें बरोबर आपला दासीचा लबाजमा घेऊन येइल. त्या 
दासांना कोणत्याही प्रकारं पीडा होऊं नये. दासीच्या ७०० पालख्या 
राणीच्या मेण्याबरोबर राहतील, कांई| तेथन घुढें दिलास जातील; ब कांहीं 
गडास परत येतलि. ? 

मग त्याप्रमाणें गडाबराल लोकांकडून अछाउद्दिनाख् निरोप कळ- 
रबैण्यांत आला. मग अछ्लाउदृ्नाचा आनेद काय बिचाराबा ! पाझनी- 
सारखी त्रेलोक्यसुंदरी आज आपणास मिळणार, म्हणून तो अगदीं बेडा 
होऊन गेला ! मग त्यानं ताबडतोब आपले लोकांस बेढा उठवून दिलीस 
कूच कराबें हणून हुकूम दिला ब पझिनींची बाट पहात तो नानाप्रकास्वे 
मनोराज्य कर्रात, आपल्या तंबूंत इकडून तिकडे फिरू लागला. ठर- 
लेली बेळ होतांच गडाबरून पाद्मनींच्या दासीच्या पालख्या एकीमाणून 
'एक उतरू ळागल्या. एकेक पालखीस सहासहा भोई लाबले झोते. सग 
त्या सर्ब पालख्या अलाउद्दिनांचे गोटापाशी येऊन पोचतांच ' पडिनीचा 
मेणा माझ्या तंबूंत येऊं द्या म्हणून त्यानें हुकुम खाडला. तेव्हां बरोबरच्या 
ब्डांकांनी बिनंती केली की, राणा भाॉमाश्रंग मुक्त करून, त्यास पाद्मनाचचा 


१९१ - अभय स्वाहा 


शेअटचा निरोप घेण्यास एकवार थोडी अबाधि मिळाबी, मग तें अलला- 
उद्दिनानं कबूल केल्याबरोबर भीमसिंग पड्रिनीच्या भेटीख्र झाला ब परत 
जाबयाच्या पालख्यांपेकी एकीत बसून गडाच्या पायश्यापर्येत गेला, 
ब तेथें त्याचेकरितां तयार ठेवलेल्या घोड्यावरून तो किळ्याबर जाऊन 
पोचला ! पद्मिनी त्याच प्रकारे त्याजबरोबर परत निघून शेळी |! इकडे 
अर्घा तास होऊन गेला तरी ्मामार्थगाची भेट संपत नाही, असें पाहून 
पाग्नेनीच्या भेटीसाठी अत्यंत आतुर झालेळा अलछाडचदेन तंबूश्राहेर येऊन 
ओरडून म्हणाला --'' मीमासंग ! कितना देर हुबा १ किदर है पझिनी ! 
जलदी भेज देबो. ?? पण काय ! वहातात तों तेथें मामाश्रेंग नाही ब पाद्चनी 
नाही ! सातशे पालख्यांतून एकेक हत्यारबंद रजपुत बोर उडी टाकून 
बाहेर पडला ! ब पालखी बाहणारे भोई, जे रजपूत शिपाईच होते, तेही 
हत्यारे घेऊन सरसाबळे ! आणि लगेच दोन्ही पक्षांचे तुबळ युद्ध सरू झालें! 
'अल्लाउद्दिनाचे लोक बेढा काढून, लढाइ खपली अखे समजून, रेंगाळत 
ढिलाईंनें चाळले होबे, ते परत बळत तोंपर्यंत या रजपूत बीरांनीं आपल्या 
समशेरान शूच्या हजारा लोकांस केठरान घातलें ! अल्लाउऊादिन ताबड- 
तोब पळाला, नाहीतर तोच प्रथम ठार व्हाबयाचा ! मग रजपुतांनी भयं- 
कर रणकल्लोळ झरमितांच भलाउद्दिनांचे लोक धांवून झाले ब त्यांनी 
त्या थोड्या्या रजपूत लोकांस चारी बाजूनी कांडळे, तरी ते शुर रजपूत 
शत्रूची फळी फोडून सारखे सेनेत सुसत ब आपले हातचे तरबारानें मरा- 
भर त्यांचे बळी धेत ! असें होतां होतां त्यांची संख्या आतां फार कमी 
होऊं लागली आणि उरलेले लोक सुद्धां शत्रुच्या टक्षाबधि सेनेशी झगडतां 
झगडतां अंगदी थकून गेले, पण राजूस पाठ दाखबाबयाची नाही, शरण 
जाबयाचें नाही, अंकित व्हाबयाचें नाही, या झापल्या ब्ीदार जाणून, 
त्यांना आपल्यांतळा एकूणएक बोर रणांगणाबर पडेपर्यंत अल़लाउद्विनांचे 
'ब्छोकांब्न ठोळबिष्यास कमी केळे नाही !.शेबटी मळाउद्िनाच्या प्रचंड खेनेपुढे 


डूनामदारांचा बाळू १९२९ 


या एक इजार लोकांचें सर्ब रणचावुर्य फळास न येऊन, ते सर्ब शर ब स्वातं- 
डयप्रिय रजपूत बीर त्या रणधुमाळीत रिरून कोठच्या कोठें नष्ट होऊन गेले ! 

पण या प्रकाराने अललाउद्दिनाची फार निराद्या झाली. पह्मिनी हातची 
झोळी, ब भौमार्थेगानेंही तुरी दिल्या. आणि कल्पना. नव्हती एबढा मोठा 
सेनेचा नाश या अबघ्या हजारभर वारांनी केला ! यामुळ त्यास आतिदाय 
बाईट बाटले, याप्रमाणें निराश होऊन तो परत बळला., पण चितोडचे राज्य 


&>... टॅ _ 6५ 


स्वबतल राहू यावपाच नाहा ब पाझनाहा सपादन कराबयाचा हा माषपल! 


०-4 


. दुष्ट हेतु त्याने सोडला नाही. त्यानं पुनः लागलीच सेन्याची तयारी करून 
चितोडाबर दुखरी सारी केली. 

आतां या बेळां मात्र चितोडकरांनी जे अद्वितीय होय ब स्वातंञ्यप्रेम 
दाखाबेलें, त्यायोगे चितोडचं नांब इतिहासांत सारखें चकाकत राहिलें 
आहे ! अलाउदिनाच्या स्वाधीन व्हाबयाचें नाही, हा तर त्यांचा बज्ञ- 
_ एनेश्नय ! तेव्हां किला आतां लढबिणें शक्‍य नाहीं अखे पाहिल्यानंतर सबीनी 
जोहार कराबयाचें ठरबिळें ब किल्याचे दरबाजे उघडून सर्वजण मोंगलांबर 
'बाघासारखे तुटून पडले! आणि अल़लाउद्िनाच्या असंख्य सेनासागरांत शिरून 
आपल्या तरबारींनी मोंगलांची डोकी चेंडूसारखीं मराभर इघेंत भिरकावून 
ऱदेत देत कोढच्या कोठे पार झाळे ! त्यांनीं आपले सखरबेस्ब गमावळे, पण 
'झंकित व्हाबयार्वे नाहीं हा निश्चय ढळू दिला नाहीं ! 
| बाळ म्हणाला:--केबढे तरी झूर लोक हे ! झआरक$त न होण्याचा यांचा 

. 'केबढा तरी बाणा ! एवढा पराक्रम आह्यांठा करतां येईल का हो ! 

*_  गुरुजीः-ल्ज्या तऱईचं डोळ्यांपुंढ उदाहरण असतें, तसा मनुष्य बनतों. 
__ म्ञापणही अद्या लोकांची उदाहरणें डोळ्यांपुढे ठेबिली, त्यांचे हातिहाख 


_.. नबाचल, त्यांचे चारित्रांचा अभ्यास केला, तर आपणांलाही त्यांच्याइतकी 


सस्वातंत्र्याप्रीति उत्पन्न होईल ब त्यांनी केलेले पराक्रम भापणही करू शकू 
. अखरल्या गोष्टी जर आपण ऐेकल्या नाहीत, बाचल्या नाहीत, पाहिल्या 


१९३ असरये स्वाहा 


नाहींत, तर आपण तसे बनू अशी आद्या करणें व्यथ आहे. 

हरी म्हणालाः--पण गुरुळी, “ जोहार * कराबयाचा म्हणजे काय ! 

गुरुजी:--हो, तें सांगतो ऐक. रजपूत लोकांच्या पराक्रमी दृर्ततांचें हे 
'एक उत्कृष्ट योतक होऊन राहिले आहे. त्या ढोकांना जेव्हां एकाद्या 
युद्धांत शत्रूचा मोड झोण्याची आद्या नसे, अदा बेळीं ते सर्ब जिबाबर 
उदार होऊन शत्रूबर तुटून पडून मरत ! पण असे आपण गदीत शिरल्याबर 
शचून आपल्या पश्चात्‌ मपला गड घेतला तर मग आपल्या स्त्रिया, सली 
बशैरे त्याचे हाती लागतील; ब मग आपली अब्रू ती काय १ अज्ञा बिचा* 
रानें ते अज्ञा निर्बाणीच्या युद्धास बाहेर निघते बेळी स्वतःच आपण आपल्या 
सवे स्त्रिया ब मुली बगेरे यांस एका मोठ्या चितेवर रचून त्यांस आम्नि 
लाबीत ब मग झआापण “ जय इर * म्हणून बेहोषपणे शइत्नुबर एकदम तुदून 
थंडत ! त्या बेळच्या त्यांच्या * जय इर ? या संकुत शब्दांबरून त्या प्रकारास 

लोहार * असें नांब पडल आहे. 

इरी:---मग चितोडचे लोक असा जोहार करून जेव्हया अलाडदिनावबर 
तुटून पडळे, तेव्हां पद्मिनी त्यास मिळाली नाहींच ह्मणाबयाची ! 

गुरूजी:--अर्थात्‌ नाही ! अल्लाउद्दिन गडाबर जाऊन पाहातो तोंज्या 
मोठ्या चितंत इजारां सत्रिया ब॒ मुली ' अमये स्वाहा ? झाल्या, तोतून 
कववित्‌ कोठे कोठें धूर निघत आहे असें त्यास आढळले, या बेळीं पद्चिनीचा 
या प्रकारें शोबट झाळेला पाहून अछाउद्दिन फार इळ्हइळला ! 

बाळः-अलाउदिन तर मग फारच दृष्ट होता ! तो प्रथम पढ्मिनीला 
यहाबयास गडाबर आल्यावर, भोमासंगान तर्थेच त्याख ठार कां केला नाहा,! 
-मीं तर त्यास्र तेयून जॉबंत जाऊंच दिलें नसतें ! 

इरीः--बाळ, खऱ्या ठूर पुरुषाला कपटानें बागाबयाची मुळीं गरजच 
काय ! रजपूत लोक हे खरे शूर; ते असले क्षुद्र काम कशाला करतील ! ब 
र्‍यांतच त्यांचा फार थोरपणा आहे ! | 


इनाभदारांचा बाळू १९४ 
३८ गोकुळअष्टमी. 


याप्रमाणें गोबिंदशा्ती आपल्या विद्यार्थ्यांचे शील्यंबधन मनोरंजक 
गोष्टींच्या, उपदेशाच्या ब स्वतःच्या आचरणाच्या यांगान अत्यंत काळणा- 
पूर्वक करीत असतां भ्राबणाचा माहेना सुरू झाला आणि भ्रीकृष्णजन्माचे 
 दिबस येऊन ठेपले, तांच बतंमान आलं काँ, “' यंदा तात्यासाहेब देशपांडे 
जहागीरदार यांच्या येथं गोकुळअष्टमींचा उत्सब मोठ्या थाटानं व्हाबयाचा 
आहे! यंदां ते शहरांत येऊन राहिळे असल्यामुळें शहरांतील त्यांची कित्येक 
थोर थोर श्रीमंत क्षेहदी मंडळी उत्सबाख याबयाची असून, परगांबच्याशी 
त्यांच्या झातेष्ट मंडळींना चार दिंबस श्रीकृष्णरविंतनांत घाळंबिण्याकरितां, 
-केंबा श्रीकृष्णाच्या निमित्ताने 'चेनांत ब आनंदांत घालबिण्याकरितां 
आमंत्रणे आतां रबाना होऊं लागलीं आहेत !” तेव्हां या उत्सबाच्या 
गर्दीत आतां परत बाळ जाऊन मिसळला म्हणजे आतांपंयरत त्याच्या मना- 
बर.ज्या निरनिराळ्या गोष्टी, बारंबार, इरतऱ्ह्ा करून बिंबबिण्याचा आपण 
प्रयत्न केळा, त्या कितपत टिकतील, असा गोबेंद्शास्त्र्यांच्या मनास 
संशय बाटूं लागला. किंबहुना, या उत्सबाच्या जोराच्या पादसान इ नर्थ 
.बीजारोपण खळखळून बाहून जाऊन, परत पूबाची श्रांमतात ब॒लाडात 
रूजलेली ब बाढलेली वृत्ति कोठे अंदतः राहिली असंल तिला पुन 
अंकुर याबयाचा, असेही त्यांस मय वाटूं लागल, तांच तात्यासाहेबांचा 
 निरोष माला“ उत्सबासाठीं आठ दिवस चिरंजीब' बाळ. यास ब त्या- 
बरोबरच त्याचा मित्र इरी. कुलकणी यासही अबट्य पाठबारबे, ' अशी 
निनंतिपलिका ताजत्याखराहेबांनी स्नइस्ते लिहिलेली दिबाणजीनी त्यांच्या हाती 
आणून दिळी. चिठी पोंचतांच गोबिंदशास्री यांनीं हरी ब बाळ यांना 
बागेतून बोलावून आणिले; आणे गोकुळमष्टमांच्या उत्सषासाठी तुम्हांला 
घेऊन लाण्याकरितां तात्यासाहेबांचा तांगा आढा आहे, म्हणून त्यांस 


१४] . १९५ गोकुळाष्टमी 


कळबिले, त्याबरोबर बाळाची चर्या झानंदानें भगदीं खुदून गेली. कोठें 
आहे तांगा, म्हणून पाइण्याकरेतां तो घांबतच दाराशी गेळा; ब मळ 
थोड्या बेळाने षरत येऊन, गुरुजी काय म्हणतात तं ऐकाबयासाठी मख्य 
आतुरतेने समोर उभा राहिला 

हरी म्हणाला:-गुरुजी, मी कशाला बरोबर ! मला नाही तेथें करमायचे . 
'पूर्बी मी तेथें एक दिवस गेलां होता, तर मला तेथून केव्हां घरा येईन अ 
झालं होव ! 

गुरुजीः---पण आपला बाळ तेथें असणार, त्याच्याबरोबर तूं असलास 
तर त्यालाही बरं बाटेल. शिबाय तुला तेथील श्रीमती थाटाशीं काय कराव: 
याचे माहे ! तेथे कोतन, पुराणें चालतील; भजनपूजन चालेल. त्यांत तुझ? 
पुष्कळ करमणूक होईलच 

यानंतर इराळा नाहीं झणाबयाला फारसें सयुक्तिक कारण सांपडलें नाही 
भ्रीकृष्णउत्सबाचे आमंत्रण; दिबाय बाळाशी आपली इतके दिवसांची गट्टी... 
या दोन बिचारांमुळें तो त्याबरोबर जाण्यास त्यार झाला ब गुरुजींनी त्यांच्ट 
निरोष दिला, आपण शिकबिलेल्या गोष्टी कितपत इढ झाल्या, ईं समजून 
येण्याला हा प्रख्रंग बरा आहे, असा बिचार करून त्यांनी त्यांस १०- १६८. 
दिवसांची पूर्णपणें रजा दिली. गेळे ८-१ महिने हे दोघे बिद्या्थी सारख 
त्यांजजळ असत; ब त्यांच्याकडे त्यांचे बिकेष लक्ष असे. ते भातां १४. 
दिबख त्यांना मेटणार नव्हते. त्यामुळें निरोष देतांना त्यांना बरेच अबघडई3 
गाटळ, हर्रीनंशी निरोप घेतांना फारखा आनेद दाखविला नाही. पण 
बाळाच लक्ष आतां सारे घराकडे बेघले, “ आतां आपण थोडे दिव तर 
येथून सुटलो; आतां आई. भगदी दाराशी बाट पाहात बसली असेल कळ 
घरीं जातांच आपले केबढे लाड करीळ | ' या बिचारांत त्याचें मन युंग्फ 
झालें होतें. तांच तांगा दाराशी येऊन ठेपला, 

तांग्यांतून उतरून बाळ घरी येतांच राघाबाईचा मानंद काय बिचारावा्ट 


"्डनामदारांचा वाळू ब १९६ 


सेज सारा दिवस पोर त्या गोंबिंदशास्त्र्याच्या घरी किंबा त्या देबाल्यांत 
 शुंवून राहाबयाचें, तें तूर्त टळळें, म्हणून त्यांना फार संतोष बाटला. मुलग! 
उष्टीस पडतांच त्यांनी त्यास उचलून एकदम कडेंबर घेतलें; ब एकदां, 
बोनदां, तीनदां त्याचें चुंबन घेतळें. मग त्यांनी माणसास सांगून लागलीच 
 व्यरांतीळ नबा पोषाख काढून त्यास घाळाबयास दिला ब आतां त्या नव्या 
-योषाखांत बाळाची स्वारी मिरवूं लागली ! तात्यासाहेब्रांचा एकुलता एक 
. मुलगा, जहागिरी मोठी, घरीं पेसा पुष्कळ; तेव्हां उत्सवासाठी आलिल्या 
- शांबांतील सर्वे स्त्रीजनांचा ब परगांबांहून आलेल्या आतजनांचाहि बाळ 
: हा अत्यंत कौतुकाचा बिषय होऊन राहिला, कोणी त्याचें चुंबन घेई; 
"कोणी जबळ येऊन कौतुकाने एकादा प्रभ बिचारीत पाठीबरून हात फिरबी; 
-वकोणी उगीचच शाबासकी देई. कोणी कांही खाऊ देई; कोणी पेढ्याचा 
घटक मोठा पुडा त्याच्या हांतावर आणून ठेवी, घरांतील 'चाकरमाण खर 
. बारंबार पुढें येऊन मुजरे करीत; “' बाळासाहेब, फिराबयास येतों का? 
, तांगा जोडलेला आहे ! ?? झणून कोणी बिचारात; कोणी जबळ भाऊन 
« बाळासाहेबांच्या पार्यातील बूट-बिञार हांतानें झांडून साफ करीत; कोणीं 
ज्यास घेऊन बाड्यांतल्या वाड्यांत इकडे तिकडे फिरबीत; कोणी एक 
:-सुरेखसे फूल आणून त्याच्या हाती देई; कोणी एकांदा फुलांचा गुच्छ 
« करून तों त्याचे टोपीबर बसबी. अशा प्र कारे श्रीमंतांच्या घरी तूर्त चिरं- 
ञरीब बाळासाहेब हेच सर्वांच्या आराधनेचा बिषय होऊन बसले. राघाबाई 
वब त्यांच्या मैत्रिणी बसल्या म्हणजे बोलाबयाला मुख्य बिषय बाळ. एक; 
उज्णीने म्हणाबें, :: बाळ पण अगदी कसा शोभतो राधाबाई ! टोबी, कोट 
च्या विजार घाळून जोत्याबर उमा असला म्हण जे अगदी राजाबिंडाच 
बाटतो ! ” दुसरीने म्हणाबे--“' मो तर बाई, आधा त्याला ठंचळलून 
-कडेबर वेऊन पांचचार मुके घेतें आणि मगच आंत येतें ! !' तिसखरीने 
उइणावि-'' बाळ पण किंती गोरे पान आहे! आणि होळे तर कले 


१९७ गोकुळाष्टमी 


अगदीं कसे -?!! चबथी म्हणे, “ राघाकाकू, दृष्ट लागेळ हो याला ! आतां 
रोज याची दृष्ट काढीत जा बरं! !? आणि पांचबी तर लागलीच त्याला 
हाताशी घरून सर्बजणांपुढे घेऊन येई, ब : उठा ग, कोणी तरी याची दृष्ट 
काढा ! ! असें म्हणून स्वतः त्याजकडे पाहातच राही! हे सर्ब प्रकार 
'राघाबाईच्या आनंदाला अगदीं पूर आणून सोडीत; ब॒बाळहि त्यायोगें 
आपण कोंणी मोठे थोर आहोंत अशा कल्गनेनें भरून जाई ! उत्सबाचे सर्ब 
दिवस प्रायः असाच प्रकार चालला. 

पण या सर्ब गदीत बिचाऱ्या हरीची बाट काय १ 

बाळाचा सोबती हरी, हा पुष्कळ बेळ त्याच्याबरोबर असे, पण त्याचा 
बोषाख मथथात्‌ बाळाच्या मानाने फारच मिकार, एक टोंपी, एक सदरा 
आणि एक नेसते धोतर. त्यामुळे ह्या बाळाच्या बरोबरीचा नसून, बाळाच्या 
बरोबर कसा असतो, ब त्राळह्ी त्यास बरोबर कां फिरू देतो, असें पुष्कळ 
साणसांना बाठे. एकदां बायकांत हा प्रश्न निघाला, तेव्हां एकजणीनें सांगि 
तले --*: अहो, ते गोबिंदशास्त्री आहेत ना ! त्यांच्याकडे बाळ शिकायळा 
असतो; आणि हरराहि म्हणे तेथे असतो. तो त्यांनीं याच्याबरोबर पाठवून 
दिला आहे. गरीबाचा पोर, दोन दिवस्र जेबेळ, खाईल; कांहीं मजा पाहील, 
झालें. नाहींतर त्याला असले उत्सब कोठले पाहायळा मिळणार ! ?? 

तेव्हां दुसरी एक बाई म्हणाली--'* पण तो बाई दिसतो कसा राठ ९ 
ब्राह्मणाचा आहे अख कांहीं कोणी म्हणणार नाही ! ” 

राघाबाई म्हणाल्या-'“ अहो तो कखला ब्राह्मण | तो ब त्याचे आईबाप 
सारे स्वतः खपून शेतकी करतात ! 

त्यावर तिसरी एक बाई म्हणाली--- मग राघाकाकू, त्याला तुमच्या 
बाळाच्या संगतीला हो कशाला ठेंबला आहे £ त्यामुळें त्याला नकळत तस- 
ल्याच भिकार चाली लागतीळ, तुम्हांला नाहीं तसं बाटत £ मी तर बाई 
आपल्या गोपुनानाळा ब बेणुताईळा असली संगत अगदी लागूं नये म्हणून 


इजामदारांचा बाळू. १९८ 
' सारखी जपत असतें. काकू, आातांपासून जें बळण लागेल तंच्य पुढें 
जन्मभर ! म्हणून आतांच जपायला धबें हो ! 

राघाबाईः--_पशग त्यास काय करणार बाई! ते दोघे त्या गोबिंदशास्त्रयाकडे 
शिकायला असतात ना ! 

त्यांची मैत्रिणः-- ते गोबिंदशास्त्री चांगले शहाणे ब सजन माणूस 
साहेत. पण त्यांना हा हरी इतका काय आबडतो ) त्यांना म्हणाबे- “ बाळ 
चाहे तोंबर त्या पोराला घरीं राहाबयाला सांगा, बाळाचे रिक्षण संपळे झणले 
मग त्याला घ्या जबळ ब शिकबा काय इबे तं ! ' बाळाच्या संगतीला तें. 

मिकार पोर इबें कशाला ! 

___ राघाबाईः-- अहो, ते काय ते ऐकणार आहेत ! ते कांही पेसे घेत 
नाहीत; मग त्यांस आमची मीड कांय बाटणार आहे ! ते रागाबळे तर 
बाळालाच पाठवू नका म्हणतील ! ते फार उत्तम पंतोजी आहेत असं 
तिकडून फार बेळ सांगायचे. पण उत्तम कसळे कपाळाचे | शिकणे नव्हे, 
हे पोराचे हाल चालबिळे आहेत झालं ! 

याप्रमाणे स्रीजनांमध्ये इर्राचा सत्कार चालला होता. पण या समुदायांत. 
हर्राला इर्रीच्या वृत्तीचा एक मुलगा मात्र आढळला, त्याश्ये नांब रामकृष्ण 
असं होते. मुलाला शिकबिण्यासबेघांत रामकृष्णाच्या बांडेलांच्या कल्पना 
चुष्कळच बेगळ्या तऱ्हेच्या होत्या. जोर जोडी करून, नमस्कार घालून, 
मुलांनी आपली शारीर-प्रकृति सुंडढ करणें हो त्यांना पहिली महत्वाची, 
गोष्ट बाटे, दिबस ऐन पाबखाळ्याचे असोत किंबा हिंबाळ्याचे अडोत, मुलानं 
पहाटे ५ बाजतां उठून थंड पाण्या'चें स्नान करून इजार नमस्कार घातले 
'माहिजेत, असा त्यांचा आग्रह; आणि अगदी पायांनी सुद्धां कित्येक 
मैलांचा प्रबास करण्याख मुलांची लहानपणापासूनच तयारी पाश्जे असं 
त्यांचें म्हणणें. अदा! प्रकारच्या त्यांच्या बिचारामुळें त्यांचा मुलगाही अथात्‌ 
क्रार्रारानें चांगला सुदृढ ब कणखर बनला होता. आणि श्रीमंतींत ब चेनीत, 


१९९ . गोकुळाष्टमी 


उंदेबख घालबिण्याच्या प्रकाराबद्दळ त्याला अर्थातच तिटकास बाढूं लागली 
होता. साधेपणाने रहाबे, खचही बेताबाताने कराबा हें बळण त्यास अर्थात्‌ 
घरचेच होतं. त्याचें शिक्षणही असेंच एका गुरूजींच्याकडे झालें असून त्यांज- 
बरशीं त्याने सराठी ब संस्कृत भाषांचे ज्ञान चांगळें मिळाबिले होतं. इप्रजीही 
तो कामाघुरतं लिहू बाचूं लागला होता. परतु इंग्रजीच्या नादाने आपली 
स्वमाषाही आपण बिखरून जावे, ब सब विचारसुद्धा इंग्रजांत करू लाणून 
आपण बणांन नाहीं तरी निदान भाघेनं साहेब बनाबें, इं त्याच्या बडिलांस 
अगदी बेड्यासारखं बाटे, आणि इंग्रजांच्या चालीरीती स्वीकारून आपण 
आपला जुना सनातन घर्मे बुडबाबा, याचा त्यांना अगदी संताप येत असे! 
ते म्हणत-' इंग्रजांना जर आमच्या देशांत येऊन आम्हांबर राज्य कराबयाचें 
आहे, तर त्यांनी आमची भाषा इर्बांतर शिकून घ्याबी; पण त्यासाठीं आका 
आपल्या भाषेचा त्याग काँ कराबा ९? त्यामुळें सर्ब व्यबहारांत भाषा शुद्ध 
मराठी ब लिपी मोडी, कवित्‌ बाळबोध आवण बापरली पाहिजे, असा 
त्यांचा फार कटाक्ष अखे. 

तात्यासाहबांच्या घरीं गोकुळाष्टमीच्या उत्सबासाठी जमलेल्या खर्व 
मंडळीला जो इरी अगदीं उतपेक्षणीय बाटला, तो याला आपला मित्र 
बाटला, ब त्याला पाहून हरीही मोकळे मनानें दोन गोष्टी बोळूं लागला. 
या उत्ष्बाच्या गर्दीत जे प्रकार हरीख पाहाबयास मिळत, त्यांजबर त्याचे 
पुष्कळ बिचार चालत; आणि रामकृष्ण त्याच्याशी बोलूं लागला म्ह्णजे 
ले सर्ब तो उघड करी. त्यामुळें रामकृष्ण त्याच्यापेक्षा जरी बयाने थोडा 
सोठा होंता, तरी आपल्या या नब्या चिमुकल्या मित्राशी बोलतांना त्यास 
फार आनंद वाटं लागला. आगे तेथें जमलेल्या सब मुलांमध्ये हरी आधिक 
वणचाणेत, शहाणा ब भला मुलगा आहे अखे त्याचें मत झाले 


इनामदारांचा बाळू २०& 
३९ कथेकरी बोवा. 


तात्यासाहेब इनामदारांच्या घरांतील सर्वे पाहुणे मंडळींनी इरांचा 
अ बाळाचा याप्रमाणे अगदी बेगबेगळ्या तऱ्हेने सत्कार केला; तरी 
इर्रींच्या मनाला अत्यंत रमबिणारी ब बेघून टाकणारी एक गोष्ट या 
प्रसंगी होती. ती म्हणजे दररोज चाललेल बाईकर बोबांचें कौर्तन, 
बोंबांची व्याख्यानरीळी बेघक असून, भ्रीकृष्णचरित्रांतले निरनिराळे प्रखंग 
शोतृगणापुढें बर्णन करून खांगतांना बोंबा त्यांशी अत्यंत तन्मय होऊन 
जात अस्त. बोबांचा बेष अगदा खाघा; अंगांत कंफनी, डोकोबर 
भगबा फेटा, हातांत चिपळ्या आणि पार्यांत चाळ, कया सांगतांना बार” 
बार गाहिबरून याबयाचे, आणि बर्णनांत मोरोपंतांच्या शैकर्डा आया 
मरामर सारखे म्हणाबयाचे ! त्यामुळे को्तनांत रसपारिपोष फारच उत्तम 
होई. श्रीकृष्णचारित्र मुलांच्या तर अत्यंत आबडीचें; तेव्हां मुलांचा पुष्कळ 
समुदाय कथेला नित्य इजर असाबयाचा, पण तात्यासाइंबांत्ाररया 
गरहस्थांच्य़ा येथील उत्सबांत झगझगीत जांभळी-निळी पगडी घातलेला, मुद्रेने 
अगदी रेखीाब, जर्राकांठी उपरणें पायघोळ सोडलेला, जरीचच घोतर 
नेबळेळा आणि कथाप्रसंगाच्या बणैनापेक्षां ज्याचा पेटीबर ब तालायुराच्या 
शाण्याबस्च मर अधिक अखा इरिदास खरोखर पाहिजे होता, असें 
अऱ्याच स्रियांचे मत होतें, ब राघावाईची त्यांस सहानुभूति होती. त्यामुळे 
त्यांच्या मेत्रिणी ब स्बतः त्या कतनास फारशा बसत नसत, तात्यासाशेबांनी 
एकदां शिफारस करून कीर्तनाख बोळाबिळे, तेव्हां “ पण घरांतील 
- कामें कोण पाहणार ! ?”' अश्या एका बाक्‍्यांत त्यांची संमाबना करून 
त्या आपल्या मैत्रिणीकडे निघून गेल्या | पण एवढ्या मेंडळीशिबाय इरि- 
दांखबोबांचे कौतंन खवोख अ [बडीचें झाळे, इरी तर इतका एका होऊन 
शके की, त्याने एकदां इरिदाखबोबांच्या मुखाकडे दृष्टि लाबली, म्हणजे 


२०१ कथेकरी बावा 


मध्ये बुक्का लाबाबयाच्या बेळीं ब शेबटी आरतीच्या बेळीं काय ती च्ळे £ 
आसपास कोण बसले आहेत इं कांहीं त्याच्या ध्यानांत येत नसे | बाळूचे 
कोतुक करणारीं मुळें इरीच्या त्या दारेद्री पाषाखामुळें त्याला क्षूद्र लेखून 
त्याची बारंबार चेष्टा करीत; त्यांचे ते सर्बे चाळे या कोतनप्रस्ंगीशी 
चालत. तां त्याच्यामागे राहून त्याच्या कुचेष्टा करून खदाखदा हांसत; ब. 
त्यांत बाळूही असे. परंतु मार्गे चाललेल्या या चेष्टा इर्रीला कळत नसल्यामुळें. 
त्या मुलांना त्या क्रोडेचें पूणे सुख भोगितां येत नसे, मग त्यास 
कोणी तरी डिबचीत ब नंतर त्यानं मार्गे पाहिलं म्हणजे मग खूप हांसत 
परंतु त्यांकडे बिशेष लक्ष देण्यास कोतनप्रसंगी हरीला सबड नसे. मगा 
इरी जितका अधिक शांत राही, तितके त्या सर्ब मुलांना अधिक उत्तेजन' 
येऊन त्यास ती पुनः पुनः डिबचीत, ब कसंही करून त्याख विडबाबयाच 
असा अगदी पण कर्रांत ! शा प्रकार एके दिबक्षी तात्यासाईबांच्या' 
थ्यानांत आला. मग ते त्या मुलांकडे पाहतात तां त्यांत आपला बाळहि 
असल्याचें दिसून आलें. तेव्हां त्याचा त्यांना बराच राग साला. कीतेनानंतर 
त्यांनी त्यास हाक मारून पुनः असं न करण्याबद्दल बजाबलं; ब इरी- 
खारख्या आपल्या मित्राशी प्रेमाने न बागल्याबद्दल त्यांनी त्याची बरीच 
निमत्खना केळी, बाळाची अक्षी कानउघाडणी करणें तात्यासाहेबांना जरू- 
रीचे बाटले, तरी राघाबाईस तो प्रकार मानबला नाहीं. लागलीच त्यः£ 
रागावून घुढें झाल्या; आणि “' पुरें झाले मेळे इं शिक्षण ! माझें बाळ 
कसन बाळून चाललें आहे. या जाचानें. रोज मेली ती गोबेंदशास्त्र्यांची' 
शाळा; ब एके दिबशीं पोर घरी आलं तर येथेंह्ि त्याला जाच ! तो मिका- 
' रडा इरी कोण कुणाचा, झाणि त्यासाठीं माझ्या बाळाला एवढें राग भरा- 
बयाचं तें काय £ ? असं कांही बोळून बाळाच्या हातास घरून त्या त्याल. १ 
लागलीच घरांत घेऊन गेल्या. 

याप्रमाणे मपल्या पूवीच्या पारास्थतींत येतांच बाळ पुन: मूळच्य 


हूनामदारांचा बाळ 2०९ 


र€बभाबाबर जाऊं लागला, पण हरीनें या उत्सबांच्या दिवलषांचा चांगला 
उपयोग करून घेतला, भजनाच्या ब आरतीच्या बेळी सो्या प्रेमानं तो 
शांबत येई, ब अंतःकरण अंगदीं खद्रदित करून देवाचे स्तबन करी व 
अरार्थना करी, बाईकरबोबांनीं तर त्याचें अंतःकरण इस्वरमक्तीकडे अधि- 
कच बेधिळें. पहिल्याच दिवशीं त्यांनी भुबाचें आख्यान सांगितलं. त्या 
बळी राजाने मांडीबर बंखवून घेतलं असतां खापत्न मातुश्रीने लाथेने 
स्याळा खाली ढकलले, तेव्हां त्या राजपुत्राचा-मानी भरुबबाळांचा-जो 
अपमान झाला, तो प्रसंग त्यांनी फारच बहारीने ब्णेन केला | त्या बेळीं 
अवगिक. तरी सर्ब श्रोत्यांची वासे अपमानाच्या दुःखाशी तद्रूप झाली ब 
राजपत्नांचा सर्बांना अत्यंत तिरस्कार बाटला. नंतर त्या अंपमानामुळें 
दुःखी होऊन जेव्हां भुबबाळ अरण्याख निघाला, तेव्हां अरष्यांतील नाना- 
सऱ्हेच्या हालअपेष्टांचे बर्णन त्यांनी अखें इतकें सुंदर पुढें उर्भे केळं की, घुबा- 
सझारखा ८ बर्षाचा राजकुमार; प्कटा, अनबाणी, बरोबर कोणी नसतां, 
नरमेश्वराच्या भेटीसाठी निर्धार करून अरण्यांत निघाळेला पाहून पुष्कळांचे 
डोळे पाण्यानें भरून आळे! ब इरीला तर डोळ्यांतील आशख्रबं आावबरे- 
नाशी शाली ! राजा उत्तानपाद त्याख बारंबार परत बोलाबं लागला; 
राज्य ब सर्व संपात देतो म्हणाला; ब आजैष करूं लागळा; परंतु त्या दढ- 
निश्चयी बाळाने पाऊल माघारा घेतलें नाहीं!“ मला राज्य नको, 
आपाते नको. अपमानाच्या दु* खाची भर किती राज्ये मिळाली तरी काय 
झोणार ! तर, जेथून ब!रंबार ढळाबें लागणार नाही, अखे शाखत पद जें 
व्होणते ब जेथे कोठें अंखेल तेंच मळा बाहिने. तें मिळेळ तर मा थांबेनः 
नाह तर अखेच वत निरंतर चाळबीन, ” असें त्या शिमुकल्या भाळाने 
ओटठ्या निश्चयाने, घेर्गाने ब तेजस्तितेने दिलेलें उत्तर ऐकून राजा निरूत्तर 
क्ञाला ब निराशेने परत बळला. पुढें पुष्कळ हाळ सोशीत धुन अरष्यांत 
वयालला असती नाल्तनी श्राकत प्रदूमालीचा मार्ग नीट दाखवून दिला ष 


भे १ हि) १ 


२०४३ __ कथेकरी बावा 


स्यायोगें त्याख शेबटी साक्षात्‌ परमात्म्याचें-श्रानिष्णुचे दर्शन झालें | त्या 
गेळी ते भेटीचे बर्णन करतांना बोबा आनंदानें निभान होऊन ब डोळे 
वाण्यानें भरून जाऊन जेव्हां बिठोबाअण्णांचा “' भगबान्‌ आनंदाचा कंद, 
इरि हा आनंदाचा केंद ” हा कटाब म्हणत डुले लागले, तेव्हां तर इरीख 
काय, पण तात्यासाहेब ब त्यांचे कांही स्नेही सुद्धां अगदी सद्रदित होऊन 
डोळ्यांस बारंबार पदर लावूं लागले ! तो प्रखंग अत्यंत बहवारीचा झाला ब 
इरीसारख्या कोमल मनांच्या मुलाच्या हृदयांत तर तो खोल जाऊन 
बसला ! तो सबंध दिवस हरी तसाच त्या आनंदाच्या तंद्रीत, कोणाशी 
फारख्ा न बोलतां, एकल्कोंडाच राहिला. चेष्टा करण्यांत बाळ जरी प्रमुख 
नव्हता. तरी तो आपल्या त्या श्रीमंत सोबत्यांमध्यें नेहमी असरे, तेव्हां 
'गुरुजींपार्शी असतांना आपलें एकमेकांचं संभाषण किती चांगल्या बिषरयां- 
बर होत असे, ब त्यायोगानें आपण रोज करसें नबें नर्बे शान ब माहिती 
संपादन करीत असूं,. याची हरीने एकदां त्यास आठबण दिली. पण 
चाळाने त्याचा कांहीं बिचार न करतां, ' काय त्यांत आहे ! ' अर्खे झणून 
आपलाच क्रम पुढें चाळाबेला. | 
कौर्तनें दररोज चाळू होती. पाहेल्या दिवशीच्या धुबाख्यानानं इरीख 
मन त्या क्रीर्तनांकडे फारच बेघलें, मग तो उत्तररंगांतील कथांप्रमाण 
पूबरंगांतीळ उषदेद्याकडेही लक्ष देऊं लागला. बोंबांना सागतल:--- 
“ देव, अरक्रेश्वर, हा सर्ब सुखाचं माहेरघर आहे. त्याची भेट व्हाबी ह 
आप्रहे खर्वाथरि जन्माचे सार आहे; त्यास उपाय. त्याची भाक्ति शा होय, 
५ द्वेब आपला पाठीराखा आहे; संकर्टी तो घावृन येऊन आपल्याला 
सांभाळील ? असा बिश्वाश्र निरंतर ठेबणें ही ती भक्ति होय. यासाठी 
- त्याचें चित्तांत बारंबार स्मरण कराबें, ब आपले, पुढे असलेलें, नमलेलं 
काम आपण मन लावून कराबें; त्यांत अगचुकारपणा करू नये. म्हणजे 
'तो कुपाळू वरमात्मा आपणांनर प्रेम करतो; ब मग आाषली भाक्ते चांगली 


इनामदारांचा बांळू २०४. 


निकास पाबते, ”' असा बिषय त्यांनी पाहिले दोन दिवस सांगितला. 
तिसरे ब चौथे दिवशी मुळांचा बिद्याभ्यास ब गुरुग्रइबास यांचे महत्व 
सांगून, गहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर जे नीतिनियम जपून माचरणांत आणा- 
बयाचे असतात ते सांगितले; ब कांद्दी एका बिरोष कालसयादेपयंत इ घरच- 
दास्चे व्यबहार व्यबस्थितपणें करून पार पाडल्यानंतर पुढें मनुष्याने 
परळोकप्रासीखाठी इंश्रराकडे मन लाबावयाचें असतें असं सांगितले. नंतर 
पांचनने ब सहाने दिवशी त्यांना सब जगताचे व्यबहार सुखानें 'चालण्या- 
करितां कांही बिचारी ब बुद्धिमान ब्राम्हण लोक, कांहीं धाडसी ब 
क्तत्रगार क्षत्रिय लोक, कांही काटकसरी ब द्रव्य संपादणारे बेर्य लोक नः 
कांही कवळ एकनिष्ठ हुकूम पाळणारे शिपाई लोक यांची आबद्यकता कदी 
आहे तें सांगून त्यांची कर्तव्यें ब॒ स्बमाब यांचे बर्णन करून, गीतेतील 
गुणकमाबिमाग सांगितला. आणि सातबे दिवशीं भ्रीकृष्णचारेलांतून या 
सर्व प्रकारांचा एकेक दाखला त्यांनी काढून दिला. याप्रमाणे गोकुळाष्टमीचा 
सर्ब उत्ललब हरीच्या हृदयाला अत्यंत आनंददायक ब बुद्धीला मोठा बेघक 
होऊन गेला. माणि आपला सर्व बोघ हरी हा किती एकाग्रतेने भ्रबण 
कर्रात असतो ईं त्या कौतनकारांच्या लक्षांत येऊन त्यांच्या मनात त्याजबहदल 
प्रेममाब उत्पन झाला ! 


४० गायन आणि पारणे. 
डड. डर...) 4111. 
गोकुळाष्टमीच्या दिवशी काँतन रात्री व्हाबयाच होते, म्हणून रोजच्या 
कीर्तनाच्या बेळेला एक उत्तम गबईबोबा बोलानिळे होते. नित्याप्रमाण 
हरी, बाळ, त्याचे सोबती ब॒ इतरही कित्येक संडळी गायन ऐकण्यास 
इजर. होती. गबयीबोबांचें गायन सुरू झाळं, आरंभी बराच बळ ज्राणा 
. नीट लागण्याकरितां खुंट्या पिळाबयाच्या ब तारा . ताणाबय़ाच्या खटपटात' 


२०५ गायन आणि पारणे 
गेल्याबर नमनास आरंभ झाला, ब॒ नंतर गबर्याबोबा अगदी आनेशांतः 
येऊन पुढे पुष्कळ जोरानें ताना घेऊ लागले ! त्या त्यांच्या ताना ऐकून: 
ब॒ त्यांचे हाबमान पाहून भोतृजन बरंच रंगून गेळे, इरिदासबोबांचा. 
भिकार भगबा पोझ्याख पाहून कंटाळटेल्या सघाबाई ब त्यांच्या मैत्रिणी 
यांना हा गायनाचा प्रसंग पुष्कळ समाधानकारक झाला. बाळ ब त्याच्या: 
संगतीची मुलेई त्यांत रंगल्यासारखी दिसू लागलीं, पण हरीची वृत्ति आजः 
या बिषयांत रमेना. पदं काय आहेत, त्यांत कोणता बिषय गोबिला 
आहे, त्यांचा अर्थ काय आहे इं काहीं कळाबें म्हणून त्यानें प्रथम पुष्कळ: 
मन लावून गायन ऐकलं; पण त्या तानांच्या गदीत एकाहे अक्षर त्याऊ 
स्पष्ट ओळखतां येईना. मग त्याला बाटले की, ज्यांचा अर्थ कळत नाही: 
अशीं ही पदं, देवाची काय किंबा आणखी कोणाची काय, निरुपयोगीच 
होत. हं नुसतंच ऐकाबयाचें; यांत कांहीं शान होणार नाही, बोघ मिळ- 
णार नाहीं. मग त्यांत गोडी क्ली लागणार ? तथापि “ इतके लोक जर 
मोठ्या आवडीने तं ऐकत आहेत, तर ते ख्ब बेडे ब ञापण तेबढे शहाणे 
अस्रं तरी कसे समजाबे १? तर आपले निचार सुद्धां चुकीचे असतील ?” 
असेही त्याच्या मनांत आलें; आणि मंडळींतून जाणें योग्य नाही म्हणून तो 
तख्राच पुनः आपले मन त्यांत लागावें म्हणून प्रयत्न करू लागला. पण तें 
त्यास साघले नाहींच, त्यास पंग येऊ लागला.. तो त्याख आवरेना, मर 
जबळच्याच एका खांब्राबर रेळून तों लोकरच झोंपी गेळा; आणि सर्ब लोक 
गायन संपवून उठले तेव्हां त्या गडबडीने जागा झाला ! त्याबरून सब 
मुलांना त्याची थट्टा करायला आणखी एक कारण मिळाले ! एक जण 
झणाला-' अरे हा पापी; दंबाच्या उत्सबांत बसून झोप घेत होता ! !” 
दुसरा झणाला--'' नाहीं, त्याची समाधि लागली हाती ! तो मागील 
अन्मींचा योगराज घुनः जन्मास आला आहे. ”” तिसरा म्हंणाला--- 
४६ कृसला योगीराज ! मिकारडा कुठला | त्याऱा इं गायन म्हणजे कशाही 


'इनामदारांचा बाळ २०६ 


खाबें ह ठाऊक अखेल तर ना ! ? चबथा म्हणाला-“ झरे, त्याचें एक 
मेंढरू चुकले आहे ! तं कोठें सांपडेल म्हणून तो अगदी शांत मन करून 
बिचार करीत इसला होता, ?? पांचबा म्हणाला-'' अरे, तो स्वतःच एक 
मेंढा आहे ! '? ब अखे म्हणून खदखदा हांसत त्याच्या अंगाबर जाऊन 
रेकला ! बाळ हें सब पाहतच हाता. मुळें अगाबर येऊं लागतांच हरी . 
बाजूला होऊन घरांत निघून गेला, बाळाला हं खने कसें रूचतें याबद्दल 
मात्र त्याच्या मनाला बिशष बाईट बाटले 
दुखरे दिब्शी पारणं झालें. तात्याबाहेब इनामदारांचा उत्सब ! त्यामुळें 
अर्थात्‌ पान फार झालें. गांबांतील बहुतेक सब मोठमोठे लोक पंक्तीस होते. 
जेबणाचा थाट तर केवढा मोठा होता तं सांगाबयासचच नको. पंगत दोन 
'ल्लाखांच्या बर चाळली होती ! शेजारच्या खोलींत गबडबोबांच्या तानांबर 
'वाना चालू होत्या ! पंक्तांतही मघून मधून कोणी मोठे जाडे संस्कृत रोक 
ऐेकणाराला त्यांतले एकही अक्षर न॒ कळेल अशा प्रकारें बारंबार ताना 
'घेत म्हणून, ख्रीताकांतस्मरणाचा गंभीर जयघोष करीत हेते. पंक्तीमधुंन 
जिलन्यांचे ताट माणसाबरोबर फिरबीत, लोकांस आग्रह करीत, स्वत: 
तात्यासाइब इकडून तिकडे बारंबार भात येत होते. “' अहो, पुरे! अं 
ओरडून पंक्तींतील ते सर्वे मोडमोठे भ्रीमंल लोक जिलब्यांची ताटेंच्या ताटे 
बानांत घेत होते ब पुनः नेटाने ब शती. मारून सर्ब ताट रिकार्म करून 
सात्याखाहबांस बोलाबीत होते ! दोन तासपर्यंत हा आग्रह चालला होता. 
शेबटीं ढीगचे ढीग लोकांच्या ताटांत राहूं लागले, ब आतां नव्याने आण- 
छेली ताटे रिकामी कराबयाला पंक्तीत जागा लोकर आढळेना्ी झाली ! 
तरी तात्याख्ाहेबांचा आग्रह चाळूच होता. मग जेव्हां खरब पंक्तीतून गलबला 
“झाला काँ,-' आतां पूरे! ,..' आतां पुरे ! ' तेव्हां तात्यासाहेबांनी भात 
र्‍्याढाबयास एकदांची परबानगी दिली ! | 
. नंतर पानसुपारीचा याटही असाच फार: मोठा झोला. त्या बेळी 


२०७ गायन आणि पारणे 


तात्यासाहेब दिबाणखान्यांत एका तक्‍्याळला टेकून बसले होते ब बाळ तेथेंच 
'त्यांच्याजबळ उमा होता. लोक पानसुपारी देत घेत होते. हरी अर्थातच 
मोकळा होता, तो एका बाजूस उमा असलेला पाहून त्याच्या थोडा परि- 
वयाचा झालेला रामकृष्ण त्याच्यजबळ आला ब म्हणाला-'' इरी, आजची 
सेजबानी कशी काय झाली !” 

हरी म्हणालाः-मला नाहीं ञाबडली, 

रामकृष्णः--कां रे ? जिलधी चांगली नव्हती! 

इरीः-तसं नव्हे. पण जेबणासारख्या साध्या, रोजच्या भाबरयक गोष्टींना 
एबढा मोठा थाटमाट केलेला मला आाबडत नाही. भूक लागते म्हणून 
जेबाबयाचे; नाहीतर जेबण हं काय परज्नह्म आहे १ शेकडो माणसं त्या एका 
लजेबणासाठीं आज राबत होती | जेबाबयाला पदाथ तरी किती, शेंकडों ! 
एबढ॑ महत्व जेबणासाररलया साध्या गोष्टीला कां याबं हमला समजत 
नाहीं ! आणि तात्यासाहेबांचा तो आागइ काय बिलक्षण ! जिलन्या लोकांनीं 
खाल्ल्या किती ब पानांतून राहिल्या किती, त्याला काही गणती ! झाणिं 
झाग्ह करून भुकेपेक्षा अधिक अन्न खाणं ब खाऊं घालणे इं आरोग्याच्या 
दृष्ठीनें तरी हानिकारक नाही काय ? पण मोठमोठे लोकही अद्या गोष्टाठ. 
रंगून गेळेले पाहून मळा तर नबल बाटले, त्याच जिलब्या दुसऱ्या शेकडा 
भुकेलेल्या लोकांना उपयागी पडल्या नसत्या काय ? किंबहुना तेबढ्याच' 
स्वर्धांत भाकरी बाटल्या असत्या तर दुप्पट लोकांचा निर्बाह झाला अरूता ! 
शिबाय झारडाओरड काय ! गलबला काय ! पुरे पुरे काय ! ब घाला 
थाला काय! हं जेबण नव्हे, हा एक निराळा भोजनोत्सबच म्हृणाबयाचा 
मला तर तो प्रस्नंग केव्हां एकदा संभेळ असं झालें | तेबळ्या बेळांत माँ 
 मारतांतळे किंबा रामायणांतले दोनतीन अध्याय बावले असते. 

रामकृष्णाला हरीचे हे बिचार आबडले, पण त्याबर त्यानें फारसे उत्तर 
दिलें नाही, तो एबढेंच म्हणाला-'' हरी, तुं अद्याप श्रीमंत झाटे दिसत 


जइनामदारांचा बाळू २०८ 


नाहींस. हें स्बे बरोबर समजण्याकारेतां तुळा श्रीमंत झालं पाहिजे 
हरी:--<“ छे छे ! मी श्रीमंत कध्या होणार नाहीं! कालच्या हारिदास- 
बोबांनी सांगितल्याप्रमाणें गरीबींतच देवाचें स्मरण राहतें ब गरीबीतच 
मनुष्य भला राहतो. म्हणुन कुतीमातेची नेइमी प्राथना असे की, 
आपदः सन्तु नः दाश्वत । 
आणि तुकारामबोबांचेंडी म्हणणे हेच की,- 
विटेबो शरीर होऊ का विपात्ते । परी राही व्ित्ती भगवान ।। 


2१ रस्तांत कलागत ! 


ना पता 

गोकुळाष्टमीचं पारणे झालें; पानसुपारी होऊन बाहेरची मंडळी घरोधर 
वरत गेली. घरचे पाहुणे खाळेलें अन्न केव्हां जिरणार, या बिचारांत अस- 
तांच, दिबाणखान्यांत स्ांपेडेळ तशा जागेबर पसरून झांपी गेले; ब राधाबाई 
आपल्या मैत्रिणींच्या जेबणांत ब पानसुपारींत गढून गेल्या ! अशा बेळी 
बाळ ब त्याचे सर्ब खेही यांना फुरसतींचा बेळ मिळाला ब कोठेंतरी बाहेर 
[फिराबयास जावयाचें सर्बानी. ठरबिलें. इरीहि नेइमीप्रमाणें बरोबर निघाला. 
'हृरींच्या मुग्चपणाबद्दळ सबीची तक्रार चाळढीच होती, पण बाळ कांहीं 
[बिचारीत नाहीं 'तोंबर इतरांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याचें कारण नाही, असें 
हरीने ठरबिळें. याप्रमाणें 'वाटतां चालतां ते गांबाबाहेरील एका मोठ्या 
.वटांगणांत येऊन पोंचले, तोंच थोड्या अंतराबर लोकांची पुष्कळ र्दी 
जमलेली त्यांस दिसून आली. लौकरच त्यांना कळलें काँ, तेथे एक मोठा 
.चोसळेला बैळ ब १०% शिकारी कुत्रे यांची झुंज व्हाबयाची आहे. त्या- 
. बरोबर तिकडे सर्वांचं मन ओढले. पण आपले आईनाप आपल्यास काय 
म्हणतील याचा कांहींना बिचार पडला, राघाबाईनीं तर बाळाला अगदीं 
डाळ्पाची शपथ धादून सांगितलें. होतें काँ, ' कोठेही दूर जाऊं नको ब 


२०९ रस्त्यात कलागत! 


कोणत्याही गर्दीत मिष्षळूं नको. ? तेव्हां भातां काय करावे अज्ञा बिचारांत 
जों सर्वजण आहेत, तोच एकजण म्हणाळा-'।।' आपण त्या गदीत जा 
कशाला १ आपण दूर उभे राहूनच तं कांय आहे तं पाह. 

दुसरा म्हणाळा-“' अरे, मला ठाऊड आहे. का, तेथें त्या बैलाला 
अगद घट्ट जखडून बांधतात, मग आपल्याला तेथें कद्याची भीति आहे !!? 

तिधरा म्हणाला-“' अरे, एकमेकांच्या चहाड्या सांगायळा आपण काय 
भूख आहांत ! मी तर कधी सांगणार नाही घरांत ! !? तोंच सर्द जण 
आरडले-'* नाहीं, नाहीं, आम्ही नाही सांगणार ! ?* इतक्यांत चौथ्याने 
शेका घेतळी की-“' हरी कांहींच बोल्त नाहीं हें काय १ !? पण लागलीच 
पांचब्यानें त्याचा केबार घेतलां-“ छे, तो सुद्धां सांगणार नाही! काय रे 
हरी, तूं सांगणार आमची चंहाडी ! ? 
_ हरी झणांला--मला कोणाची चहाडी सांगण्याची काय गरज आहे? 
गण मला [बिचारलच तर मा खर नको सांगू तर काय करू सांगा ? 

तां एक मुलगा हमणाला:-“ अरे, त्यांत काय आहे १ बिचारलेंच तर 
तुला अर्खे नाहीं का सांगतां येणार, की, ' आम्ही पोईंच्या नाक्याकडे 
हिंडाबयास गेलो होतों, नाहीतर '। एका मेदानांत खेळत होतो ! ! अधिक 
सांगायला कशाला इबें ! 

हैरी:-पण असें सांगितलं म्हणजे खरं सांगितल्यासारखे कस होईल ! 
शिबाय दुसरी गोष्ट मी तुम्हांला सांगतो; माझें तुझी ऐका. बरी झुंज पाहा- 
बयाल] जाण म्हणजे मोठ घाकक्‍्याचे आहे. बाळ हा तर राधाबाईचा फार 
'ाडका आहे. त्या आतांपासूनच त्याच्याबद्दल सारख्या काळजी करीत 
बसल्या असतील, तर आपण आतां परत जावें, हें चांगले. 

पण हरीचा हा बिचार कोणास फारसा मानबला नाहीं... एकजण 
म्हणालाः-अहाहा ! मोठे आलेत आजोबा उपदेश करायला ! त्याला बाटते 
भीच काय तो शांहाणा ब दुषरे सारे मूख ! 


इनामदारांचा बाळू २१७ 


दुखरा आणखी पुढें होऊन म्हणालाः--- अरे, तूं बोलून चाळून एक 
मिकारडा पोर; तुला बाळानें असुक करांबें ब अमुक न करांबे म्हणून 
सांगायचा काय रे अधिकार ! बाळानें बरोबर आणला, झणून राजश्ची, 
एबढ्या तुमच्या गमज्या चालल्या आाश्त होंय १ 

तिखरा म्हणालाः--< मी जर बाळाच्या जागा अंसता, तर अंखल्या 
उद्धट पोराला ताबडतोब घरी हाकलून दिल असतं ! 

त्यांत एक जरा बाने . मोठा मुलगा शोता. त्याचे. नांब महेश्वर. तो 
एकदम इरीच्या पुढें येऊन दांत बिचकून त्याला झशाठा-- :£ झणून तूं & 
बाळाचे उपकार फेडणार बाटतें ! हेरांचे काम करून त सर्वे इत्यंभूत 
बातमी घरी सांगून, खाल्या घरचे बासे मोजतास होय!” 

अशी इरीबर खबीनी अगद पुष्पवृष्टि चाळबिली ! आतांप्रेत बाळ इ! 
आपली कांहींच बाजू घेत नाहीं असं पाहून इरीख खेद बाटत होता; पण 
आतां या प्रकारापासून बाळाख एक प्रकारे करमणुकच होत आहे अशें 
पाहून तर त्याख बिशेष दुःख झालें. मग तो महेरवरास झणालटाः- “ तुझी 
जले बाळाबरोबर सारेजण आलां, तसाच मी पण आलों; मग तुम्ही जर्‌ 
हर असाल तर मलाही हेर म्हणा इबें तर. पण मिकारडा म्हणण्याचे 
कारण नाही. तुम्हांला जितकी माझी गरज, तितकीच मला तुमची आहे. 
गो कांही तुमच्याकडे मागाबयाला आला. नाही ! झाणखी, मी कितीशी 
दरिद्री झालो, तरी तुम्हां कोणाकडे मी कधींच याचना कराबयास येणार 
नाही ह॑ खास समजा. मी माझे दोत नांगरून आपलं पोट खुशाल मरीन, 

इरींचें हे॑ झणझणीत उत्तर ऐकून त्या सर्ब मुलांचा राग बाढला, मय 
त्यांनी त्याचा असा 'अर्थे करून दाखिला का, इरीनें यांत बाळाचा पाण- 
उतारा केला ! मग बाळालाही तसेंच बाटले; ब त्यालाही इसीचा राग 
आळा. मग इरीचे आजपर्यंतचे उपकार ब प्रेम सर्ब बिंसरून तो इरीला 


म्हणाछा:- हरी, सांभाळ हो ! चे. माझा पाणडतासा. कररांत झोहेख १ . 


१५] २११ रस्त्यांत कळागत 


हरी:-- नाहीं ! बाळ, उलट तूं आणि इ तुझे सर्ब सोबती माझाच पाण- 
उत्तारा करीत अहेत ! 

बाळः-- नाही; आम्ही अगदीं सरळ बोलत आहो, मग तूं असा कोण 
मोठा माणूस लागून गेला आहेस, की तुझ्याशी आम्ही बोलायला भ्याबें £ 

इरीः- मी मोठा माणूस नाहीं. पण आतांपर्यंत मला बाटत होते का, 
तूं खरोखर मोठा माणूस आईस ! पण- 

बाळः-- पण काय ? मी आतां मोठा माणुस नाहीं झणतोस ? मग 
रूगावूं का एक चांगळीशी ! ?”' आणि अखे म्हणून बाळाने त्याच्या एक 
तोंडांत देऊन त्यासरशी त्याची टोपी उडबिली ! पण बाळ आपल! मिद्ध 
असें जाणून हरीने तें सर्व निसुटपणें सहन केलें. पण त्यास त्यायोगें फार. 
बाइट बाटले ब तो बाजूस झाला आणि दोन्ही हात डोळ्यांवर घरून एक... 
दम हुंदका देऊन रडूं लागला | डोळ्यांतून घळघळां आसने चालली ! 

याप्रमाणें बाळानें इरांच्या तोंडांत देतांच सर्ब मुलांना फार आनंद 
बाटला. “: भली खोड मोडली ! असें म्हणत ते सर्बेजण त्याच्या भोंबती 
गाळा झाले; आणि त्यांनीं त्याची आणखी चेष्टा खुशाल चालबिली ! 
कोणी इरामखोर, कोणी चुगळखोर, कोणी मित्ली भागुबाई, कशी रडत! 
बसली; इत्यादि प्रकारे बोलून सर्बानी त्याचा यथेच्छ छळ सुरू केला 
महेवराने तर त्याची शुंडी घरून ओढली. त्याबरोबर इरीनें त्याचे हाताला 
हिसडा देऊन शेंडी सोडवून घेतली, आणे तो म्हणाळा- “' महेश्वर, पहा! 
झं ! तूं माझ्या बाटे जातोख ! ?' या बेळची ती इर्रांची सुद्रा पाहून बहुतेक 
सुळे चपापळीं ब लागलींच मार्गे झाली. पण महेश्वर द्वा एक दांडगेश्वर. 
ब भांडणांत पटाईत मुळगा होता; तो पुनः गुरकाबून म्हणाळा- “ हो शे, 
आम्ही बाटे जाणार ! तुझ्यासारख्या इरामखोराला आम्ही असेच बक्षीस 
देणार ! बाळूची चपराक पुरी झाली नसली तर सांग, म्हणजे आणखी! 
दुसरी एक मी लगाबतां ! 


इनामदारांचा बाळू. २१२९ 


हृरी:-- महेश्वर, तुझ्या सगळ्या शिव्या ब सगळी बडबड मी आतांपर्येत 
मकाट्याने ऐकन घेतली आणि अजुनही घेइन, "ण लक्षांत ठेब काँ, 
बाळाची चपराक मां सासून घेतली, पण तशी दुसर्‍या कोणाची सुड! 
घेगार नाही. जर कोंगाला प्रचीती घ्याबयाची असल तर त्याने पुढें याबे ! 
अग मी भित्री मागबाई आहे का काय आह त त्याला दाखबीन ! 
उत्तर ऐकतांच महेश्वरानें उद्दामपणाने लागलाच हर्रांला चपराक 
लगाबलीच ! ळागलीच हरानेंउलट स्ट्टा ल्गादून त्याला कोलमडून पाडिले ! 
त्याबरोबर महेश्रराला .इरींच्या बळाचा मदाज झालाच; पण फजितीच्या 
झयानें तो पुढें झाला आणि दात आठ खाऊन सर्ब बळ अगदीं एकल 
करून त्यानें पुनः हरीला एक युद्दा लगाबला आण त्याला खालीं पाडले ! 
इरी महेश्वरापेक्षां बयानेंही कभी ब॒अंगानशा कामा होता. तथाषषि तो पुन्हा 
उठला आणि हाताळा अगदीं झिणशिण्या येतील अश तर्‍्ह्न त्यान पुस 
एक रट्टा महे्वराच्या मानेबर मारला ! याप्रमाणे तीनदा, चारदा, पांचदां 
छे: तथापि कोणी माघार म्हणून थंध्ना त्यामळें त्यांच्या त्या शटापटीला 
बरेच मोठे स्वरूप येत चाललें ! महेश्वर बळबान असल्यासुळ त्यानें इर्रील 
, असेच लोळांबेले, पण इरी कठीण ब काटक अवून, माराठा! मोजणारा 
-जव्हता. त्यामुळे तो तितक्या बेळां पुनः पुनः उठला ब त्याने उन षुन: 
ऱ्महेश्वराला भराभर भरपूर रट चालाबठट | तेबढ्यांतच हरीला दम लागला; 
अम खूप झाले; तरी तां इट्ला नाहींच. रोेबटी बरांच बेळ चाललल्या 
झटापटीमुळे महेश्वर्व आधी थकला; मग तो खूप संतान दांत ओठ 
स्वाऊं लाणून माणीबाणीबर येऊन, सापडल त्स! ब सांपडेल तेथे त्यास 
मारूं लागला ब चावू छागला | त्या रागाच्या माबंशात त्याच अंग थरथर 
कांपूं लागलें ब त्याला त्यामुळे नीट उभह| राईवनास झालें. झेबटी त्यान 
अगद| निकरानें इर्रावर चाल केली, मग तो माग बळून पुनः इरीबर 
येतो. तेबद्यांत इरींनें सबड मिळवून, मागून त्याचा तंगडा घरून, एक 


२३ बेलाची पैज 


'येच घाळून त्यास संबंघ उचलला आणि ख्रब मुलांच्या देखत जामेनीबर 
जोरानें आपटला ! त्याबरोबर तो अगदी चीत झाला आणि बिव्हळत तेथेंच 
'पडून राला ! | 

महेश्वराला इरीनें असा फेकून दिल्याबर इतर पोरें काय, सारीच इरी- 
च्या बाजूची झालीं ! आणि हा बेळपर्यंत ज्या इरीबर सर्वानी कुचेशंचा 
अगदीं मारा चालबिला होता, त्याच, हर्रीचे ते माता “' शाबास हरी 
हूरीची फत्ते !”? अशा आरोळ्या ठोकून अमिनेदन करूं लागले ! 


३२ बेलाची पैज 
दमत कयाला 

पण इं भांडण आतां येथेंच संपलं, ब समोरील गर्दीकडे आतां मुलांचे 
लक्ष विशेष बेघलें. सदू पाटलाने आपल्या बेलाची पेज लाबली होती; 
आणि शिकारी कुत्रे भंगाबर सोडले असतां तो त्यांना चीत करतो, का. 
स्बतः हार जातो, हें आज ठराबयाचें होतें. हा अदभुत खेळ पाहण्यासाठी 
शकडो लोक त्या पटांगणाबर जमले होते. महेश्वराला इरीनें दूर भिरकावून 
दिलें, त्याच क्षणाला सदू पाटील; आपला बेल घेऊन तेथें आला. त्याच्या 
-बरोबर पुष्कळच गर्दी चालली होती. बेळ मोठा पुष्ट असून चांगला तेजस्वी 
रिस्त होता, एक लांब कासरा त्याच्या शिंगाला बांधला होता. गळ्यांत 
'जाड मण्यांची माळ असून तिला दोन तीन घांटा लाबलेल्या होत्या. त्या 
-खळखळ खळखळ बाजत असून त्याबरोबर आसपासच्या लोकांचे मन त्या 
खेळाकडे आकर्षेण करीत होत्या, शोबटी ती मंडळी जेथे तो खेळ व्हाबयाचा 
'होता, त्या मेदानाबर येऊन पॉली. मग सभोंबतालची लोकांची गर्दी दूर 
-सारण्यांत आली. नंतर एक मोठी लोखंडी मेख त्या जागेबर मघोमघ 
पुष्कळ खोल ठोळून एका लांब दोरानें तो बेळ तीस घट्ट बांघर्ण्यांत माळा, 
-नंतर बेलाच्या पाठीबर एक थाष मारून सदू पाटलाने मापली सब तयारी 


इनामदारांचा बाळू २१४ 


झाल्याचे सचेत केलें ! 

बाळ आणि त्याचे महेश्वरादे सारे मित्र त्या बेळाबरोबर त्या गदीत मिसळले. 
या बेळीं आपंळे झाईंबाप काय म्हणतील, अखा कोणासच बिचार सुचला नाही. 
कोठेंही गददींत न मिसळण्याबद्दळ राघाबाईनां मुद्दाम सर्वांना ब बिशेषतः 
बाळाला बजावून सा]गेतल होत; ब बाळानें ते कबूल केलं होतें. पण लें 
सर्ब, तो बेळ ब त्या खेळास जमलेला तो सर्ब लोकांचा थबा पाहून सर्ब 
जण विसरले आणि खेळाची तयारी होतांच सर्वांनी सांपडेल ती जाणा. 
आपापणांला कायम केली. इरी सर्वांच्या मागें होता. त्याला असला खेळ. 
पाहण्याची फारशी आबड नव्हती. त्याचें अंतःकरण कोबळें असल्यानें, 
मनुष्यांच्या केवळ करमणुकीसाठी आतां या बेलाचे ब कुञ्यांचे हाळ होणार 
'इ घ्यानी येऊन त्याच्या मनाला खेद बाटला, पण आपण बाळाबरोबर 
बाहेर आला असतां त्यास सोडून परत जाणे आपणास योग्य नाही अखे 
त्याच्या मनांत आलें ब त्यामुळे त्या निमित्ताने त्यास त्या खेळाच्या जागी 
बाळाबर लक्ष ठेवून थांबून राहणें भाग झालें. मग त्यानें त्या सर्व गर्ढींत 
फिरून बाळ कोठे बसला आहे त॑ शोधले. ब॒तो नजरेत आाल्याबराबर 
आपणही जबळच एके ठिकाणीं खेळ पाहण्याच्या मिषाने उभा राहिला. 

_ खेळास सुरबात झाली; आणि एक मोठा उग्र शिकारी कुला प्रथम त्या 
बेलाचे अंगाबर सोडण्यांत आला. शैल चांगला पोसळेला असून फार बलाढ्य 
हाता. तो कुत्रा सगाबर झाला तरी त्याला त्याचें कांहींच बाटलं नाही. ती 
त्याची गंभीर वरात अशी होती की, दीघकाल्चें हाडवैर मनाशी घरून जरी 

कोणी राचरु पुढें माला, तरी तोही थेड ब निर्बेर होऊन ब हातचे इत्यार टाकन 
_ परत बळाबा ! अशी त्याची सुंदर, सात्विक ब गंभीर वृत्ति पाहून इरीला 
त्या बलाबद्दळ फार प्रेम बाटूं लागल ब त्याचे पुढें होणारे हाल लक्षांत 
येऊन त्याचा कळवळाही आला. त्याला बाटळें-आपण सदू पाटलाकडे 
जाबें; ब त्याची बिनंती करून तो बेळ तेथून सोडबाबा; ब त्या जागी त्या 


श्श्त । -बैटाची पैज: 
छुत्र्यांचे हले सहन कराबयासाठ हर्षे तर त्यास सांगाचें काँ, मी तेथें उमा 
राहता ! आणि अशा विचाराने तो तेथून उठण्याची खटपट करूं डागला ! 
पण ती त्याची पोरकल्पना अर्थातच व्यर्थ होती. शिबाय आतां खेळाकडे 
सर्ब लोकांचें लक्ष गुंतून गेल्यामुळें आतां गदीतून मार्ग काढणेही त्यास 
शक्‍य नव्हते. तो कुत्रा काय पराक्रम करतो याकडे सर्बांचे डोळे 
छागलळे. तो कुत्रा बेलाच्या अंगाबर चाळून गेळा बव त्याच्या तोंडाला 
डसण्याचा त्याने पहिला प्रयत्न केला, पण त्याबरोबर त्या थोर जनाबरानें 
सहज एक मानेस हिसडा दिला; आणि शिंगावर घेऊन तें कुत्रे एकाद्या 
झुळासारखें इतके दूर भिरकावून दिलें का, तें जाभेनीबर पडतें तर त्याचे 
तुकडे तुकडे झाळे असते; पण लोकांच्या गदबरच ते जाऊन आदळले | 
त्या बेळी त्याचे रक्षक दोघेचौधे घावून पुढें झाळे, आणि त्यास त्यांनी 
आपल्याच हातांवर झेलळें ! पण एबढ्यांतच त्याचा दम रं पला ! मग तख- 
छाच आणखी एक कुत्रा बेळाबर सोडण्यांत आला. त्या वेळीही तोच 
मकार झाला, अगद अगाबर येऊन डसेपर्यंत तो बेळ असा शांत ब गं भीर 
राहिला काँ, जणूं आपणाबर कोणाचा हळाच नाही ! पण अगदां तोंडावर 
चाळून येतांच त्यानें त्याला जी एक ढुशी दिली, त्यांतच तें अर्थमेडे होऊन 
गेलें ! नंतर तिसरा कुत्रा पुढें सोडण्यांत आला; तां त्याचीही तशीच बाट 
छागळी; आणि याप्रमाणें आपल्या तानही बिरोघकांची बाट ळावुन पुनः 
तो बेळ, पुढें काय होतें ते शांतपणे पहात, एखाद्या अनुमबी योद्धधाप्रमाणे 
तेथें निबांत उभा राहिला ! 

याप्रमाणें कुत्र्यांचे बेगबेगळे तीनही इल्ले व्यर्थ झाल्यावर सदू पाटलाचा 

पक्ष बिजयी झाळा अले बादून त्याजकडील लोकांनी मोठ्याने आरोळ्या 
'चाळबिल्या, व॒ खेळ संपल्याची चिन्हे दिसू लागली, इतक्यांत दुसऱ्या 
बाजूच्या लोकांनीं उचल करून, दुसरे तीन कुत्रे एकदम बेळाबर सोंडा-. 
अयाचा इट्ट घरला. मग बरीच गडबड उडाली; आणि पुनः एकदां बेळाचें 


” इनामदारांचा बाळू ५१६ 
सामथ्ये मजमाबयाचें ठरलें. मग ते तीन कुत्रे एकदम तिन्ही बाजूंनी 
त्याच्या अंगाबर सोडतांच, ते आवेशाने येऊन त्याचा लचका तोडाबयाचा 
प्रयत्न करूं लागल्याबर त्या उमद्या जनाबराचा शझांतपणा कमी झाला. 
मग तो अगदी काबराबाबरा झाळा. कारण एकाला ढुशी द्यायळा जाळे 
' तर दुसरा पायांशी घांबे ब त्याजकडे बळाबें तर तिसरा पाठीबर उडी घेई! 
त्यामुळे तो अत्यंत क्षुन्ध झाला आणि डुरकण्या फोडू लागला ! खंतापाने 
त्याचे डोळे लाळ झाले आणि त्यांतून आगीच्या ज्बाळा बाहेर पडतातशा 
दिस लागल्या.! इकडून तिकडे फिरून त्याच्या तोंडाला फेस आला. ते 
कुत्रे तिघे तीन बाजूंनी त्याबर सारखी चढाई करीत होते. गुरगुरून, झुकून 
ब शक्‍य तर चाबा घेऊन त्यांनी त्याला अगदीं जेरीस आणलं ! शेबर्टी 
सअगदीं निराश होऊन अत्येत संतापाने त्या बेलानं खमोरच्या एका कुच््या- 
बर घांब घेतली. आणि तें पार्याखालीं घोटाळतांच त्यास तेथंंच लाथाडून 
पूर्ण चीत केलें ! तोंच दुसरा कुत्रा पुढें आला; त्याला त्यानं हुंदाडतांच 
त्याचें शिंग त्याच्या पोटांत दिरळें आणे तेही मग निपचित होऊन पडलें! 
तोंच तिसऱ्यानें त्याच्या पायाचा चांगलाच लचका: घरला, मग त्याबर 
तो जों उसळून घांब घेतो, तोंच त्याच्या गळ्याच्या दोरीस अत्यंत जोराची 
ताण बसून ती तुटली ! आणि तो क्षुष्ष झाळेला भयंकर बेळ मोकळा 
होऊन खैर घावूं लागला ! आतां प्रेक्षक. लोकांची काय दाणादाण झाली 
असेल याचें बर्णन करणें अशक्य आहे! सबोची पांचाबर धारण बसली, 
ब॒ ज्यास जी बाट सांपडेल तिकडे तो घांबत सुटला ! कित्येक लोक 
आपटले, कित्येक चेंगरले ब कित्येक पळाले | सर्ब रानमर माण ख॑ पसरून 
गेलीं, एका क्षणापूबी जें लोक नाना तऱ्हांनी कुत्र्यांना उत्तेनन देऊन, 
युढे त्या यैळाचे कसे काय हाल होतात तें पाहण्यासाठी मोठे आतुर 
होऊन बसले होते, तेच आतां त्या जनावराच्या ताबडीतून आपण के 
सुट म्णून निराशेने पळतां भुई थोडी करीत होते ! तो बेळ तर बार्‍्या- 


२१७ बेलाची पेज 


सारखा मैदानाबर चालला ! त्यानें कित्येकांना तुडबिलें, कित्येकांना आप- 
टून जखमा केल्या आणि कित्येकांचे रक्त काढून आपल्यावर केलेल्या 
अन्यायाबद्दल तेथें जमलेल्या लोकांना बराचसा मोबदला दिला ! आता 
जेथे बाळ ब त्याचे सोबती उभे होते तिकडे तो घांबत आला । पोरें सारा 
घाबरून खूप पळाली. पण पळणार कुठें १ “ आई आई ! मेलों बला । 
अश्या आरोळ्यांची सर्वत्र गदींच उसळली. चाणि हरीचा उपदेश थोडयाच 
बेळापूर्बी ज्यांनीं झिडकारला, त्यांना “ कोठून आपणास ही बुडे सुचली ' 
असें बाटून भरपूर पश्चात्ताप झाला, पण आतां त्याचा उपयोग नव्हता 
पण एवढ्या साऱ्या गदीत दर्सचें धैर्य अद्याप कायम होतं. तो ओस्डला 
नाही ब पळालाही नाह, बैलाची मुसंडी त्याच्यावर येतांच चटकन्‌ उडी 
घेऊन तो बाजूख झाला; आगि बैल तसाच पुढें गेला. पुढें बाळ पळत 
चाळला होता. बेल पाठीशी आल्याचे कळतांच तर तो फार घाबरला. ब 
पुढें लागळीच पाय घसरून पडलाच ! आणि बेलाच्या पार्याखालीं सांपून 
आतां एका क्षणांत चेंगरणार अशी बेळ आली ! पण इरीनं तेबळ्यांत 
शिताफी केळी ! एक अणकुर्चीदार लोखंडी मेख तेथें जबळच पडली 
होती ती चटकन्‌ उचळून, 'घांबत जाऊन, त्यानें ती त्या बेलाच्या पाठीत 
खोली ! त्याबरोबर तो संतापलेला बेल पुढें बाळास तुडबून जाबयाचा 
तो तत्काळ मार्गे फिरून इरीबर चाळून माला ! आतां बाळाबर उपकार 
करायला गेल्याबद्दल आपल्याच जीबाला मुकाबयाची पाळी इराबर आली ! 
पण इतक्यांत हरीला एका झाडाचा आखरा मिळाला. आणि बेळ घावून 
अंगाबर आळा असतां झाडाच्या मागें मार्गे लपत त्यानें झाडाला २-३ 
फेऱ्या घातल्या. बैळ खूप चबताळला होता; पण झाडामागे लपलेल्या या 
एबळ्याशा पोराला ढुशी देण्याला त्याला अबसर मिळेना, तथापि २-३ 
-प्रदाक्षिणा करूनह्दी वैलाने इर्रांची पाठ सोडली नाह; तेव्हां आतां तेथून 
कसे निसटाबें याची हरीला मोठी काळजी उत्पन्न झाली, ताच सदू पाटोलः 


इनामदारांचा बाळू २शश्‍्ट 


-ब त्याचे दोघे तिघे मित्र तिकडून घांबत आले; ब सदूनें त्या जनाबराच्या 
'"पाठीबर एक जोराचा तडाखा लगाबला आणि त्या बलाढ्य ननाबरालाही 
एका तडाक्यांत बांकबिळें ! आणि चटकन्‌ पुढें होऊन हातचा दोराचा 
ांस त्याने त्याचे गळ्यांत अडकबिला ! 

याप्रमाणें बेळ पकडला जातांच चोहोकडचा गलबला बंद झाला, बाळ 
रस्त्यावरच बरूबछिंत पडला होता, तिकडे हरी घांबळा. तोंच दुसरीकडून 
बाळाचे घरची चाकरमंडळी, बाळाच्या शोधार्थ फिरत असलेली, तेथें 
आली; आणणि त्यांनी त्याला उचळून घेतलें. बाळाला कांडी दुखापत बगेरे 
झालेली नव्हती; फक्त मयानें तो अगदीं गांगरून गेला असल्यामुळें बेशुद्ध 
झाला होता. लौकरच तों साबघ झाला आणि ते सर्बजण मग त्याला घेऊन 
त्याच्या घराकडे चालले. 


न €५_' 
४३ चोकशी चाललो ! 
विशाळ. 
राघाबाई अथोतच घरीं होत्या. त्यांना इकडे बाळाची काय ज्लेधा झाली 
इं अर्थातच ठाऊक नव्हते. तथापि त्यांच्या मनाला काळणी बाटतच होती. 
इतक्यांत एक बातमी येऊन पोंचळी काँ, ' इरीनें महश्वराशीं माज मारा- 
मारी केली ! ! ती ऐकतांच त्यांची बाळाबिषयींची काळजी थोडी बाढळीच 
ब हर्रसंबंघाच्या तिरस्कार- वृत्तीतही ती एक भर पडली. बेणू आणि 
शोषाळ यांना हरी घरां आल्यापासून अप्रिय होऊन बसला होता; त्यांनीही 
हा प्रसंग साधून इरोसंबेंधानें खोटेंनाटे सांगून राघाबाईंचे मन त्याजाबषयी 
आणखी कलपषित करण्याचा प्रयत्न चालबिला. इतक्यांत तात्यासाइईब तेथ 
आले. तोंच तेथल्या सर्बजणींनीं “' बाळ कोठें गेळा आहे ! हरीने म्हणे 
कोणालासें मारळें ! असलें पोर कशाळा घरी ठेबलें आहे? ” इत्यादि 
प्रकारे कांहीं तरी सांगाबयास लागून एकच गर्दी करून सोडली. तेव्हां 


जळे 


२१९ चौकशी चालली 


हें अगदी अशक्य आहे, ? असें म्हणून हरीची बाजू मांडण्याचा त्यांनी 

पुष्कळ प्रयत्न केळा. पण राघाबाईची समजूत होइना, तेव्हा शबटा तै 
म्हणाले--'। हूर्रीचा तुह्या सर्बांना जर कंटाळा आला असेल, तर तो 
आतां आज उद्यां जाणारच आहें. पण तो आहे तोंबर त्याशी तुम्हा म्हण ता 
तर्से बागणें अगदी योग्य नाहीं. मळा तें मुळींच खपणार नाही 

तांच एक बाईं बाहेरून गडबडीने घांबत आली आणि म्हणाला-- 

“ राधाकाकू ! राघाकाकू! अहो, काय झालें पेकलेंत का ४ विचार 
'योर ! आपला बाळच हो तो! ” 

राधाबाई घाबरून म्हणाल्याः---'। अग मग १ काय झाले त्याला । 
कुठें आहे तों माझा बाळ 

बाई म्हणाली--।। अहो, नाहीं कांहा; त्याला कांही फारस लागलं ना- 
हीं म्हणे, हृरीनें त्याला बेलाची ब कुत्र्यांची झुंज पाहायाला नळ; आणे तेथ 
खेलानं बाळाला पाडल म्हणतात; मआाणं॑ जआाता तुमचा नारायणा त्यास 
आपल्या खांद्यावरून इकडे आणीत आहे! ” 

त्या बाईंच्या तोंडून हे शब्द पुरे निघतात न निघतात तोंच राघाबाईनी 
* अग बाई ! ! म्हणन एक किंकाळी फोडली |! आणि लगेच त्या घाडकन 
-जमिनीषर: पडल्या ! तोंच आसपासच्या रित्रिया घाबल्या ब राधाबाई ल 
उठवून बब्ववून ब बारा घालून साबध करूं लागल्या, तात्यासाशबानाई' त 
ऐकल्याबरोबर काळजी बाहूं लागली; ब खरें काय आहे तें समजून थेण्पा- 
साठी ते दाराशी घाबत गेले. तोंच समोरून कांही मुळें, त्यांचे एरकदोचे 
:नोकर ब त्यांच्या कडेबर बाळ अले येतांना त्यांनीं पाहिले, जबळ येतांच 
बाळ फार घाबरला आहे, पण त्यास दुखरी कांही इजा झालेली नाहा, 
अखे पाहून त्यांस अंमळ घीर आला ब नंतर ते खरा प्रकार काय झाला 
म्हणून बारकाईनें चौकशी करूं लागले, पण त्यांचें त्या मंळळीशीं बोलणें 
सुरू होतें न होतें इतक्यांत आंतून राधाबाई घाबत आल्या; आणि बाळाला 


इनामदारांचा बाळू २२७ 


एकदम उचलून, कडेबर घेऊन, तोंडावरून हात फिरवून ' माझा बाबा, 
माझा बाबा ' करीत आपल्या मातृप्रेमाचे नेइमीप्रमाणेंच किंबहुना त्याहून 
अधिक प्रदशॉन करूं लागल्या ! 

थोड्या बेळाने त्यांचा तो प्रेमाचा उमाळा जरा थंड झाल्याबर त्यांनी 
समोरच्या मुलांकडे पाहिले; ब त्यांत हरी तेबढा नाही असें पाहून त्या 
एकदम म्हणाल्या-'* तरीच; तरीच तं मिकारडे काटे आंत अलं नाही 
बरें! बरें झालें मेल्याला त्या बेलानें चांगळें तुडबिलं असलें तर ! तसलेच तं 
आह गुणी! ” 

बाळ हणाटा-- आई, कोण ते ! कोणाला तूं म्हणतेस इं! 

राधाबाई-- अरे, दुखरे कोण असणार त्या इरीशिबाय १ इकडून त्याचा 
जेंब्हां तेव्हां काय पण केबार घ्याबयाचा ! त्यानें तर आज माझ्या बाळाबर 
केबढी म्यकर बेळ आणली होती ! पण अंबाबाइईने कृपा केली बरं ! 

बाळ--काय, हरी ! इरीनें का मला त्या गदीत नेलं ! छे छे ! त्याने 
तर माँ गदींत जाऊं नये म्हणून मळा किती तरी बेळ सांगितलें. पण आई, 
मीच खरें झटले तर बेपवाइनें त्याचा उपदेश मनांत आणला नाही. 

बाळानेंच असें उत्तर दिल्याबर राघाबाई अगर्दी चुप झाल्या, मग 
तात्यासाइबांना' बिचारलं-।* बाळ, तर मग कोण तों इतका मूख, कीं स्यांन 
तुला तो खेळ पहाबयाला नेलें १ ?” 

बाळ---खरें म्हटलं तर आम्हां स्बोचाच तो गुन्हा आइ-फक्त एकऱय्या 
इराशेबाय. हरीने आह्यां सबीना न जाण्याबद्दल सांगितलें आणे मला तर 
तो असें सुद्धां म्हणाला की, ' बाळ, घरी तुझ्या वडिलांना हे कळलें 
म्हणजे ते घाबरून जातील ब काळजी करीत बसतील! 

आतां तर राघाबाई आपल्या चुकीबद्दल पुष्कळच ओदहाळल्या. मग 
जराशी त्याची बाजु उचळून घरण्याच्या हतूर्ने त्यांची जबळची एक मेल्लीण 
म्हणालीः-'“ अहो, तो हरी तसा हुषार आहे हो ! गदींत आपण सांपडूं 


२२१ - चौकशी चाळली 
नये म्हणून स्वारीनें तिकडे न जाण्याचा आगअहृू चालबिला असेल, मिरे. 
पोर तें. भारी कसब त्याचं ! | 

त्याबरोबर लागलीच त्यांतून एक मुलगा पुढें होऊन म्हणाला“ छे 
छे ! हरी तसा मित्रा नाहीं हो ! कारण बाळाने मारळेलटी चपराक प्रथम 
त्यानें अगदीं गरिबासारखी खाली ब एकीकडे जाऊन तो रडत बसला, 
हं पाहून आम्हांलाही तसेंच बाटले. पण महेश्वराने शेंडी घरल्याबरावर 
इरीनें त्यास जेव्हां हिसडा दिला आणि मग जेव्हां दोघांची जुपडी, तेव्हां 
हरीच्या अंगचे खरे घाडस आम्हांस पहाबयास मिळालें ! अहो, महेश्वर 
इतका मोठा बळबान्‌ , पण हरीने शिकस्त करून त्यास चीत केळं; आणि 
त्यानंतर तरी काय, इरी सारखा आमच्या माणून येतच होता, त्याचे लक्ष 
सारं बाळाकडे होतें. हं मां स्वतः पाहिलें. मग जेव्हां तो बेळ मोकळा 
सुटला तेव्हां काय झालं तं माच मला ठाऊकनाही | ” 

ते ऐकून तात्यासाहेब राधाबाईल म्हणाले--“' पाहिलेस £ असल्या 
हरीला घरीं ठेंबून घेतला तर तुझें काय बिघडले ! ” नंतर मुलांना म्हणाळे 
६६ मग पुढें काय झालें रे ? बाळ कसा सांपडला बतेथुन रग कसा सुटला 
हं तुम्हांस ठाऊक आहे? 

तांच त्यांचा एक नोकर पुढे झाला ब म्हणालाः--'' मी त्या बेळी 
तेथें होतों. मी तो सर्ब प्रकार पाहिला. ? आणि नंतर त्यानें घडलेली सब 
इकीकत इत्यंभूत निबेदन केली, त्यांत हरीने मकस्मात्‌ घाबून लाऊन 
तो खबळलेला बैल बाळाला अगदी तुडबून जाण्याच्या बेतांत असतां. 
निर्घास्तपणे पुढे होऊन त्याला जी मेख टोचली, ब तो बेल परत त्याच्याच 
अंगाबर घावून आला असतां त्यानं झाडाभाोंबती फिरून जो आपला बचाब 
केला तें ऐकून सर्वांना अगदी पराकाष्ठेचे नबळ ब कोठुक बाटले. षो तो 
म्हणूं लागला काँ, “' इतकें धेयांचें काम, या एबढ्याश्ा पोराने 
केळं | झागि केबळ आपल्या सोंबत्त्याथ्या जिबाकरितां ! घन्य त्याची ! 


इनामदारांचा नाळ रून 


आतां राधाबाईंचा नूर तर पारच माबळला. हरीच्या या दृत्तांताचा 
खरबीबर इतका उत्कृष्ट पारेणाम झाला की, जणूं हरीचे गुण बणेन करण्यांत 
आतां. तेथें जमलेल्या लोकांत चढाओढच सुरू झाली. तात्यासाहेबांन! 
तर हा सवे प्रकार ऐकून फार संतोष बाटला. आतां या शुणबान मुलाला 
पुढें बोलावुन पोटाशी ध्यावा अशा बुद्धीनें ते त्या जमलेल्या मंडळीमध्ये 
त्यास पाहु लागळे. पण हरी त्यांस कोठें दिसेना, तेव्हां ते म्हणाले- 
*: डूतका आमचा उपकारकर्ता हरी, तो सध्यां कोठें आहे! तो तुम्हा सर्बो- 
बरोबर इकडे परत कसा आला नाहीं £ बिचारे पोर आणखी एखाद्या 
अडचणांत सांपडळे नाहीं ना! ” ब अखे म्हणून ते हरीसंबंघानं फारच 
र्चेताक्रांत झालेले दिसले. 

तोंच एकानें सांगितलें---'* नाझ, नाही; हर्राला बहुघा लागलें नाही. 
आतांच तो आपल्या गुरुजींच्या घराकडे जातांना मीं रस्त्याबर पाहिला. 

तात्यासाहेब म्हणाळे-तो तिकडे गेला ! तर मग खरोखस्च या मुलांनी 
स्याला बिशेष लास दिला असाबा. कारण त्यारींबाय तो असा मला न 
'बिचारितां परभारे एकदम जाबयाचा नाहीं. हो, मधांशीं तो कोण बरें 
म्हणत होता की, हरीने एक चपराक सोसली म्हणून £ बाळ, वे तर 
नाहीना दिलीस ! आपल्या इतक्या उत्कृष्ट सोबत्याशीं तू असा छृतजञपणा 
केलास काय ? खरं सांग बरं १ 

त्याबरोबर बाळाने मान खाली घातली. लागलीच डोळे पाण्यानें भरून 
येऊन अश्व गाळाबर ओघळू लागले; आणि गाल लाल झाले. तें पाहून 
ळागलीच राधाबाई पुढें झाल्या, ब तात्यासाहेबांनीं त्यास आणखी कांहीं 
बरेचारूं नये म्हणून, त्या त्यास कडेबर घेऊन घरांत निषाल्या, पण 
-लागलीच तात्यासाहेब ह्मणाले- '' हां, पुरे शाळा झातां लडिबाळपणा ! 
ही बेळ नव्हे त्याला कडेबर ध्याबयाची ब त्याचें कोड कराबयाची ! 
ंकेती हलकेपणा ब मूर्खपणा आहे यांत याचा, तें कळळें काय ! हें बर्तन 


२२३ चोकशी चालली 


म्हणजे माणसाला लाज बाटायला लारणारं आहे, यानेंच त्या इरीख 'चष- 
राक मारली, दुसरें काय ! त्यायोगें त्याने त्यालाच नव्हे तर आपल्याला 
सुद्धां काळोखी लावली आहे! 

आतां तर बाळाला आपला हुंदका अनाबर झाला !' आणि आता! 
त्याच्य़ा डोळ्यांतून अश्रुंच्या घारा चालल्या. मग राघाबाईस राइबेना, त्यांनी 
ह्यास तखेंच एकदम घरांत नेले. त्याबरोबर त्यांच्या सर्ब मेतिणीनीही 
तो दिवाणखाना रिकामा केळा. जातां जातां राधाबाई पुटपुटल्याच, 
-र्ा“' बिचारे सोन्यासारखं एकुलते एक पोर, त्यास बोलायचें तरी किती ! 
त्याचा एवढा काय मोठा गुन्हा झाला तरी £ आणि त्याचं प्रायाश्चत तरी 
त्यास आतांपर्यंत काय थोडे झाळें आहे १ ? 

राघाबाई आंत गेल्याबर लागलीच तात्यासाईबांनीं, ज्या मुलानें बाळाने 
हर्रीस मारल्याबद्दल सांगितले होते, त्यास एकीकडे बोलावून घेतलें ब 
त्यास त्यासंबंधी आणखी बरेच प्रश्न केले. त्या मुलालाही त्यासंबेधांत कांही. 
ळछपबालपबी करण जरूर नसल्यामुळें त्यानं तें भांडण जसंच्या तसंच तात्या- 
साहेबांना सांगितलें, दुसऱ्या मुलांनी फार विडाबिल्यःमुळे बाळानें हे केलें, 
असे म्हणून त्यानें बाळाची ब जू थोडीशी साबरली खरी, तरी एकंदर 
इकीगत ऐकून बाळाच्या अन्यायाची ब दांडगाईच्या बर्तनाबद्दटचची गोष्ट 
तात्यासाहवांच्या मनाला अगदी खोल लागून राहिली, 

असो, पण हरी कोठे ऊाहे १ 


इनामदारांचा बाळ २२४ 


२४ गुरुजींच्या घरीं. 
त कक 
बाळाला नेण्याख्रा्ठी तात्यासाहेबांचे घरची माणसं झाली, ब त्यांनी 
त्यास उचलन सुरक्षितपणं घराकडे चालबिलें. असें पाहून हरीची एक 
काळजी दूर झाली. मग त्यांजबरोबरच तात्यासाहेबांच्या घरी त्यान याब 
पण त्याचें पाऊल पुढे पडेचना. घरांतील सब माणसं तर आपला पूण 
कंटाळा करतात हं त्यास आधींच कळून चुकल हात. तात्याखाइध जरा 
बरें पाहात, प्रेमही दाखवीत; पण “ आपला जो सुख्य जिबलग बाळ, त्याःचं 
मन आपल्यासंबंधांत अतिशय कलुषित झालें असून, आज तर चपराक 
मारून त्यानें त्याचा कळख केला; तर आतां त्याजबरोबर तात्यासाहेबांच्या 
घर्री जाऊन आपणास काय करावयाचें आहे, !? असें त्या गरीब स्वामि- 
मानी मुलास खाहाजिकच बाटूं लागलें. धुबाची गोष्ट त्यानें नुकतीच एऐकिली 
होती. ति त्यास स्मरण झालें, ब बाटेतीळ ती सब मुलांची बतणूक बघुन. 
त्याच्या डोळ्याखमोर उभी राहतांच त्यास पराकाष्ठेच बाइट बाट्ले ! तो 
रड लागला; ब बराच प्रयत्न करूनही त्यास आपले हुंदके आाबरता यइ- 
नात. सायंकाळ होत आली ब खेळ पाहण्यास आलेल्या लोकांप्का आता 
कोर्णांच कोठें दिसेनासे झाले. आतां मापण येथें किती बेळ थांबणार, अख 
त्यास बाटं लागलें, आतां परस्पर घरींच जाब असा बिचार प्रथम त्याच्या 
मनांत भाला. पण आपण गुरुजींच्या सांगण्यामुळे बाळाचे घरां रला. तर 
त्यांस भेटल्यारिवाय तरी घरीं जाणें योग्य नाहो, असं बाटून त्यान आता 
-झआगलें पाऊल शास्त्रीबोबांच्या घराकडे बळबिले. डोळ्यांतून अश्रु अद्याप 
-च्वाललेच होते; ब अपमान असह्य होऊन अक्षय्य पदाचा शोष करण्यासाठ! 
वएकाकी अरण्यांत चाललेल्या धुबाची मूर्ति सारखी त्याच्या डोळ्यापुढे उभी 
होती. *' नको हे श्रीमंत लोक ब नको ही त्यांची संगात ! घुबाने एबढ्या 
मोळ्या राज्याचा त्याग केला; मग आपणास तरी या श्रीमंत ब बड लोकां- 


२२५ रुरुजाच्या घरी 


पु संगतीत राहण्याची गरज काय ! प्रबाने अरण्यांत जवा बास केला 
तपा आता आपणह रानांत आपल्या झापडीत जाऊन करू; आणि मोट 
घर्शत, किंबा उसाला पाणी पाजीत, आपल्या पिकांशी खेळत आपले दिवसं 
घालवू. आतां आषणास हे मोठे ठोक नकोत; ब इं मोठें शहरही नको 
बुबाला नारदसुनि भटले, त्याप्रमाणं झापले गुरुजी आपल्याला सर्ब गोष्टी 
कशा प्रेमानें शिकवितात ! आम्ही नसला तर त्यांस अगदी चेन पडत 
नाही. झाठ दिवसांपू्बी मी आणि बाळ उत्सबास छाण्याकरितां त्यांचा 
निरोप घेऊन जेव्हां तात्यासाहबांच्या तांग्यांत चढलां, तेव्हां त्यांच्या डोळ्यां- 
तून पाणी आलं ! केबढं इं त्यांचं आपल्यावर प्रेम ! आणि नित्य नबानबा 
बोघ किती गोड ते देतात ! गोष्टी तर त्यांजबळ किती मरल्या आहेत कोण 
जाणे, आणि आपल्यालाही आपल्या शेतांसारख्या शारीरिक व्यबसायांत 
ज्ञानाची कांहीतरी जोड करून ठेंबिली पाहिजे, ज्ञानाशिबाय खर सुख तं 
काय | तेव्हां अस आपले अत्यंत प्रेमळ गुरुजी, आपल्यास रोज अमृत पाज. 
णारे, त्यांना न मेटतां आपण घरीं जाणें योग्य नाही; आणणि तेही आपली 
बाट पहात बसले असतील, आतां त्यांसच ही झालेली सब हकीगत जाऊन 
सांगाबी ब मग त्यांच्या आज्ञेने घरी जाब,  अर्से इरीने ठरबिलळ ब तो 
तिकडे निघाला, 

गुरुजींची मूत. दाराशींच उभी होती. त्यांस पाहतांच पुनः इहरराच्या 
नेत्रांवून पार्णा आलें, तें त्यानें पुष्कळ लपबिले, तरी ते गोबिंदशास्त्र्यांच्या 
च्यानांत आल्यादिबाय राहिलें नाही. लागलीच त्यांनी “हरी, काय रे 
झालें £ ?* म्हणून प्रश्न केलाच, मग जरा थांबून आपलां हुदका आवरून 
हरीर्न क्रमानें सर्ब हकीगत त्यांस सांगितली, ती सर्ब ऐकून गुरुजींना बरेंच 
बाईट बाटले. ते म्हणाले--'।। हरी, दोबटीं तुम्ही ज्या प्रेमानें येथून गेलां 
तें प्रेम ब ती गोडी तुमच्यांत_ राहिली नाहीं तर ! याबद्दळ मला विशेष 
बाइट बाटतें. 


इनामदारांचा बाळू २२६ 


हरी£-*' गुर्जी, मलासुद्धा या गोष्टीचेंच फार बाईट बाटते. पण मद्य 
असें बाटतें काँ, मी आपल्याकडून बाळाच्या संबंधांत एकही वृक केली 
नाही. वो माझ्याशी नीट बगला नाही. असें जरी मला अद्याप बाटतें, 
तथावि त्याच्याबद्दलचें माझे प्रेम अगदीं कमी झालेले नाही. त्याला कोण- 
तीही दुखापत बगेरे झाळेली नाही, हं मी पाहिलें; ब त्यास त्याचा! माणसें 
येऊन घेऊन जात तोंपयंत त्याला मीं सोडिले नाहीं. *? 

गुरुजीः---पण हरी, एक गोष्ट थोडीशी चुकलीच. कारण तूं भाज 
तात्यासाहबांना न भेटतांच इकडे निघून आलास; आणि तुझ्या मित्लाला. 
सुद्धा तूं जातो म्हणून कळबिळे नाहींस! तात्यासाहेब तरी तुझ्याशी फार 
अगत्याने बागत होते, इं खरं ना! 

हरी: --ही 'वूक माझ्याकडून होत आहे. अखे मलाही थोडेसे बाटत' 
आहे. पण गुरुजी, या प्रसंगीं मला दुसरं, काय करतां येण्याजोगे होतें ह. 
सांगा बरं! “ या गर्दीत तूं जाऊं नको; घरी राधाबाई फार काळजीत: 
पडतील ब तात्यासाइबही. रागे मरतील ? म्हणून मी बाळास किती तरी 
बेळां कळवळून सांगितले, पण शेबटी सोबत्यांच्या नादी लागून त्यानें तखा. 
उपदेश केल्याबद्दळ मळाच मारिले ! मी तें सबे मुकाट्याने सोसून घेतळें. 
पण इतकें झाल्याबर सला त्याच्या घरांत जायला कांहीच माघार नाही 
असे बाटले, कारण आपला मित्रच आपल्या उलट झाल्याबर मी तेथें 
बोलाबे-चालाबें कोणाशी ? झालेली गोष्ट घरांत तात्यासाहबांस सांगूं जाबें 
तर आपणच आणल्या मित्राबिरुद्ध तक्रार केल्यासारखे झोणार.-चहाडी 
केल्यासारखं होणार ! ब तसं कांही न शख्ांगांबे तर “बाळ ब तूं आतां पूबी- 
प्रमाणे कां बागत नाही £ ? म्हणून कोणी बिचारल्यास काय उत्तर द्याबें £ 
मग लोकांना असें सहजच बाटाबयाचें की, पोर किती कृत्न्न आहे पहा! 
आठ दिवस उत्सबांत जेवून खाऊन शेबटीं बाळाशी नीट बोलतही नाह! 
कारण बाळानेंच मला दूर केलें आहे हें त्यांस कळणार कसें ? म्हणून मग: 


१६] २२७ गुरुजींच्या घर्र 


मीं तिकडे न जातां इकडेच याबयाचे ठरबिलें |! आतां घरीं कामें बरीच 
आहेत, तेव्हां त्यासाठी आतां कांहीं दिबस घराच राहाबयास जाबें लागणा 
झाहे. तरी त्यास तुमची परबानगी मिळाली म्हणजे बरे. 

गुरुजीः---इरी, खरोखर तूं फारच सुस्बमाबी मुलगा आहेस ! तुळ 
मन फार थोर असून तुला संकटांत सांपडलेल्या सर्वांचा कळबळा गेढो.. 
याबद्दल मला किती तरी झानंद बाटतो ! याच कारणानें हरी, आतापर्यत 
तूं जे केळेंस त॑ सवच मला पसंत आहे. पण हरी, बाळानें एक वेळ ब 
चूक केली तिजबद्दल त्याची मेत्री तू आतां कायमची सोडून देणार काय ह 

हरी! --- छे छे. त्याच्यावरचे माझें प्रेम कमी होणार नाही, पण आम्शी) 
आपलीं गरीब माणसें. आपण असल्या थ्रॉमिंतांच्या संगतीस कश्याला टागाळ? 
खरोखरच गुरुजी, आपला तिरस्कार करणाऱ्या या लोकांचें नांब नकोडा 
मळा बाटतें. बाळ ब त्याचे श्रांमंत सोबती खुशाल एकमेक खेळूं द्या. झु 
आपला माझ्या बरोबरीच्या मुलांशींच संगाते करीन, पण गुरुजी, मां त्याची 
संगाते सोडली असें म्हणण्यापेक्षा त्यानेच माझी संगति सोडली इं म्हणणे 
अधिक बरोबर नाहीं काय १ 

गुरुजीः---पण बाळ जर तुझी क्षमा मागाबयास आला तर १ 

इरी:-- क्षमा कसली ! मी त्याचा राग आतां मनांत घरलेला नाही, 
मला ठाऊक आहे कां, बाळ जरा रागीट ब हद्दी आहे; तरी त्याचं अंत9- 
करण कांहीं बाईट नाही; आणि माझी अश्लीही खात्री आहे काँ, ज्यल 
दुसऱ्या मुलांनी जर त्यास भर्रीस घातलें नसते, तर तो माझ्याशी ही अछा 
'चमत्कारिक बतन करता ना. 

गुरुजी:---मला बाटते, बहुधा बाळाला आपल्या बतनाचा पश्नाक्षाळ् 
होइल. तेव्हां यापुढे तो असे कांही कर्राल झमश्यी शेंका घराबयास नकळे 
तथापि तो स्वतः तसें कबूल करापर्यंत आपणांस त्याचा तसा बिश्वास घरळ 
येणार नाही इं मात्र खरे, 


हूनामदारांचा बाळू. २२८ 


याप्रमाणे बोलणें होऊत हरी आपल्या शेतीच्या कामासाठी आपल्या 
“स्री गेळा, आणि सकाळीं उठून गोबेंदशास्त्री तात्यासाहइबांस भेटण्याकरितां 
रपंच्या घरी झाले, 


२५ तुळशीदास. 
ताचा वडाला 

गोंबिंदशास्त्री म्हणजे अत्यंत निस्पृह ग्रइस्थ, ते आज न बोलावतां तात्या- 
*हाईबांच्या घरी आलेले पाहून त्यांस फार आनंद झाला. त्यांनी मोठ्या 
झरेमाने त्यांचा सत्कार केला, नंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी चालतांच 
सात्यासाहबांच मन एकाद्या चिंतेने व्यात झाल्यासारखे सहजच दिसन आलें 
केव्हा शासत्रांबांबानी त्याचे कारण ओळखून लागलीच प्रश्न केलाः- “' बाळ 
हळ आहे! आणि कालच्या खेळाच्या गदीत काय काय प्रकार झाला ? 
सवाल कांही दुखापत तर झाली नाडी १ ?? 

तेव्हां तात्यासाहेबरांनीं हरीनेंच सांगितलेली हकोगत त्यांस पुनः सांणून 
शे म्हणाले: ---“' शास्त्रोबोबा, हर्रास!रख्या मुलाच्या यानें तोंडांत माराबी, 
न्पश॒ खोष्टीने काय सिद्ध होतें १ खरोखर, आतां हा निवळेळ, अशी आज्ञा 
काता कांहीं मळा बाटत नाही. तुम्ही इतकं कळकळीनें रिकबिलेंत; आज 
"झ्ाठ महिने सारखा प्रयत्न केलात; पण तो या पोरानें सर्ब व्यर्थ घाल- 
शंबेल्य ! पालथ्या घागरीबर पाणी. त्याच्या कालच्या या गोष्टीबररून असें 
शंदेसते की, एका उद्दामपणाशिबाय त्याला दुसरी एकही गोष्ट ठाऊक 
नाह, इतका कृतञपणा ब इतका उद्दामपणा, शास्त्रीबोबा, मला वाटतें, 
स्ुलऱ्या कोणत्याही मुळाजबळे आढळणार नाही ! आतां मला यासंबंघांत 
"भाझा घराबयाला काय जागा आहे ! '”' आणि असें म्हणून ते अत्यंत 
चिंताक्रांत होऊन राहिले ! | 

शास्त्रीबोबा म्हणाले: --घडला हा प्रकार बाईट घडला यांत शंका नाही. 


२२९ तुळशीदास 


पण तात्यासाहेब, एबढ्याबरून तुम्ही म्हणतां तशी माझी कल्पना होत नाही. 
बाळ अंतःकरणाचा चांगला आहे, त्यासुळे तो सुधारण्याचा प्रयत्न कर- 
भ्याला भरपूर बाब आहे असें अद्याप मला बाटतें. हा फक्त संग- 
तीचा परिणाम आहे. लोकांच्या हातून जीं दृष्ट कृत्ये घडतांना आपण 
पाहतो ता सर्बेच त्यांच्या दुष्ट बुद्धीमळें झाळेळीं असतात असें नाही. मी तर 
असे खास हझणतों काँ, मनुष्याच्या अंतःकरगांत दुष्टपणा मूळचा नाही. 
पण सनाचा कमकुबतपणा मुख्यत्वेंकरून त्याजकरबीं बाईट गोष्टी घडाबे- 
ण्याब्र कारण हाती. तेव्हां मनुष्याची सुधारणा करण्याला, संगतीनें ब उदा- 
इरणानें त्याच्या मनाची निश्चयशक्ति बाढबिणे हेंच फक्त आव्यक आहे. 
चागल्याचा आबड त्यांचे ठिकाणी स्वाभाबिकच आहे, त्यामुळं या प्रसंगी 
निराश होण्याचे मळा कारण दिसत नाही, 

तात्यासा इंबः---शास्त्रीबोंबा, आपण माझी समजूत करीत आहां एवढेच. 
अण काय हा उच्छुखलपणा ! केबढी ही दांडगाई ! हा काय राग म्हणाद> 
याचा ! मला याचें अद्याप सारखं नबळ बाटत आहे ! रात्री मला निबांत« 
सर्णे झोप माली नाहीं शासत्रोधीबा ! सारखा हा बिचार मनांत ! 

शास्त्रोबोबाः-च्हा राग ब हा उच्छुंवलपणा एकपक्षी भयंकर आहे, 
यांत शंका नाही; पण त्यास योग्य बळण लाबलें तर त्यालाच उत्कृष्ट पळ 
इल अशी माझी खात्री आहे. इतिहासांत ब आपल्या रोजच्या व्यबहार!त 
ही अक्षी पुष्कळ उदाहरणे आपणांस पाहाबय्रास मिळतील की, कघा 
कधी असल्या मनोवृत्तीमुळे मनुष्य जरी भलत्या आाचरणास प्रवरत्त हातो, 
तरी मनुष्याला पुनः सन्मागीबर झआाणन दढ करण्याला असल्या तीत्र मनो- 
वृत्तिच कारण होत!त. तुळशीदासाचे आख्यान तुम्हांला माहीत असलच 
स्त्रीप्रेमाची त्याची वृत्ति एकदम पालटून इश्वरभक्तीकडे वळली; ब॒ त्यायोगे 
तो पुढें मोठा भगबद्धक्त म्हणून प्रश्निेड्ध झाला, अपमानाची दीड येऊन 
घुब हा परमेश्वरप्ना्तास लागला ब रोबटी घुबपदास कसा पोंचला हदी तुम्ह. 


इनामदारांचा बाळ २३० 


ऐेकलेंच अषेल, 

तात्यासाहेब: --शास्त्रीबोबा, माझे सगळे दिबस माजपयंत खेड्यांत ब 
शेताभातावर फिरण्यांत गेळे..फारशीं कथाषुराणेंही मीं ऐकिढी नाहीत. मणि 
एकादे पुस्तक घेऊन बाचाबयालाही मला सवड मिळाली नाही; त्यामुळे 
साधुसंतांच्या गोष्टी मळा फारशा ठाऊक झाल्या नाहीत. याचें मळा आतां 
एकादे बेळीं बाईट बाटतें. धरुबाची गोष्ट परबां कर्थेत मी छेकली; परंतु. 
तुळशीदासाची गोष्ट मळा माहीत नाही. 

मग शास्त्रीबोबा सांणूं लागले;--- 

तुळशीदास हृ! श्रीराममक्तीत अहार्नश रंगून गेळेढा एक प्रसिद्ध साधु- 
पुरुष होऊन गेला. हा फार उत्कृष्ट कवि असून त्यानें हिंदी भाषेत रामाचें 
सर्व चरित्र गाथिळे आहे. ' तुळशीरामायण ? म्हणुन त्याचें नांबद्दी प्रासिद्ध 
आई. उत्तराहंदुस्थानांत तर तें बाल्मीकेरामायणापेक्षांहा फार 'चाहतात. 
“भक्तिपिजयांत त्याचें सर्ब चरित्र बर्णन केळे असून, तें इतके सोपें आहे 


श्व (> ७! 


"का, ल्हान मुलामुलींनाही तें समजतें. पण हा तुळशीदास एवढ्या मोठ्या 


कज 


पदाला चढला कसा, तें विशेष लक्षांत ठेबण्याजोगें आहे. त्याच्या स्त्रीने 
त्याला श्रीरामभक्तीकडे बळबिलें ! तोंवर्यत त्याच्या हृदयास इंशवरभक्तीची 
-झओोळपह्दी नव्हती. त्याच्या स्त्रीबर त्याचं प्रेम फार असे. तिच्यारिबाय त्यास 
कघा सैन पडत नश्षे. त्यामुळें तिळा माहेरी जाण्याचा प्रसंग कघी 
मिळत नसे. पण पुष्कळ दिबस झाळे, आपल्याला झापले माहेर असून 
नाहोसे झालें आहे, या गोष्टीचा त्याच्या बायकोस फार खेद बाटूं लागला. 
मग एकदां माहेरचे बोलाबणें आले असतां, तुळशीदास बाहेर ज्यानास 
गेले आहेत असें पाहून, सासूसासऱ्यांना मात्र कळवून, ती फक्त एकाच 
दिवसाच्या सबडीनं माहेरी गेली ! 

हकडे तुळशीदास घरी येऊन पाहतात ता आपली पत्नी कोठे दिसना. 
ऱ्मग मातुश्रीस विचारतां, ती नुकतीच माहेरी गेल्याचे कळलं. मग तुळ्शी- 


२३१ तुळशीदास 
दासांस दम कोंठचा ! लेषण बगेरे' कांहीएक न करतां तुळशीदाख तसेच 
येट आपल्या सातुरबाडीकडे चालले. त्यांना असे उघडे बोडके रस्त्याने 
नावांना पाहून लोक सारे आश्चर्य करू लागळे, पण तुळशीदासांचें लोकां- 
कडे लक्ष कोठें होतं ! त्यांचा सारा लय लागळेला आपल्या पत्नीकडे ! 
सय याप्रमाणे स्वारी चालतां चालतां रात्रीच्या सुमारास आपल्या सासुर- 
बाडीस जाऊन पांचली. 

तुळशीदासांचें आपणाबर फार प्रेम आहे हें जरी त्यांच्या पत्नीस ठाऊक 
होतें, तरी ही स्वारी इतकी तातडीने आपले शोधास येईल अशी तिला 
कल्पनाही नव्हती. त्यामुळें ब पुष्कळ दिवसांनी आपले झाईंबाप भेटले या 
झानंदामुळें तुळशीदासांच्या आगमनाची तिला ब दुखऱ्या कोणालाही कल्पना 
नव्हती. त्यामुळे रात्रीस तुळशीदास तेथें येऊन पोंचतात तां सर्बच सामसूम 
झालेले. आंत कडी काढण्यास कोणीच जागें नाही. असें त्यांस माढळून 
आले, मग आतां आंत कसं जावे अश्या मोठ्या निचारांत ते पडले, 
तोंच जबळच एक खिडकी उघडी असलेली त्यांस आढळली, मग तिकडे 
पाहूं लागतात तों खिडकांतून एक दोर खाली लांबत आहे आह असें 
त्यांनी पाहिलें. मग त्यांस सोडा आनंद झाला, आपल्या पत्नीनेंच तो दार 
आपणासाठी सोडलेला माहे असें बाटून, त्या आानेदाच्या भरांत त्यांनॉ 
तो दोर पकडला ब त्यास धरून सरासर सरासर ते बर चढले ! मग खिड- 
कौतून आंत दिरतात तांच तेथे आपली पत्नी बिछान्याबर पडून राहिलेली 
त्यांस दृष्टीस पडली. मग त्यांचा झानंद काय बिचाराबा ! इतक्या महा- 
प्रयासाने आपण आल्याप्रमाणे आपली पत्नी आपणास भेटली, या भरांत 
ते अगदीं देहभान बिसरून गेले ! 

मग ती आनंदसागराची भरती जरा कमी होतांच पत्नीने बिचारलेः--- 
नाथ, आपण या खिडकौबाटे कसे कोठून आलांत ! | 

तुळशीदासांनी उत्तर दिलेंः---कसे म्हणजे १ तूं जो दोर सोडून ठेबला, 


इनामदारांचा बाळू २४२ 


होतास त्याला घरून मीं वर आलां ! 

पत्नीः---कोठला तो दोर £ मीं कधी सोडून ठेवला होता £ 

तुळशीदास: ---तूं नव्हता सोडळास १ मग कोणीं सोडून ठेबिला होता 

तें ऐकून त्यांचे पत्नीला मोठें आश्चर्य बाटले. मग ती दिवा पुढें करून 
त्या खिडकीकडे येऊन पाहं लागली, तो. एक माठा थोरला साप त्या 
खिडकौशी असलेल्या एका बिळांत थोडा शिरला असून बाकी संब खाटी 
लोंबत आहे असे दिसून आळे ! त्याबरोबर ती चपापली! ती म्हणाली- 
५६ नाथ ! हाच का तो दोर ! हा दोर नव्हे; ह्या एक मोठा खाप आहे ! 
पहाबा पुढें येऊन इबा तर ! ?” असें म्हणून तिन तो तुळशादासास दाख- 
बिला. तेव्हां तुळशीदास म्हणाले-“' असेना ! साप काय आणि दर काय 


च 1 


दोन्हा एकच 

पण या उत्तराने त्यांच्या पत्नीस बाट्लेळं आश्चर्य कमी न होतां ते 
बाढलें. ती म्हणाळी--नाथ, काय इं धैर्य ! हे एवढें जिवाबरचे धेय, पण 
कक्षासाठी १ माझ्या या एवढ्या देहकांतीसाठी ! आणि ही देहकाते अशी 
किती काळ टिकणार आहे ! दोन बषोनीं, चार वषानी ही सर्ब माबळ- 
णार. आणि मग बार्थक्यानें शुष्क झालेली ही आपली पत्नी भापल्याला 
अगदी नकोशी हाणार ! इतकी जी क्षणभंगुर बस्तु, तिच्याचर नाथ । आपण 
एबढें प्रेम कराबें काय ! इतकें थोर प्रेम, नाथ ! एकाद्या मर्त्य रजाबाबर 
करण्यापेक्षा सर्वसमर्थ ब सर्बसुंदर प्रभु ल्क्ष्मीकांताबर केळे तर त्याचा 
केबढा उपयोग होइल बरें ! तो सर्ब जगाचा अधिपति त्या प्रेभभक्तीन 
बदा झाला तर मग जगांत आपणांला काय उणें आहे १ सबे सृष्टि भापली 
वंद्-सूर्य सापले ! सर्ब सोंदर्य आपल्या घरीं ! मग कशात्ता तोटा £ ब 
कशाची उणीब £ सर्व सुख आपल्या घरीं चाळून येऊन, दुःखाचा लेशहा 
मग आपणांस भासणार नाहीं. मग असा सर्वसमथ परमेश्वर श्रौबिष्णु 
खोडून, हे नाथ ! आपण या क्षुद्र स्रीदेहाबर प्रेम करतां ब ते एबढ अलोट 


२३३ तुळ्या दास्ह॑ 


करतां, हें योग्य आहे काय १ बेषथिक प्रेम तुच्छ आहे; दुःखदायी आह 
पण ईश्वरी प्रेम हें सर्वश्रेष्ठ असून सदोदित सुखमय करून ठेवणारे आई. 
नाथ ! हें मीं आपणांस सांगाबे असं नाही; पण ज्या प्रेमानें भापण षरअ- 
बर या संघाऱ्या राली घांब घेतली ब सर्पांचा दोर बनविला, त्याच प्रेमाने 
मी झापणांस बिनंति करते कीं, आपण हें सर्ब प्रेम या. देहाबरून काढून्य 
श्रीरामाच्या ठिकाणी लाबा ! आणि निरंतर सुख प्राप्त करून घ्या |! मञ्- 
बरचें आपलें प्रेम आपणांस किती दिवस बर॑रमबीलळ £ तारुण्याचा मरळ 
कमी झाळा काँ, स्त्रीचे सर्ब सौंदर्य व्यर्थ; मग तें मनास रमवबिण्यास समश 
असत नाही. मग अश्या बेळी आपपल्या जाबास सुख व्हाबयास आपल्याजबळ्ळ' 
काय उपाय आहे बरें ? तर आपण आतांच सावध व्हाबे, आणे या खुळ 
बिषयांची आसक्ति सोडून श्रीहरीच्या प्रेमामृतांत रंगून जावे, हेंच योग्य आहे.” 

याप्रमाणे पत्नीनें बोघ केल्याबर त्याचा तुळशीदासारख्या रंगेळ तरुणाबर' 
काय परिणाम व्हाबा बरें ! पण पहा, एवढे हे साघेच विचार ऐकून तुळ- 
शीदासांचं मन बदलले । त्यांस तो उपदेश मोठा बरिणामकारक झाला... 
त्यांची पत्नी सात्विक होती, ब असल्या शारीरिक बिषयी प्रमाचा खरोखर 
तिळा कंटाळा होता. ' इंद्रेयांचे बिषय सेबन करणें नेहमीं मर्यादित असाबें.. 
ब त्यायोगें शेबटीं मन बिषयपराड्मुख व्हाबें हें साध्य साघाबयाचे आहे, ? इ? 
घाभेक बोध त्या साध्वीच्या अंतःकरणावर आधीपासूनच ठसला होता. मझ 
अक्शा सात्विक गुरूने, आपल्या अगदीं प्रेमाच्या मनुष्याने, अंतःकरणाच्यः 
कळकळीने केलेला उपदेश व्यर्थ कसा जाइल ! लागलाच तुळशदासांनी; 
आपल्या स्त्रीस गुरु केळ ब त्या दिवसापासून ते श्रीरामचंद्राच्या प्रेमांलूः 
तजलछ्रीन होऊन गेले ! त्यांनी केलल्या श्रीरामयुणगानानें आज सारं उत्तर 
हिंदुस्तान श्रीरामभक्तीची नित्य नबी मेंजबानी करून घेत आहे ! मातो 
त्यांच्या श्रीरामप्रेमाची थोरबी काय बणांबी १ 

याप्रमाणें गोष्ट सांगून शास्त्रोबोबा पुढे म्हणाले--म्हणून तात्यासाहेऊ., 


“नामदारांचा बाळू २३४ 


घकजढ्या एका दांडगाडच्या वृत्तीमुळे तुम्ही भाशा सोड नये, असें माहे 
लुम्हांस सांगणें आहे. कारण हाच मोठेपणाचा अभिमान आणि हाच 
स्हाल स्वभाब भलच्या बाटेळा ठाबला तर जसा मुलाला हुड आणि 
“नाबर करून ठेंबील, तसाच तो नीट बाटेला लाबला तर मुलास उत्कृष्ट 
श्हीलबान्‌ बनवून त्याच्या स्वतःच्या ब त्याच्या संगतीच्या लोकांस उपकारक 
डहोल्य़ाबांचून राहणार नाही. 

तात्याधाहेबः--ही तुळशीदासांची गोष्ट मोठी छान सांगितलीत. माझ्या 
खुलालाही जर असे उत्कृष्ट गुरू तुम्ही व्हाळ, तर अंशतः तरी तो पुढें थोर 
निपजेळ अशी मी भाशा करितो. पण शास्त्रांबोंबा, प्रस्तुत प्रसंगीं या मुलाला 
व्कोणते शासन करणें योग्य असें तुम्हांस वाटतं ! 

शास्त्रीवोंबा: --त्यासाठी सध्यां त्याच्या मनांत काय बिचार चालले 
असतील ते पाहिले पाहिजेत. तेव्हां सध्यां त्याला या संबंधांत तुम्ही कांहीच 
व्होळूं नका. चार दिवस जाऊं द्या, म्हणजे मग काय. कराबयाचे तं 
आपणांस ठरबितां येईल. ं 

झग तात्यासाहेबांनी शास्त्रीबोंबांला ज्ञेबणास राहण्याचा आग्रह केला, 
त्यांनीही तें आमंत्रण मान्य केले. जेबाबयाचे बेळीं राघाबाईनीही त्यांशी 
वारच अगत्याचे वर्तन केलें. परंतु बाळ, जो या खर्बे आाठबड्यांत सर्वाचा 
कौतुकाचा बिषय होऊन राहिला होता, ब ज्याचें तोंड सारखं चरचुर 
व्याळलेळें असाबयाचें, तो आतां अगदी चोरासारखा चूप राहिला ! गुर्जी 
&या पुढे झाला काँ, तो अत्यंत नम्न दिसे; आणि त्यांनीं जे. कांही त्यास 
निचाराचे त्याचीं मोठ्या झादरानें ब बिनयानें उत्तरें देई. पण एबढ्या सर्ब 
शर्खगी त्यानें मान बर करून कांही गुरुजींकडे पाहिलें नाही; ब॒ त्याच्या 
ब्व्सिकडे पाहिठें असतां, तो मनांतल्या मनांत कशाबद्दल तरी खेद करीत 
हशाहे अखे दिसत होतं. जेबण झाल्यानंतर, बरोचश्ीी पाहुणेमंडळी निरोप 
ऊन आपापल्या घरी गेली. त्याबरोबर बाळाचे ते सर्ब मित्रह्म गेले! 


२२% पश्चात्ताप झाठा. 


४६ पश्चात्ताप झाला. 


विक ह ततबडा 

याप्रमाणें उत्सव संपवून पाहुणेमंडळी आपापल्या घरीं गेली, आतां 
घरांत तात्यासाहेब, राघाबाई, बाळ ब आजचे पाहुणे गोबिंदशास्त्री एवढेच 
लोक राहिले. भोननोत्तर पानसुपारी बगेरे झाल्यानंतर तात्यासाहेब जराशी 
बामकुक्षी कराबयास गेळे, ब दिवाणखान्यांत आतां एकटे गोबेंदशास्त्रीच 
काय दे राहिले, तेव्हां ती एकांत बेळ पाहून बाळ इळूच दारांतून आंत 
आला; ब मनांत कांही तरीं बोलाबयाचें आहे, पण बोलाबयाला झओोठ तर 
घजत नाहींत, अशा प्रकारें शासत्रीबोबांच्या बाजूस येऊन उभा राहिला. तें 
पाहून शास्त्रीबोबांनी मोख्या कनवाळूपणानें त्याजकडे बळून, त्याचा हात 
घरून, त्यास पुढें जगबळ बसनिलें; आणि ' बाळ! काय मनांत आणिलें 
आहेस ! बोल, ? असा त्यास प्रश्न केला. 

बाळ म्हणाठा:-- गुरुजी, मी सांणू कां! माझ्याकडून एक छतघ्न- 
“पणाची ब उद्दामपणाची गोष्ट घडली! 

गुरुजीः--चिंता नाही. आपण चुकला अखे भापणाला कळणें म्हणजे 
ती चूक निम्याच्या बर सुघारणें आहे. . तेव्हां काय तुला सांगाबयाचें आहे 
तें सांग, मिऊं नको. त्यासंबंधी तुला हबी ती मदत मी करीन. 

बाळ!-<-पण गुरुजी, मीं असा अपराध केला आहे काँ, तुम्ही रागावून 
मला कांही तरी शिक्षाच सांगावी; क्षमा करूं नये. कारण मी खरोखर 
अशी एकादी शिक्षाच भोगण्याला योग्य आहे.| 

गुरुजीः:--पण जर तुला तुझा अपराध कळला आहे, तर पुढें तखें 
कांही आपल्याकडून घडडूं नये अशी दक्षता तुला घेतां येईलच. मग 
तुझ्य़ाबर रागावण्याचें मळा काय कारण आहे £ नाहींतर ज्यांच्याकडून 
चूक होतच नाहीं अशीं माणसें कोण कोठें आहेत! 


च. €-_ 


बाळः-7 पण गुरुजी, इतके दिबस मी तुमच्यापाशी राश्लो, माणि 


इनामदारांचा इनामदारांचा बाळू २३६ 


तुम्ही माझी सुघारणा करण्याकरितां किती तरी श्रम घेतले; ब सोशी 
चांगळे कसे बागाबें: हें नाना प्रकारच्या गोष्टी सांगून शिकविटेंत; पण मौ 
तुम्हांला सोडून चार दिवस अथे आल्याबरोबर तें सर्व पार बिसरलों आणि 
पूर्वीपेक्षा अघिक बिघडलो ! 

गुरुजी:---पण “ मी अधिक बिघडलो? असें अगदी स्पष्ट, तूं स्वतःच 


च. 


स्वतःसंब्रधी कां म्हणतोस ? तुझ्यांत थोडासा अनिचार ब उताबळेषणा न 
दोन दोष पूर्वीपासूनच आहेत, ते कांह तुझे पूर्ण सुटळे नाहीत, हें मी 
आधींच सांगतों; मग त्याचीच गोष्ट तूं सांगणार असशील ! 

शाळ:--पण, या बेळचा माझा अपराध त्याहीपेक्षा मोठा आहे. मीः 
उद्यामपणानें ब कृतघ्नपणानें बागेन असें तुम्हांला कधी बाटले होतें काँ ! 

गुरुजी:---मला बाटतें तूं कांही तरी म्हणत आहेस, ज्याला उद्दामपणा 
वे कतध्नपणा हीं नांबें देतां येतील असें वर्तन तुझ्याकडून घडले असेल 
अस मला बाटत नाही, 

बाळ:--पण मी ते सर्ब आतां तुम्हांल। सांगतों, मग तुम्हीच त्याला 
काय नांब द्याबं तें सांगा, प्रथम मी जेव्हां तुमच्याकडे शिकण्यास येऊं 
लागलों, तेव्हां “ आम्ही इनामदारांचा मुळें म्हणजे फार थोर, ब इतर 
गरीब लोक, ते सर्व क्षुद्र ? असें मला बारत असे, हूं तुम्हांला ठाऊकच 
आहे. पण पुढें मला लौकरच ती चूक कळून माळी, कारण मला असं 
आढळले का, मां ज्यांना क्षद्र टेखतों त्यांना जे कित्येक उद्योगधंदे कर” 
ण्याचे शान आहे तें आम्हांला नाही. आम्ही फक्त आपलें बसून खाबें ब 
रिकामे हिंडाबें; एकही उपयोगाची गोष्ट कांही आम्हांस करतां याबयाची 
नाहीं ! ब तेव्हांपासून मळा माझ्या त्या गरगि्पषणाची लाज बाटूं लागली, 
पण गुरुजी, मी येथें झाल्यापासून मला तसल्याच, स्वतःला मोठे थोर 
खमजणाऱ्या. मुलांची संगाते मिळाली; आणि त्या नादांत मी तुमचेपार्शी 
असतांना शिकून घेतलेल्या सर्ब गोष्टी अगदी विसरलो! 


२३७ _ पद्चात्ताप झाला-- 


गुरुजी-_-पण मग त्यांत काय बिघडलं! स्वतःला थोर समजणाऱ्या 
स्या मुलांच्या पंगतीनें तूंहि ' थोर गोष्टी ! शिकला झसशील, मग त्यान 
तुझा फायदाच झाला. त्याबद्दळ तुला आनंदच बाटला पाहिजे, 


बाळः-- नाहीं गुरुजी ! ते मुलगे बिक्षेष शहाणे किंबा मोठे शोलबान' 


चळे 
२ &७. २० के 


होते असें नाहीं. एकाही गोष्टीने भे दुसऱ्या कोणाचा किंबहुना स्वतःचाई!. 
उपयोग करूं शकत. नाहींत, ते थोर कसचे ! पण त्या मुलांच्या संगतीने, 
मलाही बाटूं लागळें की, ' आम्ही मोठे थोर आहोत; ब इतर गरीब लोक: 
सगळे क्षुद्र आहेत. ते आपल्या सहइबासास योग्य नाहींत ! 

गुरुजीः --तरी कांही बाबगें नाही. कारण मोठेपणा आपल्या अंर्गा. 
याबा हें तर प्रत्येकास आबदयक आहे. तर मग त्या सुटांनी तुला, मोठे- 
पणानें कसें बागाबें ब कश्यानें लोक आपणांस खरोखर थोर म्हणतील, हे 
चांगले रिकावेळें असेल. 

बाळः---नाहीं गुरुजी, अगदी याच्या उलट मात्र झाले. त्यांच्या संगतीत 
परोपकार ब सोजन्य अंगीं याबयाच्या ऐवजी उद्दामवणा ब दुष्टपणा माल 
जडला; दुसरं कांही नाही ! 

रुरुजीः--असें जर झालें असेल तर त्या मुलांची बास्तबिक जी योग्यता 
होती, तोपेक्षां त्यांस तू फार योग्यतेचे समजलास, असेंच म्हटले पाहिजे.. 
एरबीं तो संगतीचा परिणाम तुझ्यावर कसा होईल १ 

बाळ:-ऱहो, हीच चूक मजकडून झाली असें मला बाटते. पण हे. 
मळा आर्धा कळले नाही. त्यामुळें या माठ दिवसांत त्यांनीं जी गोष्ट केली 
तीच मीं केली; त्यांनी इर्रीची चेष्टा सुरू केली काँ, मीही त्याची च्ष्टा. 
करी ! पुढें तर मी एबढा मोठी चूक केली काँ, हरी हा. आपल्याबरांबर 
नकोच, असेंच मला बाटूं लागले ! ब मीं त्यास मारलेही ! 

गुरुजी$--हें माल बाईट झालं ! कारण, हर्राचें तुझ्यावर खरे, मना- 
पासून प्रेम माहे, हें मळा ठाऊक आहे. असो. तरी पण इर्राला इर्राचे उद्योफः 


इनामदारांचा बाळू २३८ 


घुष्कळ आईत; तेव्हां तुला त्याची संर्गात नकोशी बाटली तर त्यांत त्यार्चे 
काथ मोठं नुकसान आहे ? नाहीं तर तुझ्याशी बोलण्याचालण्यापासून इरीला 
आपली जमीन कशी नांगराबी ब ततून पॉक कसे काढाबें, या गोष्टीचें 
ज्ञान थोडेच मिळणार होतें ! त्यामुळें शेतकऱ्यांच्या मुलांचीच संर्गात करणें 
इरांला खरे म्हटळ॑ तर अधिक फायदेशीर. आणि त्याचा स्वाभाबिक कलही 
तिकडेच आहे. तात्यासाहेबांनी फार आग्रहपूर्वक लिहिलें नसतें तर तो 
तुझ्याबरोबर तुझ्या घरीही येता ना. तेव्हां आतां तो भेटला तर मी त्याला 
इबे तः सांगून टाकीन की, “ बाळाला दुसरे सोबती मिळाले आहेत; 
आतां तूं त्याच्याकडे जात जाऊं नकास ! * म्हणजे झाळें ना १ 

बाळः--गुरुूजी, नका हो असें कल ! हरी हा माझा खरा मित्र, 
त्याच्यासारखा मळा दुसरा मित्र नाही, आणि त्यानें जर माझी संगाति 
सोडली तर मला भातां चैन पडाबयाचे नाही. मी त्या मुलांच्या नादानें 
इराळा जी चापट मारली आहे, तें माझें पाप केव्हां आणे कसें नाहीसं 
होंणार तं मळा कळत नाहीं ! 

असें म्हणून बाळ रड्टूं लागला, गुरुजींनी ते पाहिलें; परंतु त्याकडे 
बिशेष लक्ष न देतां तें पुढें म्हणाले-पण बाळ, तूं हरीच्या संगतीच्या मार्गे 
ळागलाख, तर तुज्ली त्या मोठमोठ्या श्रीमंत मुलांची संगाते अतरेल ! 

बाळ:---अंतरली तरी चालेल, मला त्यांचें थोडेच प्रेम आहे १ पण 
मला आतां ही काळजी पडली आढ कॉ, मां एबढा मोठा अपराघ केला 
आहे की, आतां हरी घुनः मजशी पूबीप्रमाणें प्रेमानं ब मोकळ्या मनाने 
बागेल का नाहीं £ अरेरे ! मीं केबढी 'चूक केली! 

अर्ज म्हणून बाळ त्याबद्दल बारबार हळूहळू लागला. ' मी किती दुष्ट, 
कृतञ्न ! ? असें बाटून त्याचे डोळे पाण्यानें पुनः मरून येऊन, तो आतां 
हुंदके देऊं लागला! मग थोड्या बेळानें डोळे पुसून तो म्हणाला-- 

“ गुरुजी, इरी मला क्षमा करील का ? 


२३९ __ पश्चात्ताप झाला. 


आणि पुनः अघोबदन करून स्वस्थ राहिला ! 

गुरुजी म्हणाले--बाळ, तूं हरीशी असें बर्तन कराबयास नको होतें, 
ह खरं; तथापि हरी हा इतका सुस्वभावी आहे की, तुला जर तुझ्या 
अपराधाबद्दल खरा खरा पश्चात्ताप झाळा असेल, तर तो तुला खास क्षमा 
करील. कांहीं एक मनांत किल्मिष न ठेवतां तो पूबबत्‌ तुझ्याशी गोडीने. 
बाणू लागेल, 

बाळ:--- असें होईल तर मळा केबढा आनंद बाटेल ! मग गुरुजी, 
तुम्ही त्याला इकडे उद्यां घेऊन याळ का ! म्हणजे मी त्याच्याशी कसा 
बागतां तें तुम्हांला दिसून येईल, 

रुझुजीः---बाहूबा ! मग तुला खराच पश्चात्ताप झाला आहे म्हणाव- 
यांचा ! बाळ, हरीनें तुजकडे आतां क्यासाठीं यावें बरें ! तूं त्याला दिबी- 
गाळ कराबीस, त्याचा अपमान कराबास, एवढेंच काय, पण कांहीं कारण 
नसतां तूं त्यास चपराक माराबीस ! ती तरी कशासाठी £ तर त्यानें ठुला 
चांगला उपदेश करून तुला एका संकटांत शिरण्यापासून परावृत्त करण्याचा 
प्रयत्न केला म्हणून ! होय ना £ मग तुझी अश्शी कल्पना आहे £-काी, ही 
तुझी बागणूक अशा प्रकारची आहे काँ, त्याबद्दल त्यानें परत तुझ्या घरी 
तुझ्या मेटीस याबें ! तूं केलेल्या अन्यायाबरद्दळ तुला खंती बाटत आहे अशी 
त्याची तूं खात्री पटबिल्याशिबाय पनः तुझ्या भेर्टास त्यानं कसें याब १ 
तो आल्याबर तूं त्याच्याशी चांगळा बागशील असं तरी त्यानें कसे समजावे, 
ह मला सांग बरं ! | 

बाळः---मग गुरुजी, मी काय करूं या वेळी ! 

गुरुजी:-अरे, तुला जर पुनः मेत्री कराबयाची असेल, तर त्याच्या घरीं 
ज[ऊन त्यास बिनांते करणें ह तुझें काम आहे! 

बाळः--पण त्याच्या घरीं त्याच्या आईबापांच्या देखत मी जर त्यास 
जाऊन भेटला ब कांही बोललो, तर तें बरं कसें दिसेल ; 


:इनामदारांचा बाळू २४० 


गरुजीः--कां बरे दिसणार नाहीं १ बा! तुझी तुझ्या मिलाच्या घरी 
-जाऊन त्यास मेटण्याचीही तयारी नाही | म्हणजे तुझी कल्पना अशी दिसते 
कॉ. एकादे अन्यायाचें कृत्य केलें, तरी तं एकपरी आपणास शोभळ; षण 
-अन्यायाचें परिमार्जन करण्यासाठी आपण आपल्या मित्राची मेट थेणे र्‌ं 
. आपणास कमीपणाचे आहे! होय ना! 

बाळः---गरुजी, माझी येण्याला तयारां आहे. १ण मी त्याच्या घरी 
जाऊन त्याची क्षमा मा!गेतळी तर लॉक काय म्हणतील १ 

गरुजीः--_-ते असे म्हणतील काँ, आम्हांला बाटल त्यापेक्षां बाळ हा 
अधिक शाहणा ब अधिक समंजस आहे दुसर काय म्हणणार ! तथापि 
ही गोष्ट खरी आहे का, हर हा तुळा शामल अस] सांबती नाही | तेव्हा 
तु आपल्या त्या श्रीमंत मुलांशींच सहबास ठेवाबास च यांग्य आहे | 

इतकें बोळून गुरुजी उठळे ब आतां परत घरा जाब म्हणून खुंअबस्चा 
आंगरखा काढून घाळू लागलं. ते पाहून बाळ पुनः घाबरला ब हुदक 
देऊन रडूं लागला. तेव्हां गुरुजी म्हणालेः-बाळ, आता आपला बालण्याचा 
निघय संपला. तं मळा बिचारलेस, त मी तुला अगद माकळ्या मनानें 
स्वर ते सांगितलें. तुला कोणाही चांगल्या ब शाहण्या माणसाचे प्रेम हब 
अपले, तर तूं असेंच बःगाबयास पाहिजे. तुला नसेल तसें बागाबयाचें, तर 
तुझा मार्ग तुला मोकळा आहे 

बाळ हुंदक देत देत पुढे झाला आण म्हणालाऱ-रस्ञा | नका हा 
जाऊं इतक्यांत ! हरीशी मी फार बाईट वागला, त्यामुळ माझा हरा मला 
अंतरला ! तात्या तर कालपासूनच रागाबळे आईत; आणि तुम्हाश रागा- 
वून आतां निघून गेलांत तर मग माझं अस काण उस्ट १ गुरुजा, नका 
हो तसेच जाऊं, मला या प्रसंगांतून साोडबा | 

गरुजीः---आतां हा बिचार तुझा तूं पहा, याला दुसर क्रांण काय कर- 
णार १ आतां तुझी सुटका आम्ही कशी कराब |! आपला अपराष पराजळ- 


२४्रै पश्चात्ताप झाला, 


क्क 


यर्णे कबूल. करून आपल्या मित्राचें मन संतुष्ट करणें हें आतां तुझ्या हातचे 
आहे. यायोगें तात्यासाहेबांना बर॑ बाटेळ; हरीसही संतोष होइल, आणि 
मलाह तुजबद्दळ पुबाप्रमाणे प्रेम बाटूं लागेल, तूं अभिमानी आहेस व 
उताबाळ स्वमाबाचा आहेस, हे माझे पूर्बाधासूनचच्च मत आहे. पण तुझ्या 
अगा उदारद्याते ब मलेषणा आहेत, अर्शाही माझी कल्पना झाहे. मग जर 

अगा अ[ममान बाळगतास, तर तुळा तुझे दोष ओळखतां आले पा हि-- 
अत; आणे तुझ्या झगा मलेपणा आहे, त्या अर्थी तू ते आपले दोष प्रय- 
स्नान सुधारळ पाहजंत, अखच हाण. साहजिक नाही काय १? बाळ य्‌ 
ठुझ्या चुक्ताठळ तात्यासाहबांना किती बाईट वाटलें हें तुळा ठाऊक आहे 
ना ! त्यांना मी असंच सांगितलं काँ, तूं जरी एकादे बेळी रागाच्या भरांत 
बाटल तिकडे बाइत जातोस, तरी तूं जेव्हां त्या गोष्टींचा पुढें शांतपणे विचार 
करू लागतास, तेव्हा तू आपली चूक ओळखतोस ब कबूल करतोस, पण 
बाळ, जर तुळा अस बागाबयाचें नसेल, तर तुझ्यासंबंधांत मी आतां 
'काणालाही रदबदली न करणें बरें ! 

बाळ, --तर मग गुरुजी, मी आतां असाच थेंट हर्राकडे जातों ब 

मला पूण क्षमा कर * म्हणून त्याची बिनबणी करतों. तम्ही सांगतां तेंच 

अगद बराबर आहे. अशी माझी खाल्ली झाली, पण गुरुजी, तुम्ही मज- 
'ब्रांबर तेथवर याल का १ 

एरञ*--याब; तू केलास हा निश्चय फार सुरे्व आहे; तुळा भूषणा- 
बहू आहे; आणि यायांगे तूं आपलें मन माकळें कराबेंस हें चांगळे, पण हे 
सर्वे कांही करण्यापूर्बी तूं तात्यासाहेबांस नीट कळबाबयास नको का? 

बाळ:-हा खरच. मी तात्यांना बिचारतों; नंतर हरीकडे जातो. 

याप्रमाणे त्यांचें माषण पुष्कळ बेळ चाललें, तोंच तात्यासाहेब आपली 
चामकुक्षा संपवून [दबाणखान्यांत झले. इतक्यांत बाळ पुढे झाला आणे 
रसकड जाऊन त्याचा क्षमा मागण्याचा झापला निश्चप झालेला त्यानें 


डइनामदारांचा बाळू ५२४९ 


त्यांस सांगितला. तो ऐकून तात्यासाहेबांस संतोष बाटला, ते म्हणाले-- 
१६ बाळ, हा तूं चांगला बिचार केलास. मोठ्या सरदारांच्या मुलांच्या संगती- 
पेक्षां तुला हर्रांची संगतिच अधिक इष्ट आहे असें मळा खास बाटते, 

याप्रमाणें तात्यासाहेबांचा रुकार मिळाला. नंतर गोबिंदश्ास्त्री म्हणाले, 
: बाळ, मी आतां दुसऱ्या कांही कामास जातों. उद्यां सकाळीं तूं मजकडे 
ये; मग आपण हरीकडे जाऊं, ” आणि ते घराकडे निघाले. 


२७ बाबाजीपंतांची भेट. 
--"०५६&? वह >“ - 

नंतर सायंकाळपयंतेचा बेळ बाळानें दुश्चित मनानें कसाबसा संपबिला 
मग सकाळीं उठून, तात्यासाहेबांस बिच!रून तों गुरुजीकड गेला, गुरुजा 
तयारच होते. ते लगेच निघाळे ब हरीच्या घराकडे चालले, बाळ मनांत 
बराच खिन्न झाला होता, तें पाहून गुरुजींनी बाटने त्याशी काहींच प्रभ्षात्तर 
न करितां त्यास त्याच स्थितींत राहूं दिलें. हर्रीच्या घरापाशी येतात तो, 
हरी पुढच्याच अंगास लाविलेल्या भुईमुगाच्या पिकांत हाती खुरपे घेऊन, 
मांगलण्याचें काम करीत होता. त्याला पाहतांच, बांधाबरचे कांटे किंबा 
कुंपण यांजकडे न पाहतां, एकदम दाळ पुढें घांबवला; आणि त्याच्याजवळ 
जाऊन उभा राहिला ब म्हणाला--“ हरी... ... 

पण पुढें त्याच्याने बोलबेना. इरीला बाटले, हा घांबत आपल्याकडे 
आला, म्हणून दम लाणून त्यास बोलतां येत नसेल. म्हणून तो लांगलीच 
आपले खुरपे तसंच हातांत घेऊन उठला ब त्यान त्याचा हात घरिला. तरीं 
बाळाला मुखाबाटे एकही «ब्द काढतां येईना; इतकी त्याच्या हृदयांत 
बिचारांची गदी ब कालबाकालब झाली होती, त्याच्या चर्येबरून, डोळ्यां- 
बरून ब बारेबार स्फुरण पाबणाऱ्या ओठाबरूब इरीला कळून चुकळें काँ 
झालेल्या चुकीबद्दल त्यास हा पश्चात्ताप झाला आई; ब त्याच नदनांमुळें 


१७] | २४७ बोंबाजीपंतांची भेट 


त्यास आतां बोलबत नाहीं. मग हरीने त्यास प्रेमानें आलिंगन दिलें ब 
अत्यत मृदु शब्दांनी तो त्यास म्हणाला-*' बाळ, तूं कां बोलत नाहींस ! 
रागाबलास होय £ | 

बाळ क्षणभराने जरा वृत्तीवर आल्यानंतर म्हणाला-नाहीं रे इरी ! पण 
छू मजबर रागाबळा असशील; ब मी जी बाईट गोष्ट केळी, तिजबद्दळ मी 
तु कत ह| क्षमा मागेतली तरी तूं आपला राग कमी करशील की नाहा 
याचीच मला भीति बाटत आहे 

एर---क्षमा : क्षमा र कसली बाळ ! आणि त्याची भीति ती कसली १ 
साळा राग कोठें आला आहे, मीं तुळा क्षमा करायला आ.णे न करायला १ 

बाळ--हरी, तूं इतका थोर मनाचा आहेस काँ, मला बाटतें तुझ्या 
बा्यांबर खरोखर साष्टांग नमस्कार घालाबा ! इरी, खरोखर तू॑ मला क्षमा 
करशील का ? र 

इरी:---बाळ, पण मी खरेच सांगतो, परबांची गोष्ट माझ्या मनांत 
अगर्दी राहिली नाहीं ब तुझें प्रेम मी अगदी बिसरलों नाही! 

बाळ:->आणे हरी, हा तुझा उपकार, हं तझे प्रे, ब हा तं॑ मज 
अपराध्याचाही केलेला आदर, या गोष्टी अश्या आहेत का. त्या कघी काळी 
शॅबेसरणे मला तर शक्‍य नाहीं ! हरी, मग तूं मला क्षमा केलोस ना ! 

हराः- झरे, हे तूं पुनःपुनः काय्र बिचारतोस बाळ १ मी रागाबलों 
अशी तूं शंकाच मुळी घेऊ नकोख. ? आणि असें म्हणून त्यानें पनः एक- 
बार बाळाला ञालिंगन दिले. आपल्या दोन्ही बिद्याथ्यीत चाललेला हा 
परस्पर प्रेमाठंगनाचा प्रकार पाहून, ब क्षमेची जितकी प्रांजळ याचना 
तितक्रेच उदार दान पाहून गोबिंद्शारू्यांस फारच आनंद बाटला. इतका 
बेळ ते मार्गच राहून हा सर्बे प्रकार अबलोकन कर्रात होते; ब परस्पर 
प्रेमाच्या भरांत त्यांनाही आतांपर्यंत गुरुजी जबळच असल्याचे कळछें 
नव्दूर्ये, मग गुरुजी पुढें होतांव हरीला मोठा भानंद बाटला, लागलीच 


इनामदारांचा बाळू २४ट 


त्यान त्यांस नमस्कार केळा, बाळानेंही बंदन केळं, तो प्रसंग पाहून गुरू 
साद[पना ब त्यांचे .शिष्य श्रीकूष्ण, बलराम ब सुदामा यांची आठवण होते; 
थब एका अगास त| गुरूची भव्य मूत ब त्यांच्यापुढेंच नम्रपणे उभे राहि- 
ठेले ते प्रेमळ ब सद्रांदत शिष्य हेंच चित्र सारखें डोळ्यापुढे दिसतं! 

असो. बंदन करतांच त्या दोघांख जबळ घेऊन कुरबाळून गुरुजी 
म्हणालळे-“* हरी, तुमचे सर्ब बोलणें. मी ऐकिळें. तुमचा दोघांचा अस! 
सुंदर मिलाफ झालेला पाहन मळा फार झानंद बाटतो ! 

ताच हरांच बडाल बाबाजीपंत कुळकणी यांनी आपले घराबाहेर येऊन 
शेतांत ही खब मंडळी उमी मसलेली पाहिली. तेव्हां गोबिंदशास्री असे 
झाज अकस्मातू आपलकडे आलेले पाहून त्यांनाही आानेद बाटला. मग ते 
तत्काळ रोताचे बांधाबर आले, ब त्यांनी इरीस. हाक मारिळी, मग इरी 
बाळ आणि गुरुजी सर्बजण बात्राजीपंतांकडे निघाले. गोबिंदशास्री यांखे. 
पाहून बाबाजापतांस फारच आनंद बाटला, हर्रीला तर आज आनंदाची 
परमाजराधे झोळी. कारण त्यांचा स्नेही बाळ ब त्याचे थोर ब ममताळ. 
स्भाबाचे गुरुजा गोबंदशास्त्री ह आाज त्याच्या घरी माले होते ! मग शेताचे 
चाढलळ काम थांबवून त्या दाघां पितापुञ्ांनी आपल्या दोन्ही पाहुण्यांचा 
माढा प्रेमळ सत्कार केळा, तरी त्या सत्कारांत श्रीमंती थाटमाट अर्थातच 
काठ नव्हता, वरात बाबारजापितांचे कुटुंब ब त्यांच्या दोघी मुली याहि- 
अथात बाळाशी ब गुरुजीशीं प्रेमाने, मोकळेपणाने, घरच्यासारख्य़ा मिळून- 
]मसळून बागल्या, त पाहून त्यांच्या. कुलशीलतेबद्दळ बाळाची कल्पना: 
बराच बेदळली. गरीबीत असूनही हरी जसा थोर स्वभाबाचा निघाल्या-- 
बद्दल त्याची खात्री झाली होती, तर्शीच त्याच्या घरांतालि सर्वाबद्दल 
आतां त्याची समजूत बनत चाळली, सुस्बमाबाचे बीज श्रामंती हं खास 
न5&, किंबहुना सुस्जमाब हा भामंतीपेक्षां गरीबीतच अधिक पारणत होतो, 
हा बिचार त्याच्या ममाबर झातां दृढ दहदोऊं लागळा; ब ' जन्मा भालि- 


२४९ _ आबाजीपंतांची भेट' 


यारचे. फळ ' खरें म्हटलें तरःथोर शीळ, थोर दानत इंच होय; श्रीमंती ब 
तदनुषंगी भोगबिलास हें खास नव्हे, असेंही तो आतां. शिकला. बाळा- 
बद्दलही त्या सर्व मंडळींना असाच आनंद झाला.खरोखर,. सर्वच श्रामिंत लोकांना 
इही गोष्ट इतकी सोपी आहे काँ, त्यांनीं फक्त आवळा उद्दामपणा ब गर्बे 
दूर केळा, तर त्यांना कोणापासूनही प्रेम ब आदर प्रास होतो. एका गाष्- 
यणामुळें तें प्राय: इतरांच्या तिरस्कारास ब उपहासास पात्र होतात, आज येथें 
बाळाचा गर्ब ब उद्दामपणा सर्वे पूर्णपणें नष्ट झाला होता. त्यामुळें: हर्रीच्या 
घरांते तो अगदीं घरच्यासारखाच सवांशी बागला ब त्यामुळें सबाच्याच 
आनदांत त्यायोगें चांगली मर पडली. 

अर्थात्‌ हे दोघेही पाहुणे आज इररीच्या घरी जेबाबयास राहिले, पुष्कळ 
दिवसांनीं गोबेंदशास्त्री घरीं आलेले पाहून बाबार्जापंतांनी त्यांस ब हरीने 
झापला मित्र बाळ यास आग्रह करून जेंबाबयास ठेवून घेतले; ब बाळाच्या 
घरीं त्याप्रमाणं गारबंदशास्त्री यांनी निरोप पाठबून दिला. हरीच्या धरी 
जेबाबयाचा थाट अर्थातच काय असणार ! आ्याणे ऐपत नसतांही मिडेनें 
किंबा लौकिकाच्या खोट्या भयाने उगीच फाजील खच, फाजील थाटमाट 
कराबयाचा, ही गोष्टही बांबाजीपंतांच्या किंबा त्यांच्या कुटुंबाच्या स्वभा- 
बांत अथातच शिरलेलळी नव्हती. त्यामुळें त्यांची आमटी-भाकरीच त्यांच्या 
याहुण्यांना आज पुरणपोळीसारखी मधुर लागली, बाळालाही आतां या 
प्रकारचें जेबण कांहीं नवे नव्हते. कारण सखाघेपणासंबंधाचे त्याचें प्रेम 
आतां बरेंच बाढलें होते, ब ': आलिया पदार्था न मिळे। तो एक मूख 
या समथोक्तीतलें मर्म त्याला कळूं लागलं होतें. भोजनात्तर से मंडळी 
झोसर्राबर बोलत बसल्यानंतर मुखशुद्धीकारेतां हरीने ताटभर भुईमुगाच्या 
शेंगा सर्बापुढें आणून ठेबिल्या. नंतर बोलतां बोलतां शेतकीच्या अमि- 
वृद्धीबर गोबिंदशास्री यांनी भाषण चालबिळे. बाबाजीपंतांना ज्षोंतकीचा 
तंर रोजचा घरचाच. अनुभब असल्यामुळे ' होतकीची परंपरागत आलेली. 


इनामदारांचा बाळू २५० 


सर्द माहिती त्यांना होती. त्यांना आज त्याच गोष्टीचें शास्त्रीय शान ऐका- 
बयास मिळून, त्यांतील कार्येकारणभाबांचें शान त्यांस झालें. निरानेराळ्या 
बनस्मर्तांचे बर्ग, त्यांस उपयोगास येणारी निरनिराळी साधी ब सुद्दाम बन- 
'बेलेली खातें, त्यांची बाढ होण्याचे आंतर ब बाह्य असे दोन प्रकार, त्यांस 
फुलें येणें, त्यांतील बेगबेगळ्प़ा प्रकारचे केसर एकत्र मिसळणे, मग त्यांस 
फळ धरणे इत्यादि गोष्टी आज गुरुजींनी आपल्या भाषणांत काढल्या; त्या 
सर्व हरीने मन देऊन ऐेकिल्या. बाळालाही तें सर्ब भाषण ऐकल्याबर मोठें 
नबल बाटले. तों मनांत म्हणाला;--“' रोतकऱ्याच्या कामांत असर्तानासुद्धां 
मनुष्याळा बुद्धिमत्तेचा उपयोंग पुष्कळ होतो तर ! मग शरारकष्टार्ची कामं 
करणारे हे दोतकरी लोक चांगले बुद्धिमान अस्ताळ ! मग आम्ही इनाम- 
दारांची माणसं तेबढीं थोर कशी ब॒दोतकरी ल्हान कस ! खरोखर, या 
व्यवसायास इलक्रे लेखण किती चुकीचे आहे ! याप्रकारे उत्तम शील ब 
उत्तम बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी ज्यांमध्ये असूं शकतात, त्या लोकांना 
केबळ श्रीमंती नाही म्हणून कमीपणा न येतां, उलट गरीबीतहशी ते या 
गुणांना युक्त आहेत असें पाहून त्यांचा मोठा गोरबच केला पाहिजे. अशा 
इर्राच्या घरी येऊन, आपली झालेली खरोखर चुकी त्याजपात्यी मोकळेपणे 
कबूल कराबयास आपण गुरुजापाशी उगीच अनमान केले, हा मापला 
केबढा बेडेपणा ! खरोखर इरीचे बडील ब इर्राच्या घरांतील सर्बेच माणसें 
फार सुस्वभाबी ब सुशील आहेत. अशांशी खंगाते करणे कमपिणाचे नसून, 
उलट भापल्या हिताचेंच आहे. यांचा शेर्तांचा.ब्यवसायही फार सुंदर, आनंद- 
दायक, पबित्र ब खबांच्या अत्यंत उपयोगाचा माहे. यांनी शेतकीच केली 
नाहीं, तर ज्जारी पिकणार कोठून ब लोकांना भाकरी मिळणार कोठून १ 
तेव्हां आळसांत. लोळणाऱ्या सर्ब श्रांमंतांबर या कष्टाळू लोकांचे, निशेषतः 


शेतकऱ्यांचे फार उपकार आहेत, यांत शंका नाहीं; ब याबद्दल माम्हीं यांचे. 


सदेब उपकार जाणले पाहिजेत ब यांस आपल्या बंधुंप्रमाणें मानलें पाहिजे, !* 


क त. आ लकतहन 


२१९१ बाबाजीपंतांची भर 


असे किती तरी बिचार त्याच्या मनांत येऊन गेले. 

नंतर थोड्या बेळानें बाबाजीपंत आपल्या कांहीं कामाखाठीं उठून घरांत. 
गेले, तेव्हां बाळाच्या मनांत चाललेल्या बिचारक्तांतांची दिशा ओळखून 
गुरुजी म्हणाळे--“' बाळ ! आजचा दिवस तुला फारच बेगळ्या प्रकारचा 
बाटत असेल, आज तुला या इरासारख्या गरीबाच्या घरी आमटीभाकरी' 
खाण्याचा] प्रसंग आला, तो पुष्कळ दिवस तुझ्या लक्षांत राहील असे मला 
बाटतें. बाळ ! असे गरीब ब कष्टाळू लोक आहेत, म्हणूनच सब लोकांना. 
अन्नपाणी मिळत आहे; म्हणूनच व्यबह्दार चालले आहेत; ब म्हणूनच 
देशाची सुधारणा होत आहे. गर्भजात श्रीमंत ब म्हशनच आळशी मशा 
लोकांच्या योगानें देशांत कांही कार्य होत नसते. आणि सब लोकांच्या. 
कल्याणास कारण झालेले ब स्वपराक्रमानें उदयास येऊन सबंत्र ज्यांचा 
लोकिक झाला असे आजचे किंबा प्राचीन काळचे सर्ब थोर थोर लोक हे. 
अशा गरीर्बातूनच उदयास आलेले आहेत. परमेश्वराची माक्ते हृदयांत 
उत्पन्न व्हावयास गरिबीच कारण आहे; मनुष्य उद्योगशील बनाब- 
यास गरिषीच कारण आहे; आणि मनुष्य सह्ृदय, कनबाळू, 
सोम्य ब सात्त्क बनाबयासही गरिबीच कारण आहे, यांत शंका नाही.. 
मनुष्यानें जन्मास येऊन जै कांहीं संपादन कराबयाचें तं हेंच शील होय. 
सतत उद्योग कराबा; दुसऱ्याशी अगत्याने ब कनबाळूपणान बागाबें, अड- 
चणी येतील त्या सइन कराव्या, पण दीन होऊ नये; ब या प्रकारें संसार 
सुखमय करून, प्रथ्वांलाच स्वग बनवून, मग आपले उतार बय श्रीहरीच्या. 
चरणसंबेनांत ब मक्तिप्रेमांत खचून, अरं्ती कृतार्थ होऊन मोक्षास जाबें हंच 
आपण संपादाबयाचे आहे. संपात्ते संपादन कराबयाची ब॒ नानाप्रकारच्या 
चेनींत ब बिलासांत दिबस घालाबयाचे; तक्के, लोड यांस टेकून पडून राहन. 
गरीबांना छळाबयाचे हें कांहीं मापल्या जन्माचे साफल्य नव्हे. याप्रमाणें. 
ज्यांनी आपल्या जन्माचे सार्थक केळं अश्या सर्ब लोकांचा इातहास पहा; 


डूनामदारांचा बाळू २५५२ 


आळसांत ब चैनबिलासांत पडून राहून मोठ्या पदाबर चढलेला कोणी तरी 
तुला ठाऊक आहे काय ? संत-महंत पदाला गेलेल्या महाःत्म्यांमध्ये तर 
बिलासाचें नांबद्दी मसणार नाहीं; पण ज्यांनीं राज्यें कमाबि्ली त्यांनीं सुद्धां 
राश्रंदिबल आपला प्राण 'घोक्यांत घाळून महापराक्रम केले; ब तेव्हां त्यांना 
राज्यश्री प्रास झाली, श्रौशिबार्जामहाराज यांनी केबढे कष्ट केळे, ब तव्हा 
त्यांना स्वराज्य संस्थापितां आले, हें त्यांचा इातेहास बाचून तुला कळूं 
लागलेच असेल, अटकेपासून कटकेपर्येत झंडा लाबणारा पराक्रमी बार्जाराब 
पेशबा स्वारीबर जातांना, शेतांतील हिरबीं कणसं तोडून, त्यांचे दाणे चोळून 
तोंडांत टाकी ब तसाच पुढें जाई ! राणा प्रतापारह तर गबताबर निजे, 
ब॒ पानाबर जेबी ! श्रॉसमर्थ रामदासस्वामींनी आपल्या बयाच्या बाराव्या बर्षीच 
आपलें धर सोडळे; बे टाकळीस राहन बारा वर्षे पुरश्वरण कल! .व तुका- 
रामबोबांनीं भंडाऱ्याच्या डोंगरांत भ्रीबि्लाचें भजन करतांना अंनपण्याची 
परबा केली नाही ! महात्मा गोतमबुद्ध तर आपलें सर्ब राज्यश्वर्य, आपटी 
स्त्री ब आपला नुकताच जन्मास आलेला मुलगा सडून अरण्यांत गेला ब 
लोखंडाचे चणे खाऊन मग ब्रह्मग्दी नाचू लागला ! अश्शी किती तरी 
थोर पुरुषांची उदाहरणें तुला मी सांगं शकेन. सागंदा, या सर्ब उदाइहरणां- 
बरून तुझ्य़ा हें लक्षांत आलेच असेल का, श्रीमंती ही एक क्षुद्र गोष्ट आहे 
ब गरिबी ही मोठे माग्यबान्‌ होण्याची अमूल्य साधि आहे! 

अर्स बोळून गुझजी क्षणभर थांबले, तांच बाळ म्हृणालाः-_ गुर्जी, 
सोतमबुद्धाची गोष्ट आम्हांला सांगतां १ 

गुरूजी म्हणाले--त्या सब गोष्टी मी आपल्या पुस्तकांत लिहून ठेविल्या 
आहेत; त्या तूं म्हणशील तेव्हां मी तुला बाचाबयास देईन. आतां तुला 
बाचाबयाची गोडी लागली असतांना दुसऱ्या कोणाकडून गोष्टी ऐकण्याची 
तुला आतां काय नरूर आहे ! 

बाळ:---मग आतां घरीं जातांच गुरुजी, मला ते पुस्तक काढून द्या; 


ईइनामदार्राचा बाळू २५३. 


तें सन बाचल्याशिबाय मो आज घरींच जात नाह ! 

सुरुजी:--बा ] मग, इतका बेळ बाळ परत घरीं कसा आला नाही,. 
म्हणून तात्यासाहेब ब राधाबाई घांबत तुझ्या झोघाला येतील ! मग वू 
त्यांना काय सांगणार ? | 

बाळ:-कां £ मी बाचीत बसलो आहे, म्हणून सांगाबयाला मला काय 
हरकत आहे ! 

गुरुक:--”पण आईबापांना एवढ्या काळजीत न पाडता, तुला बाचा- 
बयाला बसतां येणार नाही काय ! उद्यां ब्रकाळा रोजच्याप्रमाणें नऊ बाजतां 
आपण आपल्या देबळांतील झोबरीत बाचीत बसाबयास मोकळे असूं. 

याप्रमाणें माषण झाल्यानतर गुरुजींनी हर्रांच बाडेलांना निरोप बिचा- 
रला. नंतर हर्रीला येता असें म्हणून ते दोघे परत जाण्यास निघाले, 
बाबाजीवंतांनीं मोठ्या आदराने निरोप दिला, इरीला मात्र गुरुजी ब बाळ 
चाळू लागतांना कसेसेच बाटले, त्यानें शेबटी मोठ्या प्रयत्नाने आपलें 
पाऊल परत घेतले ! 


४८ कागदाची पुडी. 


"20७० 


याप्रमाणे बाळाच्या सुधारणेचे काम गोबिंदशासत्री यांनीं अत्यंत कळ- 
कळीनें, आणि चांगळें बिचारपूबक असं संबंध एक बर्षमर चालबिलें ! 
हरीची बाळाशी ७ंंगड घाळून देण्यांतही त्यांचा हाच मुख्य हेतु होता, 
त्याप्रमाणं बाळाच्या प्रगतींत इरांच्या संगतीचीइ मोठीच मदत आतांपर्यंत 
होंत आली होती, श्रांमंतांचा पोकळ गढ, उद्योगाचा कंटाळा, गरीबांबद्दल 
तिरस्कार, शराराचा नाजुकपणा, घेनीची आबड आणि खरा मोठेपंण| 
म्हणजे कापर ती भ्रमिती, “' सर्ब गुणाः कांचनमाश्रयंते, ” इत्यादे ज्या 
म्वमत्कारिक ख्मजुवी बाळाच्या ठिकाणीं त्याच्या त्या सरदारी ब जहार्ग[रदार] 


९५४ : कागदाची पुडी 


राइणीनें उत्पन्न झाल्या होत्या, त्या आतांपर्यंत गोबिंदशास्त्री यांना बहु- 
तांशीं दूर करून तेथें दुसऱ्या कित्येक सद्गुणांचा परिपोष करून ठेबिला 
'होंता. आणि तो परिपोष त्यास नव्याने पाहणाऱ्या कोणाही माणसाच्या 
सहज ध्यानांत येण्याजोगा होता. भ्रीमंतींत बाढलेल्या राधाबाई यांस जरी 
प्रथम प्रथम हे गोबिंदशास्त्री ब त्यांची शाळा यांचा कंटाळा बाटत होता, 
तरी आतां त्यांच्या शिकबणींचे जे सुमरिणाम झाले होते ते त्यांच्याही 
लक्षांत येऊं लागळे अतून गोबेंदशास्त्र्यांबद्दलळ त्यांच्या मनांत आतां 
आदरही उत्पन्न झाला होता. आतां भाद्रपद मास संपत आला; ब लोक- 
रच दसरा येणार ब त्या दिबशीं बाळाच्या गुरुगृहवासास पूर्ण एक बर्ष 
होणार होतें. तेव्हां नबरात्र सुरू झाल्यावर दुसरेच दिवशी राघावाईनी 
बिषय काढला काँ, बाळाच्या गुरुजींस त्यांच्या शिकबणीबद्दल काय द्याब- 
याचें ? पत्नींकडूनच असा प्रश्न निघतांच तात्यासाहेबांनी क्षणभर मौज 
करण्याकारितांच उलट बाजू घेतली ब म्हटले ;-त्यांना कशाला काय द्याब- 
यास पाहिजे ? त्यांनीं असं काम फारस शिकाबले आहे ? ब तं त्यांनीं 
नसते शिकबिले, तर बाळाला आळे नसतें कॉ काय ? दुसरीं कित्येक मुलें 
त्यांजकडे शिकायला होतींच. हर्राला त्यांना रोज शिकबाबयाचें होतंच. मग 
त्यांनीं बाळासाठी कांही बिशष खटपट केली आहे अर्खथे नाही. हबं तर 
-दखऱ्यास त्यांना जेबाबयास बोलबांब म्हणजे पुष्कळ झालें! ! 

याप्रमाणें तात्यासाहेबांचें उत्तर ऐकून राघाबाईंचें समाघान झालें नाही” 
त्या म्हणाल्याः--कांही झाले तरी जञाह्मणाचे श्रम आपण फुकट घेऊं नयेत 
दविबाय चातुमीसांत लोक दानें देतात; त्रत्तें करतात; आणखी क्रितीतरी 
युण्यकृत्ये करतात, मआापणांख ऐपत आहे, तर आपण असे कांहीं दान वत 
कराबें. एक वषाचे सर्थे घरसामान गोबिंदशास्त्र्यांस आतां द्यावें असलें माझ्या 
मनांत आहे. एबढ्याला कांहीं फार खर्च टागणार नाही. ?? 

राघाबाईडेचा हा दानावा बिवार म्हणजे भगद शुद्र सात्विकच होता. 


र्ट २५५ इनामदारांचा वाहून: 


अखे नाहीं, कदाचित्‌ त्यांत निष्कामबुद्धीच्या ऐबर्जीा, पण्यकर्मे करून अन्य . 
जन्म त्याचे फळ आपणास भोगाबयास मिळेल अश्शी आझ्या जास्त असेरळ. 
किंबहुना त्याहीपेक्षा, आपला लोकिक होईल, चार. बायका सापल्यार 
नांबाजतील; “ राधाबाई ! राघाबाई! ' करतील; आपला श्रीमंती थार : 
आणखी या प्रकारें चारचोधींच्या नजरेस येईल, असाही त्यांचा एक . 
बिचार असेल, परतु श्रांमंतीत वाढलेल्या त्या बाईंच्या ठिकाणीं हाः गुख- - 
सुद्धा कांही कमी महत्त्वाचा नव्हता. संसार कर्रात असणार्‍्यांत निष्कामबुळ्धि-: 
दुलमच, आ.णे पुण्यकर्मे करतांना स्वप्रासीची तरी. खरी श्रद्धा कितीकांस 
अस ! तेव्हा लोकांनीं चांगळें म्हणावे या बुद्धीनंही असलीं कृत्ये होतील... 
तर त्यांनाही-बिशेषतः स्त्रियांच्या दृष्टीने-पुष्कळ महत्त्व आहे. तेव्हां राघ7- 
बाईनी हा बिचार बोलून दाखबिल्यानेतर तात्यासाहेबांनी आपली बाजू, 
फारशी झमोढून न घरतां फक्त “' बरं, तुझ्या मनांतच' असलें तर माझी नः .. 
नाही. ” एवढे बिघान करून भाषण संपावेले. 

दसरा उजाडेवयत आणखी एकदोन बेळ हा प्रश्न निघून गोबिदः - 
शास्त््यांस त्यांच्या श्रमाचा मोबदला म्हणून, असें ठरबिग्यांत आळे कः : 
एक अलळकार तयार करून तो गोविंदशास्त्री यांच्या पत्नीस द्यावा मारण 
अर्खे हे दान स्वबीकारण्याबद्दल गोबेंदशास्त्र्यांस विनंती करावयाची ठरली: ..;. 
तांच दसरा आला ! आणि तात्यासाहेबांनी बाळाला बरोबर घेतले ब टें 
गोबिंदशास्त्री यांची मेट घेण्यास गेले, शास्त्रीबोबा घरीच होते. तात्या-- 
साहेब येतांच रीतीप्रमाणे * नमस्कार, या बसा, ? इ. झाल्याबर तात्यासाईे- 
बांनीं हळुच आपल्या हातांतून एक कागदाची पुडी काढली ब ठी गोंधिद-- 
श,स््र्यांच्या पुढं करून “हं घ्या ! ' एबढे शब्द भीत भीत उच्चारले ?' 
गोबेंदशास्त्री यांनी तें सवे लागलीच ओळखलें. ते म्हण लेः--- तात्या- 
साहेब ! मला हे दागिने ब अलंकार आबडत नाहींत |! आम्हांला यांच 
गरज नसते. माझ्या कुटुंबाससुद्धां असले हे श्रीमंती थाट आवडत नाहाल. > 


कागदाचा पु «५६ 


६ मी लिला नेऊन देले तरी ती घालणार नाही, पहा इथे तर. ” आणि 
असें म्हणून त्यांनीं ती पुडी तद्यींच परत सारली 

तात्यासाहेब म्हणालेः-- शास्त्रीबोंबा, स्त्रियांना अलकार झोच शांभा 
आहे. तेव्हां हें आंत नेऊन आपण त्यांस घालाबयास द्याबें, म्हणजे माझ्या 
मनाला समाघान बाटेल 

गोबिंदशास्त्री:---तात्यासाइईब, आम्हांला अलकार हा. शोभा बाटतं 
नाही. अलंकार ही शोभा. कसली ! स्त्रिया झाल्या तर! त्या सल्कारन 
कक्शा शोभक्षील ! मनुष्य पराक्रमाने शोभतो, ज्ञानाने शोभतो; गुणांनी 
शोभतो. शीलाने शोमतो; सात्विकतेने ळोमता, परोपकारान शामत!; इश्वर 
भक्तीने शोभतो, वैराग्यानें शोभतो ! स्त्री काय चयाणि पुरुष काय, सवाना | 
शोभा याच गोष्टीने येते. सुबणाने येत नाही, माझे असंच [बंचार आहेत 
च माझ्या संगतीमुळें माझ्या कुटेंबाचेसुद्धां विचार असंच झाल भाश्त; 
[तिलाही आपल्या बागणुकींत सर्ब साधेषणाच फार आबडतो; आणि पर- 
मेश्वराची आमच्याबर एवढी कृपा आहे काँ, साधेपणा भंग पाबेळ अशी 
संपतततिही आमच्या घरीं नाही ! 

तात्यासाहेबः---गुणांनी मनुष्य शोभतो छं खरंच आहे; पण अलंकारांनी 
त्यांस जास्त शोभा येते, | 

गोबिंदशात्री:---काँही येत नाहीं ! सुबणादे धातूंचा तो चकचकोत- 
पण] असतो. चमकणे हा त्या घातंचा घर्म आहे. मग चमकणे हो. शाभा 
आहे काय १ तसें असेल तर सुबणांच्या अलंकारांनी मरलेढी पेटीच शाभते 
म्हटले पाहिजे, या घातंच्या चकचकितपणासमुळे आपणास शाभा सत हदी 
लोकांची भगदीं बेडसर कल्पना आहे. परंतु पृष्कळ लोकांच्या मनात ९! 
कल्पना फार दाटून बसलेली आढळते. आणि याचाच मला बारनार 
अचंबा बाटतो. सोन्यारुप्याच्या दागिन्यांना लोक एबढ महत्व का दताते 
त्ते मला कळत नाहीं. मनुष्याच्या जीबनास ज आाबर्यक त्याचच फक्त खर 


२११७ इनामदारांचा बाळू 


महत्ब आहे. म्हणूनच शेताचे महत्व आहे. * निबाहापुरतं अन्नमाच्छादन 
. आणि ' आश्रमासी स्थान खोपी, गुहा; ! किंबा आमचें श्रीशंकराचें 
देवालय ! बस झालें. आतां माणसास जास्त पदार्थ इबेत कशाला ! 
मनुष्य जन्मास आला आहे तो त्यानें कांही कर्तव्यें कराबयाची अहित 
. म्हणून आला आहे, काँ चैन करण्याकरितां ! तुम्हांस काय बाटत $ चैन 
करण्याकरितां, अश्लरें आपल्या धमीत कोठें सांगितलेले नाही. अखो. बिषय- 
सेबन हें बिषयांच्या निवृत्तीकारेतां आहे; भोगळाल्सा बाढबिण्याकारतां 
नाही ! मग हे सुवर्ण सांठवून ठेवण्याची आम्हांस काय गरज आहे हे 
मळा समजत नाहीं. तात्यासाहेब्र, यामुळें मला हें कांहीं स्वीकाराबेसें बाटत 
नाहीं, पण माँ असें स्पष्ट सांगतों म्हणून रागावू नका हो! 

तात्यासाहेब: ---आपलें म्हणणें खरं आहे. पण प्रपंचाची कांही तरी 
सोय आपणां सर्बीना पाहणें भागच आहे ना ६ त्या दृष्टांने आपण याचा 
स्वांकार करावा अशी माझी विनंति आहे. 

गोबेंदशासत्री$---हाही एक मोठा चमत्कारिक बिचार इला लोकांम्च्ये 
सर्वत्र शिरून बसलेला आढळतो; तोही बरच्याखारखाच चुकीचा आहे. 
निदान त्ते माझे तरी मत आहे. प्रपंचाची सोय कसली कपाळाची ( बती 
या सुबर्णानें काय होणार आहे १ अहो ! कष्ट कराबे, आपणि मिळबाबे, 
पहा, मी माझ्या महादेवाच्या देवालयाच्या आबारांत ज्वारी पेरतो; मला 
पुरेशी ज्वारी त्या झेतांतून मिळते. आतां मळा . आणखी प्रपंचाची सोय 
काय पाहिजे ! आणखी तात्यासाहेब, काय काय केलें म्हणजे प्रपंचाची 
सोय होणार, हें तरी एकदां सांगा पाहू £! अहो, दहा रुपये मिळविणारा 
माणूस म्हणत असतो की, मला प्रपंचाची सोय कराबयाची आहे ' बीस, 
रपये मिळविणाराही तसाच; चाळीस तसाच; शेमर तसाच; पांचशं रुपय 
मिळबिणाराही पुनः तसाच त्याच काळजींत सांपडून म्हणत असतो काँ, मला 
अपंचाची सोय कराबयाची आहे; कशी काय होइल कोण जाणे ! सारारा 


ऱकांगदाची पडी २१:५८ 


- घक्रॉमंत आणि गरीब, सारेच जग या ' प्रपंचाची सोय ? नामक एका 


-राक्षपीनें बेडे करून टाकळे आहेत; आणि त्या मद्याच्या धुंदीत हे सबंजण 


:-जजञांबत आहेत ! यांची घांब थांबणार केव्हां ब यांत स्वास्थ्य आणि निभांति 
- मळणार केव्हां ! सबीची एकच घडवड चालली आहे-' प्रपंचाची सोय । * - 
सण अद्यापपर्यंत तरी ज्याच्या प्रपंचाची सोय झाली आहे ब जो घाला 


आहे, असा बर्तमानकाली तर कोणी दिसत नाही ब भूतकालांतही कोणी 
झाला नाहीं ! मी तर हा खर्व मोद समजता. त्यामुळे मला असल्या पदा- 
-थोची जरूरी नाही. मनुस्मृतीत सांगितलें आहे. की, तीन दिवस पुरेल 
“इत्या अन्षापेक्षां ज्राम्हणानें अधिक संग्रह करूं नये. मग प्रा व्याख्येप्रमाणे 


- आम्ही आपला संग्रह कमी कराबा हे दरे, का. आणखी बाढबाबा ह बर! 


तात्यासाहेबः-- शास्त्रोबोबा, आपल्यापुढे मला कांही जास्त सांगता 
-जेंगार नाहां. पण एबढें स्वबीकारलेंत तर आपले आामच्याबर उपकार हातील 
"असे बाटते. 

आास्त्रीबोबा-नको नको. या सुबणाऱचा बिट!ळ आम्हांला नको ! ही भामची 
ुभक्षकांची राहणी अगदीं अश्शींच आमच्या कुळांत कित्यंक पिढ्या चालत 
-आाळी भझाहे. ती मी आतां माजच नव्याने कशाला माडू १ मला माझ 
वयूबैज काय म्हणतील ! नको, तात्यासाहेब; मळा नका आग्रह करूं: ज्यो 
आंंबाची आपल्याला ओळख नाहीं त्या गांबांत जाऊन राहाबयाचा आग्रह 
<ऱ्झापण मला नक्रा करू ! 

तात्यासहिबः-आपण आमचं अगदींच ऐकत नाहीं ! मला बाटते आता 
-स हे आणलेंव आहे, हे. आपण स्वीकाराब, पुनः मी काह आपणास 
-असा आग्रह करणार नाहीं, बेळ आहे; माणसाचे नेहमीच हातपाय चाल- 
सवत अथे नाहीं. वृद्धषणी उपयोगी पडाबा म्हणून माणसाजबळ पे क्सा 
“असणे हें कांही बाजगें नाही. 

शास्र ऑयाः--_पर्व लोकांच्या दृष्टीनें तात्यासाहेब, आपले म्हणणें योग्य 


२५९ इनामदारांचा बाव 


आहे; पण माझी मनःसत्थात तशी राहेळी नाही. वृद्धपणींसुद्धां माणसास 
पेसा पाहिजे अशी माझी समजूत नाही. सांठांबेटेळं शील जितके आपल्यड' 
उपयोगी येतें तितका पेसा येत नाहीं असे मी समजतो. असा सांढविलेला 
पेसा दृद्धपणी उपयोंगास न येतां उळट आपल्या रावूंना तो ळबाडावयाख 
सांपडतो; ब तो असा कोणी टबाडतांना पाहून आपणांस उलट दुःखा 
माल होतें. पेथा नसला तर मात्र सुखाने मरण येते. गजनीचा . महंमद 
मरतांना, आपण मिळबिठेल्य़ा संपत्तीकडे पाहून, आतां ही मळा अंतरणारः 
या बिचारानें रडला, तें तुम्हांस ठाऊक असेळच | माझ्याबिषयी म्हणाळ' 
तर मला या यातना ब हाल यांचे कांहीच बाटत नाही. '* जातस्य हि भबोः 
मृत्यु: घुबं जन्म मृतस्य च. :? जन्मास आल्यावर. एक दिंबस मरणे हेन 
आहेच, तें श्रीमंताला काय आणि गरीबाला काय, टळक नाही हें ठरलेळेंच- 
अहे. तेव्हां मला तर अले बाटतें की, “' भूतांची दया हं भांडबळ *? 
आपण सांठबाबें; बृद्धपणींची काळजी करणें आणि ' आपुल्या देही ममता. * 
घरणे हे कांही आह्मां ब्राह्मणांस जरूर नाही. 

तात्यासाहेबः---मग आम्ही हें परत न्यावे असेच कां झापले म्हणणे शू? 
मग आम्ही झापले उतराई कोणत्या तऱ्हेने व्हाबें बरें ! 

शास्रीबोबा:---उतराई काय व्हावयाचे ! उपकार केला असेल तर नाऊ 
उतराई व्हाबयाची गोष्ट ! पण मी. हे तुमच्यावर उपकार केळे नाहात ? 
नाहीं तरी मळा दिवसभर कांई उद्योग नको का ? जिबंत मनुष्य उद्योगा-- 
शिबाय कसा स्वस्थ राहील ! '* न हि काश्चित्‌ क्षणरमाप जातु तिष्ठत्यकमकृत_ *? 
असें भगबदीतेंत भ्हटळें आहे, मग दुसरा कांही तरी उद्योग कराबयाच 1: 
तो मी तुमच्या मुलाला पुढे घेऊन बसतो; ब त्याला एकादी गोष्ट सहदळ 
सांगता. ती त्याच्या चित्तांत उतरलेली पाहून मला आनंद होतो; नाही 
उतरली तर, या नाहीं त्या तऱ्हेनं ती त्यास समजावून देण्याची मला हौस 
बाटते.. याप्रमाणे रिकवीत असतांनाच माझ्या श्रमाचा मोबदला आनंदाच्य?? 


कागदाची पुडी २५६० 


रूपानें मळा लागलीच परत मिळतो, मग मी आपणांपासून आणखी मोब- 
दला काय घ्याबा ब कसा घ्याबा, ह तुम्हीच सांगा बरे ? आणखी दुखरा 
एक बिचार तुम्हांस सांगतां ऐकाः-- शिकबिण्याचें काम मो तुमच्या प्रेमा- 
साठी केळे असें समजा; ब त्याचे मोबदला तुम्ही मजबर प्रेम करूं लागलां 
झाहांतच, मग आतां मोबदला द्याबयाचा तो काय राहिला आहे १ मुम्हीः 
माझे आहांत ब मी तुमचा आहे! असेच आवण सर्बेजण एक होऊं या, 
प्रमानें बाणू या, म्हणजे झालें. मग आपण सर्वे बंधुबंधु. मग कोणी कोणास 
काय द्याबे, ब कोणी काय घ्याबें ! मग से बिश्व हे एक घर, ब त्यांतील 
माणसं. ही सब एका घरांतळी माणसें झालीं ! मग बडिलांजबळ सय संपत्ति 
असाबयांची; ब त्यांनी घरांत कोणास काय लागेल ते आणून द्याबयाचें. 
तर आतां जे श्रीमंत लोक आहेत ते सर्ब जगद्रूष कुटुंबांत बडिलांचे जागी 
आहेत. त्यांनी संपत्ति सांठबाबी ब ती गरीबांचे उपयोगाकरितां प्रसंग 
ओळखून खचीबी; ही सर्ब संपत्ति माझी एकट्याची आहे, अशी भावना! 
घरूं नये म्हणजे झालें. आलां तुम्ही हे भाणलेलें सर्ब खरोखरच परत न्याबें 
ब दसऱ्याच्या मुहू्तांनें तुम्ही असं ठरबाबें कॉ, तुमची सवे संपत्ति ही गरी- 
बांच्याकरतां आहे; ब प्रसंग पाहून तुम्ही तिचा गरीबांच्या रक्षणार्थ उपयोग 
कराबा. या प्रकारें बागाबयाचे तुम्हा ठरबिळेत म्हणजे माझा स्बे मोबदला 
मला आला नाहीं काय १ 

गोविंदशास्त्री यांनीं आपली देणगी स्वीकाराबी म्हणून तात्यासाहेबांना 
आपली बुद्धि लढवून एकामागून एक, दोन, चार प्रमाणे दिली, पण ता 
सव बरीलप्रमाणें शास्त्रीबोबांनी खंडित करून, शेबटी त्यांची देणगी त्यांस 
परत दिली. त्यामुळें उदारवृत्तीच्या तात्यासाहेबांना एक प्रकारें खेद बाटला. 
आपणास दुसऱ्याचे उपकार ध्यावे लागूं नयेत, ही त्यांची नेइमींची भाबना; 
ब श्रीमती भरपूर असल्यामुळें कोणाच्याही उपकाराची फेड आपण इबी 
तेव्हां खास करूं, अथे त्यांस माजपर्यंत बाटत असे. परंतु गोबिदशास्त्र्यां- 


२६१ इनामदाराचा बाळू. 


खारख्या [नस्एहू भिक्षुकापुढ त्यांचे कांही चालेनासे झाले; आणे संपत्तीने 
फिटत नाहीत अशीही कित्येक करणें या जगांत आहेत, ६ त्यास आज 
कळून चुकले | गोबिंदशास्त्र्यांचा हा निस्पृहपणा त्यांना साठा बिलक्षण 
बाटला, ते मनाशी म्हणालः---'' संपत्त, खोनेंर्पे, जं मी इतक उपयुक्त 
खमजत|, ज्याच्या संपादनासाठी मी फार दक्ष असतों: ब प्रयत्नपर्वक ज्याचें 
स्| खरक्षण करिता, आधल्या सर्वे तऱ्हेच्या सुखासाठी ज्याच्याबर मी भरं- 
बसा ठेवून राहतो, ब ज्याच्या योगाने लोकांतही मळा मोठा मान मिळतो 
ता हा संपात या बिचाऱ्या भोळ्या मिक्षुकाला कांहींच बाटत नाहीं हा 
केबढा चमत्कार आहे ! संपत्तीला तुच्छ लेखणारे लोक या जगांत आहेत 
म्हणाबयाचे ! याप्रमाणे ब्रंपत्तीळा तच्छ समजून नित्य बिद्याव्यासगांत 
रानाच्या आनंदांत, ब लोकोपयोगांत जे सर्ब आयुष्य बेचतात, ते धन्य 
झाहत यांत शक्रा नाही. त्यांना त्यायोगें जो आनंद मिळत असेल त्याची 
सआाक्षा श्रामतांस काय कल्पना माहे ! अद्या श्र (संतांपक्षा त्यांचा यांग्यता 
लक्षपट!न अधिक आहें यांत शका नाही. ” 

तात्यासाहेब याप्रमाणें विचारांत गुंतलेळे पाहून गोबिंदशास्री त्यांस 
म्हणाळ:--तात्या ! विचार कसला करतां £ तुमची देणगी मी स्वीकारीत 
नाह याबद्दल तुम्हांस खेद का बाटतो १? तसें असल्यास तुमच्या समाधा 
नाख मा तुम्हांस एक मार्ग सांगतों. बाबाजीपतांचा सुलगा हरी याची 
खंगत तुमच्या मुलाच्या सुधारणेस फारच कारण झाली आहे किंबहुना 
श्साच त्याचा शिक्षक झआाहे ब मी नुसता मार्गदर्शक झालो आहे. शिबाय 
प्यान एकदांन बेळ कठिण प्रसंगांतून बाळाला सोडबिले आहे. तर तम्हांस 
ज काह! दण असंल त तुम्ही हरीच्या घरी पोंचबा, म्हणजे तुमच्या मनाचें 
पुष्कळ समाधान होइल 

वात्यासाहूबः--न्पण त तरी सोषे नाही. आपलाच तो शिष्य. तोही 
आहाला असाच. खुशाल परत पाठबील ! त्यालाही पुरेशी शेती आहे 


क ख4ण्या 
मतात भभ आका ल 


कड तोडके उगी नान पोळा रानी अ जयाचा मिकी 


व्र क्क डकल ह... 
क्या ६६७ ७७ सके कलेल मेहिकद वहाळ को प्तदनाक पडली यित मीवि मयी कीची (८५००६६०. 

त खक कमळे अ खेसेक हा कय क कण क क का क भा नल गोला ता अमची मडल भ्र "सैद 9७. . 

ऱ र त र त जून आ क क 3 पज ममत क क कटी 

क कक व रा म्य 


मित्राचे उपकार २६९ 


पुरेखे कष्ट करण्याची ताकद ब संबय आई | तोही म्हणणार-मला इं. सुबण 
कश्गाला पाहिजे £ संपत्ति ही इतकी छुद्र आई. याचा मठा आतापयंत 
कल्पना नव्हती 

गोंबिंदशासत्री:--त्याला प्ट्क उपाय आहे. ता मी मापणाला सांगेन, 
दपारी आपण इकडे याल ६ बरोबर बाळालाहा माणा 

तात्यासाहेबः:-पण आज आपण आमच्या पत्त)स माल पाहजे |! आपण 
आल्याशिवाय आम्ही आज जेबणार नाई! | 

मग गोबिंदश्यासत्री क्षणमर थांबले. मग, एवढ्याच एका गाष्टांन तात्या 
साहेबांचे समाघान होत माहे तर आपण भोजनास त्यांजकडे जाबे, असे 
त्यांनी ठरविलें ब तात्यासाहेबांस आपला रुकार इला. 


2९ मित्राचे उपकार. 


डाय. 0 0. 10. त 


भोजनाचा प्रथंग फार संतोषकारक झाला, भसला नि:स्पृह ग्हस्थ माज 
आपल्या पंक्तीस येऊन लेबत आहे हें पाहून तात्यासाइबास कार समाधान 
झालें. “ साधुसंत आले घरा, तो(च [दबाळा-दसरा १ या बाक्‍्याप्रमाणं 
आजचा दसरा खरा दसरा ठरला, बाळालाही गरुजींच्या झओगमनाच ब 
सहबासारचे अतिशय सुख बाटले. राघाब्राइनाहा आज बर्षांचा शिधा 
गोबिंदशास्त्री यांच्या घरी पोंचबाबयाचा असल्यामुळे, त्याने! त्यांचे दांपत्य 
भोजनास बोलाबिलं होतें. तेव्हा त्यांना मनापासून जेबाबयास बाढण्यांत 
त्यांना आज फार उत्खाइ बाटत हाता. याप्रमाणे आनंदात भाजन- 
प्रसंग झाल्याबर मंडळी दिवाणखान्यात पानसुपास घेत बसलो 
असतां, गोबेंदशयात्री तेथून तात्यासाहेबांच्या गोठ्याकडे बार्यार ६2 देऊन 
पाहतांना दिसले, तेव्हां तात्यासाहेब म्हणाढ, :: झापण त्रिकडे काय 


२६२३ इनामदारांचा बाळू 


पाहतां भाहां १ ” अस विचारल्यावर गोबेंदशासत्री म्हणालेः:--समोर हा 
पांढरा खोंड दिसत आहे, हा तुमचाच काय १ 

तात्याखाहेबांनी हो हणतांच गोबिंदशास्त्री एढें म्हणालेः-मग ही चांगली 
गोष्ट आहे. ही देणगी हरीस् देण्याजोगी आहे. हा खोंड इरीस नेऊन दिला 
तर तुम्हांस चालेल काय १ 
तात्यासाहेब्रांनी लागलीच रुकार दिला. ते ह्मणालेः ---बाबाजीपंतांनीं तों 
स्वीकारला, तर मजबर त्यांचे मोठे उपकार हॉतील. पण हे होणार कसें १ 
आपण केलें तर होईल, 

गोबिंद्शास्त्री:-'' तें मी करतों. सोंडा तो खोंड ब चला आपण हरीच्या 
येथें जाऊं, !' असें म्हणून ते उठळे. लागळीच तात्यासाहेब ब बाळ हेही 
उठळ, एका नोकरास बोलावून, त्यास तो खोंड सोडून, बरोबर घेऊन 
चालण्यास तात्यासाहेबांनी आज्ञा केली; आणि लोकरच ते हरांच्या घरी 
पचल. हरी ब बाबाजीपंत पर्लीांकडच्या बागात कांशी कामें कर्रात होते ब 
'घुढच्या मंगास कोणी नव्हतं. मग तेथें पोंचतांच गोबिंदशास्त्री यांनीं तो 
खोंड परभारेच हरीच्या गोठ्यांत नेऊन बांघाबयासः सांगितला ब ञआापण 
त्मोखरीबर गेळे. तोंच कोणी झाल्याचें ऐकून बाबाजीपंत बाहेर आले. 
हर्राही ताबडतोब घाबळा ! आज ही मंडळी अशी अकस्मात्‌ आपणाकडे 
कां आली हें बाबार्जापतांस कळेना. मग रीतीप्रमाणं * या, बसा ' म्हणून 
तयांनो ओोसरीबर एक घोंगडी पसरली ब तीबर गोबिंदशास्त्री, तात्यासाहेब 
बसले. बाळाला तें वृत्त हर्रीस सांगाबयाची अत्यंत उत्कठा झाली होती. 
'तो लागलीच म्हणाला-हरी, तुझ्या गोठ्यांत आज नबें कोण येऊन बसलें 
आहे पाहिलेस का £ तोंच हरीने गोठ्याकडे पाहिले, तों विशेष कांह 
दिसना, मग जरा पुढें होऊन पाहातो तों एक सुरेख तेजस्वी पांढरा शुभ्र 
खोंड तेर्थे बांधलेला दिसला, त्यास पाहतांच हर्राला पहिल्याप्रथम फारच 
हर्ष बाटला, तो म्हणाला;--'' बाबा ! कोढला हो हा खोंड १ कसा 


[सिज्लाचे उपकार २६४ 


अगदीं सुरेख आहे पण!” 

त्याबरोबर बाबाजीपेत पुढें आले. तों त्यांनाही तो खोंड पाहून अचंबा 
वाटला, मग ते तात्यासाहेबांच्याकडे बळून हाणालटे-“' कांय हा चमत्कार 
आहे कळत नाहीं ! ?? तोंच गोबिंदशास्त्री यांनी हरीस जवळ बोळाबेलं ब 
त्यास जबळ घेऊन सर्व वृत्तांत त्यास सांगितला. नंतर ते बाबाजी पंतांस 
झणाले---।। बाबा, खॉड चांगला आहे. ठेवून द्या घरी माझ्यासाठा, 
हरीच्या चांगुलपणाचे तें एक चिन्ह म्हणून तुमच्या गोठ्यामध्ये तो मस 
द्या, तुमच्या शेतीच्या कामी त्याचा उपयोग होईल, ” | 

त्यावर बाबाजीपंत म्हणाले--शास्त्रीबोबा, ह] काय भलताच आयम्रह 
आपण करतां ! कोणाचा उपकार घेऊं नये, हें तर आपण बारंघार हरीस 
शिकांबेतां ! तें हरी आह्यांस घरी सांगत असतो. मग हा खोड आपण 
येथें कशाला बांघलात १ 

गोविंदशास्त्री:---बांघाबयास नकोच होता. पण हरीच्या चांरुलपणाचे 
नें एक चिन्ह म्हणून तो मळा बांघाबासा बाटला; ब तसें केल्याशिवाय 
लात्यासाहेबांसही बरें बाटले नसतें, म्णून मीं. त्यांस त्से करण्यास 
संमाते दिली. आतां एकदां गोख्यांत बांधलेला बेळ आपण सोडून परत 
करूं नका ! 

हा प्रकार कळतांच हरीलाही चमत्कारिक बाटले, पण तो खोंड त्यास 
इतका आवडला की, तो गोड्यांतून सोडून परत कराबयाची: कल्पना ऐक- 
तांच त्यास अत्यंत अबघड बारट्लें. तें त्याच्या चर्येवर ताबडतोब दिसून 
आले. तें गोवबिंदशास्त्री यांनां ओळखले ब ते म्हणालेः<-“ काय हरा, 
तुला तो खोंड नसला'च स्वीकाराबयाचा तर तुझी मर्जी ! पण मग बाळाला 
तूं जी क्षमा केलीस ती मनापासून केलीस असे त्यास कसं बाटेळ १ 

त ऐकतांच हुर्रीनें बाबार्जापितांस म्हटलेः---बाबा, तात्यासाहेब्रांच्या ब 
बाळाच्या मनांत आहे, तर आपण त्यांचें ऐकाबें असें मला बाटतें. गुरजी- 


२६५ इनामदारांचा बाळ 


ळय] सांगण्याप्रमाणे आपण कराबं, इंच चांगले नव्हे का! 

आतां बाबार्जापतांचा देणगी नाकारण्याचा जोर कमी झाला, लागलीच 
तात्यासाइबांनीं बाबाजीपंतांचे उपकार मानले; ब सर्ब मंडळी उठून घरा- 
कडे निघाली. तोंच बाबाजीपंतांनी दसऱ्याचें सोनें द्यावयास काढिले, नंतर 
परस्पर अत्यंत प्रेमाच्या मेटी झाल्या, बाळ ब हरी आणखी एकदां वढ 
प्रेमानें मेटळे, आणि मंडळींनी घरचा रस्ता घरला. बरेच अतर ते जात 
तोंपर्यंत बाळ मार्गे पहात होता; ब तो दिसेनासा होईपर्यंत इर्रची दृष्टि 
बाळाकडे ब गुरुजींकडे लाणून राहिळी होती. 


५० उपसहार 


इकडे ह होत आहे तोंबर राधाबाई यांनी आपण ठरबबिल्याप्रमाणें एक 
बर्षांचें घरसामान भरून एक गाडी गोबिंदशयास्त्रयांच्या घरी पाठविली ब 
आतिशय आग्रह करून ती त्यांच्या येथें सर्व उतरली ! तांदूळ, दाणे, गूळ, . 
मीठ, मिरची, लुगडे, चोळी, आणखी दुसरे किव्येक लहानसहान सर्ब 
जिन्नस बषभर त्यांस पुरतील अस घेऊन आपल्याच हातांनी त्यांना घरांत 
लजागच्या जागीं नेऊन भरून ठेबिलें.. आणि देबटी हळदकुंकू देऊन ब 
घेऊन त्या परत घराकडे निघाल्या. तोंच गोबिंदशास्त्री आले. तों त्यांना 
दाराशी दोन पोती पडलेली दिसली, ता. कसली म्हणून बिचारतांच तात्या- 
साहेबांचे दिबाणजी पुढे होते, त्यांनी उत्तर दिले--“ ती आमची आहेत; 
रानांतून आतां आणली, आतां पुढें नेण्याला छकडा पाहिजे आह. ल, 
घेऊन येता ब मग नेतो. 

याप्रमाणे बेळ मारून दिवाणजी बाटेस लागळे, पण घरी येतांच पत्नीनं 
सथ प्रकार त्यांस निबेदन क्रेळा, मभर पुनः तात्यासाहेबांकडून कोणी मनुष्य 


उपसहार २६६ 


येतांच त्यांस ती. परत घेऊन जाण्यास सांगाबयाचें असें ठरबिण्यापेक्षा 
अधिक कांहीं न कारेतां गोबेंदशास्त्री स्वस्थ राहेले, रुग पढे त्यांनी ता 
केव्हां परत केलां, तं मात्र कळलें नाहीं. असो. 
>< >< >< >< > 

यानतर बाळाच्या शिक्षणाला दुसरं बर्ष सुरू झालें, हरांची जोड याही. 
बर्षी होतीच. अशी दोन तीन बषें काढल्यानंतर बाळाचा रिक्षणक्रम ब 
गुरुग्हबास संपून तो ग्रहस्थाश्रम स्वीकारण्याच्या अडस्थत येऊन पोचला, 
नंतर यथाशास्त्र ग्रह॒स्थाश्रमाची दीक्षा घेतल्यानंतर गुररर्जाच्याकडे संपादन 
केले शीलसंबर्घनाचे घडे बारंबार गिरबण्याचा त्यास प्रसंग झाला ब त्या 
सर्व बेळी त्यानें मापळी शिकस्त करून, “ खरा भळेषणा ? मिळाबिण्या'चा 
प्रयत्न केला, आणि श्रीमतीनें मोठे म्हणवून घेण्याच्या ऐबजी सुर्शाल, 
उदार, तेजस्वी, परापकारी होऊन भला म्हणवून घेण्यांत त्यास भूषण बाहू 
लागलें. त्या बेळची “' बाळासाहेब्र इनामदारांची कथा १? बाचकांस 
कळबाबयाची आहे. पण ती आतां घुढं एखादे प्रसंगाबर ठेवून तृत. 


येथेच थांबता. 


(मई) अका क 
म्यव्यवाटट टके 1 
ह िष>-.2...5वन: द पा 


ग. वार 9 टे * ल्क पर, 
अ स्य 
२:-----< क वळ्या... 


(०6८ € 


४